तु केव्हा शांतचित्त बसतोस व कधी तुझा संगणक तुझ्याबरोबर नसतो ? हा प्रश्न माझे अनेक मित्र नेहमी विचारतात कारण माझा स्वभाव त्यांना माहीत आहे, खुप चंचल व संगणक म्हणजे माझा दुसरा जीव पण मी संगणकापासून वेगळा झालो की मला निसर्ग हवा असतो मनसोक्त जगण्याचा आनंद उपभोगण्यासाठी. मग कधी दोन दिवसाची सुट्टी मिळो वा चार दिवसाची, मग सरळ हिमालयाची नाहीतर राजस्थानची वाट पकडणे हा आता छंद जडला आहे, हिमालयाच्या सानिध्यात गेलो की सर्व टेन्शन, सर्व काम सर्व दुनियादारी ह्यापासून मी मुक्त होतो व मनसोक्त फिरतो व परत आपल्या रुटीनच्या कामावर परत नव्या तेजाने, नव्या विश्वासाने. कुठे व असे जायचे असे प्रश्न मला कधीच पडत नाहीत, घरी जाऊन मोजकीच बँग भरणे व गाडीने जायचे असेल तर गाडी बाहेर काढणे नाही तर सरळ हायवे वर एखाद्या ट्रकला / गाडीला हात देऊन विचारायचे बाबा रे कुठे जाणार आहेस ? तो म्हणाला जयपुर तर जयपुरला जायचे, तो म्हणाला चंडीगड तर चंडीगड... एकदा दिल्ली (NCR) पार केली तर जेथे वाटेल तेथे गाडी थाबवायला लावायची व एखाद्या धाब्यावर जाऊन अंदाज घ्यायचा की कुठला ट्रक कुठे चालला आहे. थोड्या गप्पा व एक दोन सिगरेट शेयर केल्या की लगेच कळते की कुठली गाडी कुठे जाणार आहे व कोण कुठे सोडू शकतो, मग त्याच्याशी थोडा गप्पा मारल्या की आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगायची पंजाबी असेल तर लगेच पाठीत रट्टा देऊन म्हणजे " ओ, पुतर.. चल मैं छोड देता हूं तुम्हे ". मग ज्या प्रवासाची सुरवात येवढी मजेदार होऊ शकते मग तो प्रवास कीती मजेदार होऊ शकतो ना ? ट्रक प्रवासात एक खबरदारी की फक्त ट्रक मधून दिवसा प्रवास करावा, कारण हे ट्रकवाले रात्री नेहमी दारु घेऊन ट्रक चालवतात व कुठला प्रवास तुमचा शेवटचा प्रवास होईल सांगता येणार नाही. टप्पा टप्पाने प्रवास केला की थोडे शरीर हार मानू लागते पण त्याची एक मजा वेगळीच, वेगवेगळ्या लोकांशी बोलत, चालत तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे म्हणजे काय हे केल्या शिवाय समजणार नाही.
कुठून तरी दुरवरुन एक पाण्याचा झरा हिमालयाच्या अंगाखांद्यावर खेळत खेळत, पहाडावरुन दरीतून वाहत, मोठ्या प्रवाहामध्ये बदलतो व तो प्रवाह कधी मोठ्या नदी मध्ये परिवर्तित होतो व एका दैवीय वलय आदीकालापासून कसे त्या नदीच्या नावाबरोबर जुडले जाते हा प्रवास नक्की पहावा असा. प्रत्येक भारतीय मनामध्ये गंगानदीसाठी एक वेगळी खास भावना आहे जी शब्दामध्ये व्यक्त करणे खरोखर अवघड. पण मला गंगा ही नदी धार्मिक कारणापेक्षा जास्त नदीने जोपासलेला निसर्गामुळे आवडते, तुम्हाला स्वर्गिय आनंद अनुभव करुन देणारा निसर्ग, तुम्ही निसर्गापेक्षा नक्कीच मोठे नाही ह्याची जाणीव करुन देणारा निसर्ग . पण दोन वेळा प्रयत्न करुन ही मला गंगोत्रीचे दर्शन घेता आले नाही, कधी तरी खराब वातावरण तर कधी दुसरीच अडचण, पण तरी ही जेवढे जमेल तेवढे मी गंगेचे खोरे पालथं घातले. माझ्या जिवनातील काही महिने हरिद्वारमध्ये होतो त्याची आठवण नेहमी येत राहते व अधून मधून मी हरिद्वार दर्शन करण्यासाठी जातो, जुन्या आठवणी ताज्या होतात व मातेचे दर्शन घेता येते हा त्यामागचा निस्वार्थ उद्देश. कुठे गेलो कसा गेलो, कुठले गाव मध्ये लागले हे मला आठवत नाही कारण माझा मेंदू जे गरजेचे आहे तेवढेच लक्ष्यात ठेवतो, हे मी अनुभवले आहे खुपदा, एखादी खुण, एखादे झाडं, एखादे मंदिर हे माझे लॅन्डमार्क, गावांची नावे व लोकांचे मोबाईल नंबर लक्ष्यात ठेव म्हणाले की माझा मेंदू एकदम नकार देतो.
धडपडत जेव्हा तुम्ही हरिद्वारमध्ये पोहचालं तेव्हा तुम्हाला पाय दुखणे व अंग दुखणे हे छोटे छोटे त्रास चालू होतात, काही न करता सरळ हर की पौडींकडे चालू लागणे व तेथे आपले कपडे सुरक्षित जागी ठेवल्यावर, सर घाट उतरत गंगेच्या पाण्याजवळ येणे व एकदा पाया पडून पोहाता येत असेल तर सुर मारणे, दोन मिनिटामध्ये सर्व शारिरिक मानसिक त्रास गायब ! हा अनुभव आहे, कधी अनुभव घेऊन बघा, जेव्हा तुमचे शरीर पाण्याला स्पर्श करते तेव्हा थंड पाण्याचा एक वेगळाच करंट तुमच्या शरीराला आंदोलित करतो पण नंतर त्या पाण्यातून बाहेर यावेच वाटत नाही, मनसोक्त दंगा घालू झाल्यावर देखील तुम्ही स्वतःवर जबरदस्ती करुन पाण्यातून बाहेर येता.
हर की पौडीं चा घाट म्हणजे गंगा दर्शन नाही ह्यांचा अनुभव जर तुम्हाला घेणे असेल तर तर तुम्हाला थोडे पायी चालावे लागेल काही एक किलोमिटर, नदीच्या काठाने, सरळ वाटचाल चालू करावी नदीच्या उलट दिशेला, म्हणजेच उगमाकडे. येथे अजून कचरा पोहचला नसेल अश्या जागी, का व कश्यासाठी हा जर प्रश्न मनात येत असेल तर सरळ मागे वळावे व हरिद्वार मधील जनसागरामध्ये विरघळून जावे, हर की पौडीं वर जाऊन पाण्यात थोडावेळ खेळावं व संध्याकाळची भरगच्च गर्दी असलेली आरती उरकावी व आपल्या घरी निघण्याची तयारी करावी कारण पुढील मार्ग तुमच्यासाठी नाही आहे. किती जण जाणार आहात की एकटेच ते तुम्ही ठरवा, मी तर कधी कधी एकटाच गेलो आहे व मला एकटेच जायला आवडेल कारण एक निरव शांतता अनुभव करणे व निसर्गाचे मंजुळ गीत तुम्हाला आपल्या कानी पडावे असे वाटतं असेल तर तुम्ही निशब्द होणे आधी गरजेचे आहे, जो पर्यंत तुम्ही शांत नाही तो पर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद कसा घेणार ?
तयारी ? कसलीच नाही. आपले नेहमीचे स्पोर्ट्स शुज, थोडीशी हलकी रात्री थंडी वाजते त्यासाठी स्लिपींग बॅग, पाठीवर लटकवण्याची सॅक व त्यामध्ये थोडे चॉकलेट्स, थोडी बिस्कुट्स व हलकी फळे, एक-दोन लिटर ज्युस. व कमीत कमी वजन. सुरक्षा करण्यासाठी छोटा चाकू, नायलॉनची रस्सी, पाण्यासाठी बाटली, लायटर (एक-दोन, एक संपला तर ) , टॉर्च व त्याच्या बॅट-या. बस !
क्रमशः
प्रवास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
प्रवास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, ११ एप्रिल, २०१०
शनिवार, २७ मार्च, २०१०
हरवलेली पानं.... भाग - १
प्रस्तावना :- मनोगत :- जे काही म्हणायचे आहे ते :-
मागील आठवड्यात निखिल देशपांडे ह्यांनी माझ्या एका जुन्या लेखाचा हरवलेला धागा मला समोर आणून दिला व आज मी तो लेख " एक सोडून.... " लेख लिहला. जेवढे लेखन मी आजपर्यंत मराठी महाजालावर केले असेल त्यात कुठे ना कुठे सत्याचा अंश होता. माझी सफर ही लेखमाला वाचून चतुरंग ह्या सदस्यांने मला प्रतिसाद दिला होता त्याचा पुर्ण भाग आठवत नाही पण एक वाक्य नक्कीच होते, जीवन हे सफरचंदासारखं नसतं ! कुठून ही सुरवात करा.. गोडवाच मिळेल... असे नक्कीच नसते.... अशीच काही पानं मागे राहीली होती.. माझी सफरची सुरवात अशीच कुठेतरी मागे राहीली होती.. कारण काही पानं अशीचं हरवली होती.. काही पाने मुद्दाम मी झाकून ठेवली होती तर काही काळाच्या आड नकळत गेली होती.. ती आज अशीच मनावर ठसठसीत होती म्हणून हे सर्व काही... भाग किती, क्रमशः किती.. मला नाही माहीत, माझे सफरचे २० भाग झाले होते ते देखील अगदी अजाणतेपणे.. हे तर मी जाणूनबूजून लिहीत आहे त्यामुळे नक्की माहीत नाही कधी व कुठे थांबेन ते.. पण सुरवात आज नक्की करायला हवी आहे, उद्या जाताना मनात शल्य नको... !
काही जणांना वाटतं हे सगळे असे का ? हा राजे उर्फ राज जैन जो आज आपल्या समोर उभा आहे तो असा नसावा, माझी सफर लिहली मी तेव्हा मी वेगळा होतो व आज आहे त्यापेक्षा नक्कीच वेगळा होतो, एक तप पुर्ण झाले आहे. एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहण्याची नजर मला कर्मामुळे, नशीबामुळे वयाच्या हिशोबाप्रमाणे जरा लवकरच मिळाली. ज्यांनी माझी सफर वाचली नाही त्यांना शक्यतो काही संदर्भ लागणार नाहीत पण ठीक आहे कधी ना कधी वाचतील व त्यांना मी काय म्हणतो आहे हे कळेल. असे नाही आहे मी सर्व जागी एकदम बरोबर आहे कुठे कुठे नक्की मी चुकत असेन चुकलो असेन नाही असे नाही पण हे जीवन मला असेच कळले व जसे कळले त्या शब्दात मी येथे लिहीत आहे, आईने कधी मध्ये रागामध्ये, प्रेमामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या व मी तश्याच जगत आलो त्यामुळे शक्यतो कुणाची मने दुखावतील कोणाच्या हदयास घाव होईल, पण जेव्हा मुक्त होणे ठरवले आहेच तर सर्व गोष्टींना सामोरे जाणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून जे सत्य आहे तेच लिहीत आहे.. परवा पाय तुटला म्हणून घरी पडून होतो.. कधी कळून नये त्या गोष्टी कळाल्या.. तिळतिळ तुटावे असा हाल झाला... त्याचा परिणाम समजा अथवा आत्म्याची हाक...
*************
कधीतरी डोळे उघडले असतील जेव्हा मी जन्मायला आलो तेव्हा, विश्व म्हणजे काय हे डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा माझ्यासमोर माझी आई, मावशी व मावशीचा नवरा सोडून कोणीच नव्हते. कुठेतरी इंचलकरंजी सारख्या खेडेगाव वजा शहरामध्ये मी जन्मलो. ते ही मावशीच्या घरी. एका खोलीत संसार तेथे एक जीव नवा. सांगायला व वाचायला सोपं वाटतं पण जगणे म्हणजे नरक हे समजणे खरोखर अशक्य हे समजणे थोडे फार नक्कीच अवघड आहे.
माझी आई, कधीतरी बालविवाह कायदा जुमानत नव्हता तेव्हा लग्न झालेलं, घरात जास्त कोणी शिकले नसेलले तरी रुढारुढ परंपरेपासून दुर असे माझे अजोळ पण कसे काय त्या विवाहास तयार झाले देव जाणे, जेथे लग्न ठरवले होते तेथे मानपानावरुन कसल्याश्या गोष्टीवरुन वाद झाला व वादाचे रुपांतर लग्न मोडण्यापर्यंत झाले, आजोबानीं देखील रागाच्या भरात लग्न तोडले. कुठेतरी कोल्हापुरामध्ये एका कपड्याच्या दुकानामध्ये काम करणारा घरदार सोडून दुरवर राहणारा कोणीतरी सांगितला म्हणून त्याला जावई करुन घेतला, घर काय, घराची अवस्था काय, घरात आहे काय, मागे कोण, पुढे कोण, काय नाही आहे काय, काय आहे, मुलगी जगणार कशी, राहणार कुठे ह्याचा सारासार विचार न करता रागाच्या भरात लग्न लावून दिले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी महाशय तर्र होऊन घरी परतले होते व तो दिवस व शेवटचा दिवस ना ती दारु सुटली ना आईच्या मागच्या दारुची पिंडा... लग्नानंतर काही दिवसामध्येच दारुपायी मंगळसुत्र विकले गेले..
लग्नानंतर घर म्हणजे विंचवाचे बिर्हाड पाठीवर, असे दिवस काढले तीने, कधी ही खोली कधी ती खोली, कधी शिवाजी पेठ, कधी मंगळवार पेठ कधी बुधवार पेठ तर कधी शुक्रवार पेठ. पण समाधान नाही तीच्या जीवाला, एकाचे दोन जीव झाले तरी साहेब काय सुधरावयास तयार नाहीत, शेवटी कसे बसे मावशीच्या नवर्याने इचलकरंजीमध्ये नोकरी लावली व आमचे शब्दश: घर... नाही उरलेले जपलेले, चार तांबे, दोन ताटे, एक स्टो, दोन सतरंजी, व दोन-तीन चादरी अक्षरशः गोळा करुन आपला वाड्यात एक खोली टाकले व त्यांचा संसार उभा केला, तेव्हा आईला दिवस गेलेले व महाराज नेहमी नशेमध्ये चुर, पगार मधल्यामध्ये कुठे गायब होत असे ते देखील कोणास कळायचे नाही. दुसर्याच्या घरादारची भांडी व कपडे-धुणे करुन काबाड कष्ट करुन आईने पोटात मला वाढवले. कसेबसे मी दोन वर्षाचे झालो तोच ताई पण घरात आली ते पण जीव घेणे दुखणे घेऊन, कसेबसे देवाची कृपा होती म्हणून वाचली व दोन महिन्यानंतर घरी आली, माझ्या पाठची पण सगळेच ताई म्हणायचे तिला म्हणून मी पण.
आई गावभर लोणी व तुप गोळा करायची व आठवडी बाजारासाठी ते तुप व लोणी डोक्यावर ठेऊन चालत १६ किलोमीटर दुरवर असलेल्या सदलगा ह्या गावी विकायला घेऊन जायची. काखेत ताई व चालत मी ! किती चालणार मी पण.. शेवटी रडारड, मग एका बाजूला अक्का व एका बाजूला मी वर डोक्यावर कपड्यांचा गठ्ठा व त्यात कुठेतरी तुप व लोणी. कपडे विकणे व त्याच बरोबर लोणी व तुप विकणे हा जोड धंदा. आठवड्यातून एकदाच पण तीची बिचारीची फरफट व्हायची ह्यामध्ये, दोघे लहान कधी ताईचे रडणे कधी माझे, हट्टी लहानपणापासूनच मी त्यामुळे प्रचंड त्रास. चार पाऊले चालले नाही की मला उचलून घे हा घोष. व राहीले बाबा, त्यांचे भावविश्वच वेगळे, ते कुठे असायचे व कुठे नाही देवाला माहीत. कधी मन केले तर दारुच्या दुकानात कामाला तर कधी हातमागावर....
हळुहळु मी देखील मोठा झालो, बाबा व आई परत कोल्हापुरला आले राहण्यासाठी. शिवाजी पेठेत. काय झाले काय माहीत पण माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडिल कधी आमच्या घरी आलेच नाहीत. पोरीला चुकीच्या हातात दिले ह्याचे शल्य की काय देव जाणे पण ते कधी फिरकलेच नाहीत कोल्हापुरकडे.. मरे पर्यंत ! माझी शाळा जवळच, मंगळवार पेठेत. केजी बीजी काय नव्हतं त्यावेळी. सरळ पाच वर्षांनी पहिलीत प्रवेश. मला जास्त नाही आठवत पण कधी कधी आई सांगायची एकदा प्रवेश घेण्यासाठी बाबा शाळेत गेले होते ते परत कधीच गेलेले नाहीत शाळेत. बाबांना मदत व्हावी म्हणून आईने घरी शिवण मशीन आणले तेव्हा असेन मी ४-५ वर्षाचा ते मशीन सरळ पाठीचा मणका दुखावला तेव्हाच बंद झाले नाही तर आहोरात्र चालूच होते... !
काही गोष्टी मला हळूहळू कळत होत्या पण अक्का पाठची तिला काहीच कळत नसे व तिला काही हवे नको ते मला व माझ्या ताकतीबाहेरचे असेल तर आईला सांगणे... एवढंच तिला कळायचे. आज तिला आठवत ही नसेल, कीती वेळा तिला सफरचंद हवेत म्हणून मी अंबाबाईच्या मंदिरासमोरील मार्केट मधून फेरीवाल्यांच्याकडून चोरली असतील व किती वेळा मला हवे म्हणून चिक्कू चोरले असतील. शाळेत प्रवेश झाला त्या दिवशी शक्यतो माझे आई-वडील एकत्र शाळेत आले असतील त्यानंतर कधीच नाही बाहूबली हॉस्टेलपर्यंत..तर नक्कीच नाही.. कारण मी गायब होतो म्हणून आले होते मी नसताना.
एक खोली, त्यातच किचन त्यातच बेडरुम व त्यातच बाजूला दोन-तीन फुट उंच भिंत बांधून केलेली बाथरुम. संडास कुठेतरी खाली नाहीतर सार्वजनिक. हे असे आमचे घर. चुल ठेवायला परवानगी नाही म्हणून स्टोव्ह. अल्युमिलियमची भांडी व स्टिलची दोन-चार ताटं.. आज नवल वाटतं तीने तो संसार कसा निभावला असेल.. कशी ती जगली असेल.. ती त्यावेळी.
शाळेतील सहली व शाळेतील जगणे हेच भावविश्व तेव्हा देखील व नंतर देखील. आम्ही कोठे ही गेलो तर माझी ताई माझ्याबरोबर असे. शाळेत हुषार, पहिले ते सहावी पर्यंत कधीच एक नंबर सोडला नाही कधी तरी दोन नंबर पण पहिल्या दोनात मी नक्कीच असे. शाळेतील शिक्षकांचे, मॅडमचे तेवढेच प्रेम... पण माझ्या एवढा दंगेखोर व टवाळखोर दुसरा कोणीच नव्हता शाळेत. त्यामुळे रोज मार व रोज ओरडणे. घरी आले तर गल्ली भर मस्ती करुन झालेली असायची. कधी बाबांनी माझा अभ्यास घेतला असावा असे आठवत देखील नाही, ना मला ना ताईला. हा पण मार मात्र प्रचंड खल्ला असेल, ताईने कमीच, शक्यतो नाहीच, पण मी मात्र... हिशोब नाही !
आधी शिवाजी पेठ ते मंगळवार पेठ व नंतर काही दिवसानंतर बुधवार पेठ ते मंगळवार पेठ, आम्ही चालत शाळेत यायचो, मी ताईचा हात पकडायचो व शाळेत आल्यावर सोडायचे. आमची रुपा खुप हुषार, माझ्यापेक्षा ही खुप हुषार अनेक पट्टीने, तिला चांगले काय वाईट काय लगेच समजायचे, खुप गोड.. पण माझ्या मनात नेहमी गोंधळ चाले, मी दंगा केला असो वा नसो बाईनीं बोलवले असो वा नसो माझे बाबा कधी शाळेत आलेच नाहीत. मात्र घरी मात्र मार कधी चुकायचा नाही, काही करो वा न करो, त्यांचा राग कुठेतरी नक्कीच निघायचा... त्यांची माझी काय दुश्मनी होती देवास ठाऊक. पण कधी जवळ घेणे नाही ना कधी प्रेमाने डोक्यावर हात फिरवणे नाही, नाही म्हणायला कसे काय कोण जाणे मी लहान असेन तेव्हा किती ते पण आठवत नाही व ताईला देखील आज आठवणार नाही, कधीतरी असे अचानक आम्हाला सहपरिवार आई, मी व अक्काला गोव्याला घेऊन गोव्याला आले, शक्यतो बाबांच्या बरोबर ह्या जन्मातील ती पहिली व शेवटची ट्रिप असावी ती आमची, त्यामुळे असेल नक्की माहीत नाही, पण मला ती ट्रिप नक्की पुर्ण आठवते, ते बीच, ते चर्च व तो दोना-पावला बीच जेथे बाबांनी त्यांची गोष्ट सांगितली होती व नंतर मोठे झाल्यावर कळाले होते की एक दुजें के लिए हा चित्रपट त्याच गोष्टीवर बेतला होता. ह्या नंतर असंख्य वेळा गोव्याला गेलो असेन पण दोना-पावला बीचवर कधी चुकून पण पाऊल नाही ठेवले आज देखील.
दहावी बारावीला मी टॉप करेन असा आत्मविश्वास माझ्या शाळेतील सरांना, मॅडमना देखील होता, आत्मस्तुती नाही पण जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तरासाठी माझा हात वर असे व परिक्षेत देखील मी नेहमीच वरचढ असे... जवळ जवळ पहिली ते पाचवी-सहावी पर्यंत तरी नक्कीच... सायन्स असो वा ईतिहास.. नाहीतर भुगोल नाहीतर गणीत.. व्याकरण व इंग्रजी ह्यामध्ये जरा तडफडायचो पण कच्चा नक्कीच नव्हतो. नुतन मराठी विद्यालय सुटले व कधी जाउन बाहुबली हॉस्टेल मध्ये पडलो ते कळालेच नाही, आईचे शिलाई मशीन कधी थांबलेच नाही, रोज बाहेर असलेली सवत, ती दारु कुठल्या अंगाने घरात शिरली ते देखील आईला कळालेच नाही. रोज बाहेर घेणारे बाबा आजकाल घरात बसूनच बाटलीवर बाटली गटकवू लागले.कष्टाचे दिवस कमी झाले असे मनात येऊपर्यंत अपार कष्ट समोर येऊन पडले. लोकांच्या परकर व पिकोफॉल करण्याच्या कामावर घर चालणार नाही हे आईला लवकरच उमजले व तीने खानावळ चालू केली, हॉस्टेलमध्ये माझी पळापळ, घरात आई सोडून कुणालाच मी नको आहे ही भावना ह्यामुळे प्रचंड तगमग व त्यावर उपाय म्हणून रोज सकाळी उठून हॉस्टेल मधून पळण्याचा प्लॉन, फसला की मार, परत दुसरा दिवस परत दुसर प्लॉन.. ! आई जवळ जाणे हा एकच ध्यास, त्यावेळी कोणास ठाऊक कोणाला समजला नाही किंवा उमजला नाही, आई शिवाय राहणे शक्यच नव्हते ना.. रोज तीचीच सवय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपूपर्यंत.
पण ते माझे भाव विश्व कोणास समजलेच नाही मी रोजच्या रोज निगरगट्ट होत गेलो, एकदा तर हॉस्टेल मधून चांगले चार दिवस पळून गेलो ना घरी गेलो ना हॉस्टेलमध्ये परतलो... पाचव्या दिवशी आईचीच आठवण जीवावर आली म्हणून परत ग़ंगावेशेत येऊन उभा राहीलो, पण ते चार दिवस दाजीपुरच्या जंगलात एका १२-१३ वर्षाच्या पोराने कसे काढले असतील ते येथे लिहणे शक्यपण नाही व मला लिहणे देखील. त्यानंतर आमचे जीवन जसे ढवळून निघाले, हॉस्टेल मधून मी परत कोल्हापुरात आलो व बाबांनी पण नोकरी सोडून कपड्याचा स्टॉल महाद्वार रोडवर घातला होता, आईचे काम देखील चालूच होते, दिवसभर मशीनवर परकर शिवणे, पिकोफॉल करणे... व सकाळ संध्याकाळ पिसीआर हॉस्पिटलच्या शिकाऊ डॉक्टर ना डब्बा पोहचवणे.. कधी ते जेवायला याचे तर कधी आम्ही डब्बा पोहचवायचो. असेच एक दिवस प्रचंड पाऊस पडत होता, जेवण तयार होते पण कोणीच पोहचू शकत नाही अशी अवस्था. नऊ वाजत आले होते शेवटी आईने शेजारच्या मुलाची सायकल मागून घेतली व मला डब्बे पोहचवण्यास सांगितले. त्याआधी कधी डब्बे पोहचवले नव्हते असे नाही पण एवढ्या रात्री आईने मला एकट्याला बाहेर पाठवण्याची पहिलीच वेळ. हो ना करत मी डब्बा घेऊन निघालो व परतुं येताना टाऊनहॉलच्या पाठीमागे असलेल्या सोन्यामारुती चौकामध्ये पाऊसामुळे रस्त्यात अडव्या पडलेल्या झाडाच्या फांदीला धडकून माझा अपघात झाला व मी मोकळे डब्बे व सायकल घेऊन उत्ताणा पडलो. जिवनात पहिला झालेला अपघात. जास्त काही लागले नाही पण.. बाबांच्या शिव्या व मार.. दुसर्याच्या मुलाची सायकल तुटली ह्याचा राग प्रचंड, पण स्वतःचा मुलगा सहिसलामत आहे ह्याची त्यांना फिकर नक्कीच नव्हती त्यावेळी.. काय करणार अक्कामाई पोटात गेली होती व ती बोलत व मारत होती...
क्रमशः
मागील आठवड्यात निखिल देशपांडे ह्यांनी माझ्या एका जुन्या लेखाचा हरवलेला धागा मला समोर आणून दिला व आज मी तो लेख " एक सोडून.... " लेख लिहला. जेवढे लेखन मी आजपर्यंत मराठी महाजालावर केले असेल त्यात कुठे ना कुठे सत्याचा अंश होता. माझी सफर ही लेखमाला वाचून चतुरंग ह्या सदस्यांने मला प्रतिसाद दिला होता त्याचा पुर्ण भाग आठवत नाही पण एक वाक्य नक्कीच होते, जीवन हे सफरचंदासारखं नसतं ! कुठून ही सुरवात करा.. गोडवाच मिळेल... असे नक्कीच नसते.... अशीच काही पानं मागे राहीली होती.. माझी सफरची सुरवात अशीच कुठेतरी मागे राहीली होती.. कारण काही पानं अशीचं हरवली होती.. काही पाने मुद्दाम मी झाकून ठेवली होती तर काही काळाच्या आड नकळत गेली होती.. ती आज अशीच मनावर ठसठसीत होती म्हणून हे सर्व काही... भाग किती, क्रमशः किती.. मला नाही माहीत, माझे सफरचे २० भाग झाले होते ते देखील अगदी अजाणतेपणे.. हे तर मी जाणूनबूजून लिहीत आहे त्यामुळे नक्की माहीत नाही कधी व कुठे थांबेन ते.. पण सुरवात आज नक्की करायला हवी आहे, उद्या जाताना मनात शल्य नको... !
काही जणांना वाटतं हे सगळे असे का ? हा राजे उर्फ राज जैन जो आज आपल्या समोर उभा आहे तो असा नसावा, माझी सफर लिहली मी तेव्हा मी वेगळा होतो व आज आहे त्यापेक्षा नक्कीच वेगळा होतो, एक तप पुर्ण झाले आहे. एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहण्याची नजर मला कर्मामुळे, नशीबामुळे वयाच्या हिशोबाप्रमाणे जरा लवकरच मिळाली. ज्यांनी माझी सफर वाचली नाही त्यांना शक्यतो काही संदर्भ लागणार नाहीत पण ठीक आहे कधी ना कधी वाचतील व त्यांना मी काय म्हणतो आहे हे कळेल. असे नाही आहे मी सर्व जागी एकदम बरोबर आहे कुठे कुठे नक्की मी चुकत असेन चुकलो असेन नाही असे नाही पण हे जीवन मला असेच कळले व जसे कळले त्या शब्दात मी येथे लिहीत आहे, आईने कधी मध्ये रागामध्ये, प्रेमामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या व मी तश्याच जगत आलो त्यामुळे शक्यतो कुणाची मने दुखावतील कोणाच्या हदयास घाव होईल, पण जेव्हा मुक्त होणे ठरवले आहेच तर सर्व गोष्टींना सामोरे जाणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून जे सत्य आहे तेच लिहीत आहे.. परवा पाय तुटला म्हणून घरी पडून होतो.. कधी कळून नये त्या गोष्टी कळाल्या.. तिळतिळ तुटावे असा हाल झाला... त्याचा परिणाम समजा अथवा आत्म्याची हाक...
*************
कधीतरी डोळे उघडले असतील जेव्हा मी जन्मायला आलो तेव्हा, विश्व म्हणजे काय हे डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा माझ्यासमोर माझी आई, मावशी व मावशीचा नवरा सोडून कोणीच नव्हते. कुठेतरी इंचलकरंजी सारख्या खेडेगाव वजा शहरामध्ये मी जन्मलो. ते ही मावशीच्या घरी. एका खोलीत संसार तेथे एक जीव नवा. सांगायला व वाचायला सोपं वाटतं पण जगणे म्हणजे नरक हे समजणे खरोखर अशक्य हे समजणे थोडे फार नक्कीच अवघड आहे.
माझी आई, कधीतरी बालविवाह कायदा जुमानत नव्हता तेव्हा लग्न झालेलं, घरात जास्त कोणी शिकले नसेलले तरी रुढारुढ परंपरेपासून दुर असे माझे अजोळ पण कसे काय त्या विवाहास तयार झाले देव जाणे, जेथे लग्न ठरवले होते तेथे मानपानावरुन कसल्याश्या गोष्टीवरुन वाद झाला व वादाचे रुपांतर लग्न मोडण्यापर्यंत झाले, आजोबानीं देखील रागाच्या भरात लग्न तोडले. कुठेतरी कोल्हापुरामध्ये एका कपड्याच्या दुकानामध्ये काम करणारा घरदार सोडून दुरवर राहणारा कोणीतरी सांगितला म्हणून त्याला जावई करुन घेतला, घर काय, घराची अवस्था काय, घरात आहे काय, मागे कोण, पुढे कोण, काय नाही आहे काय, काय आहे, मुलगी जगणार कशी, राहणार कुठे ह्याचा सारासार विचार न करता रागाच्या भरात लग्न लावून दिले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी महाशय तर्र होऊन घरी परतले होते व तो दिवस व शेवटचा दिवस ना ती दारु सुटली ना आईच्या मागच्या दारुची पिंडा... लग्नानंतर काही दिवसामध्येच दारुपायी मंगळसुत्र विकले गेले..
लग्नानंतर घर म्हणजे विंचवाचे बिर्हाड पाठीवर, असे दिवस काढले तीने, कधी ही खोली कधी ती खोली, कधी शिवाजी पेठ, कधी मंगळवार पेठ कधी बुधवार पेठ तर कधी शुक्रवार पेठ. पण समाधान नाही तीच्या जीवाला, एकाचे दोन जीव झाले तरी साहेब काय सुधरावयास तयार नाहीत, शेवटी कसे बसे मावशीच्या नवर्याने इचलकरंजीमध्ये नोकरी लावली व आमचे शब्दश: घर... नाही उरलेले जपलेले, चार तांबे, दोन ताटे, एक स्टो, दोन सतरंजी, व दोन-तीन चादरी अक्षरशः गोळा करुन आपला वाड्यात एक खोली टाकले व त्यांचा संसार उभा केला, तेव्हा आईला दिवस गेलेले व महाराज नेहमी नशेमध्ये चुर, पगार मधल्यामध्ये कुठे गायब होत असे ते देखील कोणास कळायचे नाही. दुसर्याच्या घरादारची भांडी व कपडे-धुणे करुन काबाड कष्ट करुन आईने पोटात मला वाढवले. कसेबसे मी दोन वर्षाचे झालो तोच ताई पण घरात आली ते पण जीव घेणे दुखणे घेऊन, कसेबसे देवाची कृपा होती म्हणून वाचली व दोन महिन्यानंतर घरी आली, माझ्या पाठची पण सगळेच ताई म्हणायचे तिला म्हणून मी पण.
आई गावभर लोणी व तुप गोळा करायची व आठवडी बाजारासाठी ते तुप व लोणी डोक्यावर ठेऊन चालत १६ किलोमीटर दुरवर असलेल्या सदलगा ह्या गावी विकायला घेऊन जायची. काखेत ताई व चालत मी ! किती चालणार मी पण.. शेवटी रडारड, मग एका बाजूला अक्का व एका बाजूला मी वर डोक्यावर कपड्यांचा गठ्ठा व त्यात कुठेतरी तुप व लोणी. कपडे विकणे व त्याच बरोबर लोणी व तुप विकणे हा जोड धंदा. आठवड्यातून एकदाच पण तीची बिचारीची फरफट व्हायची ह्यामध्ये, दोघे लहान कधी ताईचे रडणे कधी माझे, हट्टी लहानपणापासूनच मी त्यामुळे प्रचंड त्रास. चार पाऊले चालले नाही की मला उचलून घे हा घोष. व राहीले बाबा, त्यांचे भावविश्वच वेगळे, ते कुठे असायचे व कुठे नाही देवाला माहीत. कधी मन केले तर दारुच्या दुकानात कामाला तर कधी हातमागावर....
हळुहळु मी देखील मोठा झालो, बाबा व आई परत कोल्हापुरला आले राहण्यासाठी. शिवाजी पेठेत. काय झाले काय माहीत पण माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडिल कधी आमच्या घरी आलेच नाहीत. पोरीला चुकीच्या हातात दिले ह्याचे शल्य की काय देव जाणे पण ते कधी फिरकलेच नाहीत कोल्हापुरकडे.. मरे पर्यंत ! माझी शाळा जवळच, मंगळवार पेठेत. केजी बीजी काय नव्हतं त्यावेळी. सरळ पाच वर्षांनी पहिलीत प्रवेश. मला जास्त नाही आठवत पण कधी कधी आई सांगायची एकदा प्रवेश घेण्यासाठी बाबा शाळेत गेले होते ते परत कधीच गेलेले नाहीत शाळेत. बाबांना मदत व्हावी म्हणून आईने घरी शिवण मशीन आणले तेव्हा असेन मी ४-५ वर्षाचा ते मशीन सरळ पाठीचा मणका दुखावला तेव्हाच बंद झाले नाही तर आहोरात्र चालूच होते... !
काही गोष्टी मला हळूहळू कळत होत्या पण अक्का पाठची तिला काहीच कळत नसे व तिला काही हवे नको ते मला व माझ्या ताकतीबाहेरचे असेल तर आईला सांगणे... एवढंच तिला कळायचे. आज तिला आठवत ही नसेल, कीती वेळा तिला सफरचंद हवेत म्हणून मी अंबाबाईच्या मंदिरासमोरील मार्केट मधून फेरीवाल्यांच्याकडून चोरली असतील व किती वेळा मला हवे म्हणून चिक्कू चोरले असतील. शाळेत प्रवेश झाला त्या दिवशी शक्यतो माझे आई-वडील एकत्र शाळेत आले असतील त्यानंतर कधीच नाही बाहूबली हॉस्टेलपर्यंत..तर नक्कीच नाही.. कारण मी गायब होतो म्हणून आले होते मी नसताना.
एक खोली, त्यातच किचन त्यातच बेडरुम व त्यातच बाजूला दोन-तीन फुट उंच भिंत बांधून केलेली बाथरुम. संडास कुठेतरी खाली नाहीतर सार्वजनिक. हे असे आमचे घर. चुल ठेवायला परवानगी नाही म्हणून स्टोव्ह. अल्युमिलियमची भांडी व स्टिलची दोन-चार ताटं.. आज नवल वाटतं तीने तो संसार कसा निभावला असेल.. कशी ती जगली असेल.. ती त्यावेळी.
शाळेतील सहली व शाळेतील जगणे हेच भावविश्व तेव्हा देखील व नंतर देखील. आम्ही कोठे ही गेलो तर माझी ताई माझ्याबरोबर असे. शाळेत हुषार, पहिले ते सहावी पर्यंत कधीच एक नंबर सोडला नाही कधी तरी दोन नंबर पण पहिल्या दोनात मी नक्कीच असे. शाळेतील शिक्षकांचे, मॅडमचे तेवढेच प्रेम... पण माझ्या एवढा दंगेखोर व टवाळखोर दुसरा कोणीच नव्हता शाळेत. त्यामुळे रोज मार व रोज ओरडणे. घरी आले तर गल्ली भर मस्ती करुन झालेली असायची. कधी बाबांनी माझा अभ्यास घेतला असावा असे आठवत देखील नाही, ना मला ना ताईला. हा पण मार मात्र प्रचंड खल्ला असेल, ताईने कमीच, शक्यतो नाहीच, पण मी मात्र... हिशोब नाही !
आधी शिवाजी पेठ ते मंगळवार पेठ व नंतर काही दिवसानंतर बुधवार पेठ ते मंगळवार पेठ, आम्ही चालत शाळेत यायचो, मी ताईचा हात पकडायचो व शाळेत आल्यावर सोडायचे. आमची रुपा खुप हुषार, माझ्यापेक्षा ही खुप हुषार अनेक पट्टीने, तिला चांगले काय वाईट काय लगेच समजायचे, खुप गोड.. पण माझ्या मनात नेहमी गोंधळ चाले, मी दंगा केला असो वा नसो बाईनीं बोलवले असो वा नसो माझे बाबा कधी शाळेत आलेच नाहीत. मात्र घरी मात्र मार कधी चुकायचा नाही, काही करो वा न करो, त्यांचा राग कुठेतरी नक्कीच निघायचा... त्यांची माझी काय दुश्मनी होती देवास ठाऊक. पण कधी जवळ घेणे नाही ना कधी प्रेमाने डोक्यावर हात फिरवणे नाही, नाही म्हणायला कसे काय कोण जाणे मी लहान असेन तेव्हा किती ते पण आठवत नाही व ताईला देखील आज आठवणार नाही, कधीतरी असे अचानक आम्हाला सहपरिवार आई, मी व अक्काला गोव्याला घेऊन गोव्याला आले, शक्यतो बाबांच्या बरोबर ह्या जन्मातील ती पहिली व शेवटची ट्रिप असावी ती आमची, त्यामुळे असेल नक्की माहीत नाही, पण मला ती ट्रिप नक्की पुर्ण आठवते, ते बीच, ते चर्च व तो दोना-पावला बीच जेथे बाबांनी त्यांची गोष्ट सांगितली होती व नंतर मोठे झाल्यावर कळाले होते की एक दुजें के लिए हा चित्रपट त्याच गोष्टीवर बेतला होता. ह्या नंतर असंख्य वेळा गोव्याला गेलो असेन पण दोना-पावला बीचवर कधी चुकून पण पाऊल नाही ठेवले आज देखील.
दहावी बारावीला मी टॉप करेन असा आत्मविश्वास माझ्या शाळेतील सरांना, मॅडमना देखील होता, आत्मस्तुती नाही पण जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तरासाठी माझा हात वर असे व परिक्षेत देखील मी नेहमीच वरचढ असे... जवळ जवळ पहिली ते पाचवी-सहावी पर्यंत तरी नक्कीच... सायन्स असो वा ईतिहास.. नाहीतर भुगोल नाहीतर गणीत.. व्याकरण व इंग्रजी ह्यामध्ये जरा तडफडायचो पण कच्चा नक्कीच नव्हतो. नुतन मराठी विद्यालय सुटले व कधी जाउन बाहुबली हॉस्टेल मध्ये पडलो ते कळालेच नाही, आईचे शिलाई मशीन कधी थांबलेच नाही, रोज बाहेर असलेली सवत, ती दारु कुठल्या अंगाने घरात शिरली ते देखील आईला कळालेच नाही. रोज बाहेर घेणारे बाबा आजकाल घरात बसूनच बाटलीवर बाटली गटकवू लागले.कष्टाचे दिवस कमी झाले असे मनात येऊपर्यंत अपार कष्ट समोर येऊन पडले. लोकांच्या परकर व पिकोफॉल करण्याच्या कामावर घर चालणार नाही हे आईला लवकरच उमजले व तीने खानावळ चालू केली, हॉस्टेलमध्ये माझी पळापळ, घरात आई सोडून कुणालाच मी नको आहे ही भावना ह्यामुळे प्रचंड तगमग व त्यावर उपाय म्हणून रोज सकाळी उठून हॉस्टेल मधून पळण्याचा प्लॉन, फसला की मार, परत दुसरा दिवस परत दुसर प्लॉन.. ! आई जवळ जाणे हा एकच ध्यास, त्यावेळी कोणास ठाऊक कोणाला समजला नाही किंवा उमजला नाही, आई शिवाय राहणे शक्यच नव्हते ना.. रोज तीचीच सवय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपूपर्यंत.
पण ते माझे भाव विश्व कोणास समजलेच नाही मी रोजच्या रोज निगरगट्ट होत गेलो, एकदा तर हॉस्टेल मधून चांगले चार दिवस पळून गेलो ना घरी गेलो ना हॉस्टेलमध्ये परतलो... पाचव्या दिवशी आईचीच आठवण जीवावर आली म्हणून परत ग़ंगावेशेत येऊन उभा राहीलो, पण ते चार दिवस दाजीपुरच्या जंगलात एका १२-१३ वर्षाच्या पोराने कसे काढले असतील ते येथे लिहणे शक्यपण नाही व मला लिहणे देखील. त्यानंतर आमचे जीवन जसे ढवळून निघाले, हॉस्टेल मधून मी परत कोल्हापुरात आलो व बाबांनी पण नोकरी सोडून कपड्याचा स्टॉल महाद्वार रोडवर घातला होता, आईचे काम देखील चालूच होते, दिवसभर मशीनवर परकर शिवणे, पिकोफॉल करणे... व सकाळ संध्याकाळ पिसीआर हॉस्पिटलच्या शिकाऊ डॉक्टर ना डब्बा पोहचवणे.. कधी ते जेवायला याचे तर कधी आम्ही डब्बा पोहचवायचो. असेच एक दिवस प्रचंड पाऊस पडत होता, जेवण तयार होते पण कोणीच पोहचू शकत नाही अशी अवस्था. नऊ वाजत आले होते शेवटी आईने शेजारच्या मुलाची सायकल मागून घेतली व मला डब्बे पोहचवण्यास सांगितले. त्याआधी कधी डब्बे पोहचवले नव्हते असे नाही पण एवढ्या रात्री आईने मला एकट्याला बाहेर पाठवण्याची पहिलीच वेळ. हो ना करत मी डब्बा घेऊन निघालो व परतुं येताना टाऊनहॉलच्या पाठीमागे असलेल्या सोन्यामारुती चौकामध्ये पाऊसामुळे रस्त्यात अडव्या पडलेल्या झाडाच्या फांदीला धडकून माझा अपघात झाला व मी मोकळे डब्बे व सायकल घेऊन उत्ताणा पडलो. जिवनात पहिला झालेला अपघात. जास्त काही लागले नाही पण.. बाबांच्या शिव्या व मार.. दुसर्याच्या मुलाची सायकल तुटली ह्याचा राग प्रचंड, पण स्वतःचा मुलगा सहिसलामत आहे ह्याची त्यांना फिकर नक्कीच नव्हती त्यावेळी.. काय करणार अक्कामाई पोटात गेली होती व ती बोलत व मारत होती...
क्रमशः
बुधवार, २४ मार्च, २०१०
देव.. चमत्कार व मी
देव ह्या संकल्पनेवर अनेकवेळा चर्चा होते व होत राहील, विज्ञाननिष्ठ व्यक्ती देव नसल्याचा पुरजोर दावा करेल व जो देव मानतो तो देव असल्याचा खात्रीलायक दावा करेल, येथे मीमराठीवर देखील अधून मधून ही चर्चा चालूच असते कधी धाग्यावर कधी खरडफळ्यावर तर कधी कट्टावर. देवाचे अस्तित्व नाकारावे की नाही हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न. विज्ञान देव ही संकल्पना मान्य करत नाही व प्रत्येक गोष्टीला एक कारक आहे , कारण आहे असे शास्त्र शुध्द नियमाद्वारे दाखवून देतो. अनिंस सारख्या संस्था व अनेक विज्ञान निष्ठ व्यक्ती मुळापासून देवाचे अस्तित्व मान्य करतच नाहीत पण हजारो वर्षापासून हिंदू मनावर देवाचे अस्तित्व वेगवेगळ्या कथेतून, ग्रंथातून, काव्यातून, अभंगातून बिंबवले जात आहे व त्यामुळे देवाचे अस्तित्व मान्य करणार्यांची संख्या ही जास्त दिसते, त्यामुळे हा वाद नेहमीच रंगतो.
दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी विहीरी बाबत गणित मांडले आहे तसे) व प्रत्येक वेळी ते पुरावे सामान्य व्यक्तीला देखील पटतात. सामान्य व्यक्तीला आपल्या पुरातन संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी, पुरातन कथांना, चमत्कारांना, पुराण पुरुषाच्या अस्तित्वाला, देवाला नाकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसलेले असते कारण संस्कार, लोक-शिक्षणाची कमतरता.
मी स्वतः चमत्कार मान्य करतो पण तो विज्ञाननिष्ठ चमत्कार ! बाकी कुठला ही चमत्कार मी मान्य करु शकत नाही ह्यांचे कारण शक्यतो माझ्या वाचनामध्ये असेल किंवा जेव्हापासून डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्रॉफिक टाईपची सर्वांग सुंदर दुरचित्रवाण्या आल्या त्यामुळे असेल. ह्यांनी दृष्टी दिली एखाद्या चमत्काराकडे कसे पहावे ह्याची. मी देवाचे अस्तित्व नाकारतो असे देखील नाही आहे कारण शेवटी मी देखील त्याच मातीतून आलो आहे जेथे लहानपणापासून देव सदैव आपल्याला पाहात आहे आपले कर्म पहात आहे असे शिकवले जाते. पण तरी ही काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तोलून नक्की पहाव्या असे वाटतं.
कित्येक पिढ्यामागे माहीत नाही पण आमच्या घरातील एका व्यक्तीला आपला मुळ धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करावे असे वाटले असेल व त्यांनी त्यानूसार केला. पण मुळ धर्मातील देव हे ते देखील त्याग करु शकले नाहीत त्यामुळे नवीन धर्मात आल्यावर जसे नवीन देव देव्हार्यात आले तसेच जुने देव देखील तेथेच राहीले त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मीपुजन होते, गणपती पुजन होते, कुल दैवत नाईकबाचे पुजन होते व त्याच बरोबर २४ तिर्थंकरांचे देखील पुजन मनन होते. त्यामुळे लहानपणापासून देव ह्या संकल्पनेवर प्रचंड विश्वासाचे वातावरण आमच्या घरात दिसे. देव व देवाचे मंदिर ह्या विषयी मला काय वाटते दे मी मागे एका लेखामध्ये लिहले आहे पण येथे देवाचेच अस्तित्व नाकारणारे वातावरण पाहीले की माझ्यासारखा माणूस बावरुन जातो. कोणाला बरोबर मानावे, कोणाचे सत्य सत्य म्हणून अंगिकारावे ह्या गोंधळात तो गप्प राहणेच पसंद करतो.
चमत्काराचा व माझा सरळ संबध आला तो जेव्हा मी बाहुबली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी दंगा व हॉस्टेलमधून पळून जाते असे प्रकार करत असे तेव्हा. कोणीतरी आईला सांगितले की ह्याच्यावर (माझ्यावर) कोणीतरी करणी केली असू शकते मग लगेच आमच्या माता आम्हाला कोल्हापुर पासून १३०-१४० किमी दुरवर कर्नाटकात एकोंडी नावाच्या गावी घेऊन गेल्या. बुवामहाराजांनी मला एका पुजेचे ठिकाण असलेल्या पाटावर बसवले व आपले मंत्र पठण चालू केले काही मिनिटानंतर डोक्यावर टपा टपा लिंबू पडू लागले चांगले वीस तीस लिंबू खाली पडले. अंगारा फुंकणे, चित्रविचित्र आवाज काढत गोल गोल फिरणे वर करुन लिंबू पाडणे हे काही वेळ चालू राहीले व आई कडून ५०१ रु. दक्षिणा घेऊन माझ्या डोक्यावरचे भुत उतरले आहे असे सांगून बोळवणी केली. त्या एरियातून बाहेर पडल्या पडल्या मी आईला प्रश्न विचारला ते महाराज मला बाहेर अंगणात बसवून ते लिंबू पाडून दाखवतील का ? झाले देवाबद्दल काय वाटेल ते विचारतोस म्हणून धप्पा धप्पा मार पडला रस्त्यावरच. माझी आई कमी शिकलेली आहे त्यामुळे मी त्या चमत्कारावर शंका व्यक्त करतो आहे म्हणजे मी त्याचे अस्तित्वच नाकारत आहे असे तिला वाटले. ( त्यानंतर देखील मी हॉस्टेलमधून अनेकवेळा पळून गेलो ही गोष्ट निराळीच ;) )
ह्यानंतरचा चमत्कार आमच्या पाहुण्यामध्येच एक स्त्री करत असे. पाटावर जोंधळे पसरवून त्यावर भरलेली पाण्याची तांब्याची घागर ठेवत असे समोर ती बसत असे व विरुध्द बाजूला ज्याला काही अडचण आहे ती व्यक्ती. मनातल्या मनात प्रश्न विचारायचे व त्या घागरी च्या काठांना दोन्ही हाताच्या मधल्या बोटाने फक्त स्पर्श करायचा व तिकडून तीने देखील तश्याच पध्दतीने स्पर्श करायचा उत्तर हो असेल तर घागर उजव्याबाजूला फिरु लागे व नाही असेल तर डाव्या बाजूला. मला ते पाहून एकदम तिच्यामध्ये असलेल्या शक्तीबद्दल तिच्या कार्याबद्दल व तिच्या अंगात येण्याबद्दल प्रचंड विश्वास वाटू लागला व काहीतरी दैवी शक्ती आहे ह्यामध्ये नक्की ह्या निर्णयापर्यंत आलो. असे काही दिवस भारावलेल्या अवस्थेत मी चांगल्या मुलासारखा वागलो तर घरी देखील तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला मग दर रवीवारी त्या पाहुणीकडे आमच्या फेर्या वाढल्या. घर पाहुण्याचेच असल्यामु़ळे मला व माझ्या बहिणीला प्रचंड मोकळीक होतीच. आम्ही खेळता खेळता त्या पुजाघरात शिरलो तर समोर ती घागर व साहित्य तयार होते अंगात मस्ती फार त्यामुळे लगेच समोर जबरदस्तीने बहिणीला बसवले व तिला त्या घागरीला स्पर्श करण्यास सांगितले व मी देखील केला काय नवल ती घागर माझ्यासारख्याच्या स्पर्शाने देखील उजवीकडे फिरली, मी बहिणीला हात त्या घागरीवरुन काढून पुन्हा स्पर्श करायला लावला पण आधी उजवे बोट स्पर्श कर असे सांगितले मग परत घाघर फिरली डाव्याबाजूला. हे पाहून माझी बहिणीची तंतरी उडली व ती तेथेच किंचाळली घागर फिरत आहे बघून. झाले परत मार पडला पण मला कळाले ही काहीही असो चमत्कार नक्कीच नाही आहे ह्यामागे. घरी आल्यावर आईला पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला घरीच तसा सेटअप करुन तीला घागर फिरवून दाखवली तरी तीने ते मान्य केले नाही की तो चमत्कार नव्हता.
ही झाली दोन उदाहरणे भोंदुबाजीची म्हणा अथवा चमत्काराची कारण दोन्ही जागी लोकांच्या प्रचंड रांगा लागायच्या संकट निवारण्यासाठी. चांगल्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी वर्षानू वर्ष लागतात पण एखादा चमत्कार काही तासामध्ये जगभर पसरु शकतो, आपल्यापैकी जवळ जवळ सर्वांना "गणपती दुध पितो" चा पराक्रम माहीत असेल ना ! त्या दिवशी आमच्या घरातील डाव्या सोंडेचा सोनेरी गणपती देखील चमच्याने दुध पित होता व वाड्यात आमच्याच घरी गणपतीची मुर्ती असल्यामुळे घरी प्रचंड गर्दी व बाहेर रांगा लागल्या होत्या ते अजून आठवते ;)
असे अनेक चमत्कार करणारे पाहणे माझ्या नशीबी आले पण परवा परवा जेव्हा अपघात झाला म्हणून घरी आडवा पडलो होतो तेव्हा आईला कोणी तरी माझी दृष्ट काढावयास सांगितली, अर्धातास लेक्चर दिले पण आई काय बधली नाही व शेवटी मी हार मान्य करुन तीला तिचे कार्य करु दिले. दहा-बारा वाळलेल्या लाल मिर्च्या तीने माझ्यावर उतरवून चुलीत टाकल्या व चार पाच मिनिटाने माझ्याकडे आली व म्हणाली बघ.. आता तरी समजले का ? मला काहीच समजले नाही तेव्हा तीने मला सांगितले की तु एक लाल मीर्ची चुलीत टाकून बघ. काही न करता उचलायची व चुलीत टाकायची. माझे विज्ञान निष्ठ मन ह्यासाठी लगेच तयार झाले व म्हणालो बघ ह्या मिर्चीचा पण धुर होणार नाही म्हणून समोर असलेल्या पोत्यात हात घालून एक मिर्ची उचलली व सरळ स्वंयपाक घरातील चुलीत टाकली.......दहा मिनिटे खोकुन खोकुन जीव अर्धमेला झाला..
आईच्या डोळयात विजयी भाव होते व माझ्या मनात हे असे कसे झाले असावे ह्याचा विचार. त्याच पोत्यातील बागडी मिर्च्या ( कर्नाटकातील एक लाल मिर्चीचा प्रकार जो प्रचंड तिखट असतो व जहाल देखील) आईने माझ्यासमोर घेतल्या होत्या व चुलीतल्या निखार्यावर टाकल्या होता तेव्हा धुर न होता मिर्च्या जळून गेल्या पण त्याच पोत्यातील मिर्ची मी जेव्हा निखार्यावर नुस्तीच टाकली तेव्हा मात्र ती मिर्ची जळून न जाता घरात मिर्चीचा धुर करुन गेली असे का घडले असावे ? ह्याचे उत्तर मला काही सापडले नाही, आमच्या स्वयंपाक घरातून त्यानंतरचे चारपाच दिवस मिर्च्याचा धुर येतच असे.. कारण माझे समाधान झाले नव्हते पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी मिर्ची टाकत असे तेव्हा धूर होत असे हे नक्की. शेवटी माझी मावस बहिणी आपल्या बाळाला घेऊन मला बघायला आली होती ते बाळ प्रचंड रडत होते म्हणुन आईने परत तोच प्रयोग त्या बाळावर केला तेव्हा मात्र धुर झाला नाही त्यामुळे डोके जाम सटकले विश्वास ठेवू नये असे नक्की माझे मन सांगत होते पण जे डोळ्यासमोर घडले त्याला काय म्हणावे ! ह्याला मी चमत्कार नक्कीच म्हणणार नाही पण कुठेतरी काहीतरी नक्की ह्यामागे कारण असेल हे मात्र खरं.
जाता जाता....
आग्र्याला ताजमहल आहे जगप्रसिध्द, वास्तू शास्त्रातील चमत्कार असे पण म्हणतात काही जण पण त्याचे मला कधीच आकर्षण वाटले नाही पण तेच जयपुर मध्ये हवा महल आहे तो मला नक्कीच चमत्कार वाटतो भर उन्हाळ्यात बाहेर ४०-४२ अंश उष्णता रखरखत असते व हवामहल मधील प्रत्येक खोली एसी लावल्याप्रमाणे थंडगार असते... चमत्कार म्हणावा तर ह्याला !
दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी विहीरी बाबत गणित मांडले आहे तसे) व प्रत्येक वेळी ते पुरावे सामान्य व्यक्तीला देखील पटतात. सामान्य व्यक्तीला आपल्या पुरातन संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी, पुरातन कथांना, चमत्कारांना, पुराण पुरुषाच्या अस्तित्वाला, देवाला नाकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसलेले असते कारण संस्कार, लोक-शिक्षणाची कमतरता.
मी स्वतः चमत्कार मान्य करतो पण तो विज्ञाननिष्ठ चमत्कार ! बाकी कुठला ही चमत्कार मी मान्य करु शकत नाही ह्यांचे कारण शक्यतो माझ्या वाचनामध्ये असेल किंवा जेव्हापासून डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्रॉफिक टाईपची सर्वांग सुंदर दुरचित्रवाण्या आल्या त्यामुळे असेल. ह्यांनी दृष्टी दिली एखाद्या चमत्काराकडे कसे पहावे ह्याची. मी देवाचे अस्तित्व नाकारतो असे देखील नाही आहे कारण शेवटी मी देखील त्याच मातीतून आलो आहे जेथे लहानपणापासून देव सदैव आपल्याला पाहात आहे आपले कर्म पहात आहे असे शिकवले जाते. पण तरी ही काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तोलून नक्की पहाव्या असे वाटतं.
कित्येक पिढ्यामागे माहीत नाही पण आमच्या घरातील एका व्यक्तीला आपला मुळ धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करावे असे वाटले असेल व त्यांनी त्यानूसार केला. पण मुळ धर्मातील देव हे ते देखील त्याग करु शकले नाहीत त्यामुळे नवीन धर्मात आल्यावर जसे नवीन देव देव्हार्यात आले तसेच जुने देव देखील तेथेच राहीले त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मीपुजन होते, गणपती पुजन होते, कुल दैवत नाईकबाचे पुजन होते व त्याच बरोबर २४ तिर्थंकरांचे देखील पुजन मनन होते. त्यामुळे लहानपणापासून देव ह्या संकल्पनेवर प्रचंड विश्वासाचे वातावरण आमच्या घरात दिसे. देव व देवाचे मंदिर ह्या विषयी मला काय वाटते दे मी मागे एका लेखामध्ये लिहले आहे पण येथे देवाचेच अस्तित्व नाकारणारे वातावरण पाहीले की माझ्यासारखा माणूस बावरुन जातो. कोणाला बरोबर मानावे, कोणाचे सत्य सत्य म्हणून अंगिकारावे ह्या गोंधळात तो गप्प राहणेच पसंद करतो.
चमत्काराचा व माझा सरळ संबध आला तो जेव्हा मी बाहुबली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी दंगा व हॉस्टेलमधून पळून जाते असे प्रकार करत असे तेव्हा. कोणीतरी आईला सांगितले की ह्याच्यावर (माझ्यावर) कोणीतरी करणी केली असू शकते मग लगेच आमच्या माता आम्हाला कोल्हापुर पासून १३०-१४० किमी दुरवर कर्नाटकात एकोंडी नावाच्या गावी घेऊन गेल्या. बुवामहाराजांनी मला एका पुजेचे ठिकाण असलेल्या पाटावर बसवले व आपले मंत्र पठण चालू केले काही मिनिटानंतर डोक्यावर टपा टपा लिंबू पडू लागले चांगले वीस तीस लिंबू खाली पडले. अंगारा फुंकणे, चित्रविचित्र आवाज काढत गोल गोल फिरणे वर करुन लिंबू पाडणे हे काही वेळ चालू राहीले व आई कडून ५०१ रु. दक्षिणा घेऊन माझ्या डोक्यावरचे भुत उतरले आहे असे सांगून बोळवणी केली. त्या एरियातून बाहेर पडल्या पडल्या मी आईला प्रश्न विचारला ते महाराज मला बाहेर अंगणात बसवून ते लिंबू पाडून दाखवतील का ? झाले देवाबद्दल काय वाटेल ते विचारतोस म्हणून धप्पा धप्पा मार पडला रस्त्यावरच. माझी आई कमी शिकलेली आहे त्यामुळे मी त्या चमत्कारावर शंका व्यक्त करतो आहे म्हणजे मी त्याचे अस्तित्वच नाकारत आहे असे तिला वाटले. ( त्यानंतर देखील मी हॉस्टेलमधून अनेकवेळा पळून गेलो ही गोष्ट निराळीच ;) )
ह्यानंतरचा चमत्कार आमच्या पाहुण्यामध्येच एक स्त्री करत असे. पाटावर जोंधळे पसरवून त्यावर भरलेली पाण्याची तांब्याची घागर ठेवत असे समोर ती बसत असे व विरुध्द बाजूला ज्याला काही अडचण आहे ती व्यक्ती. मनातल्या मनात प्रश्न विचारायचे व त्या घागरी च्या काठांना दोन्ही हाताच्या मधल्या बोटाने फक्त स्पर्श करायचा व तिकडून तीने देखील तश्याच पध्दतीने स्पर्श करायचा उत्तर हो असेल तर घागर उजव्याबाजूला फिरु लागे व नाही असेल तर डाव्या बाजूला. मला ते पाहून एकदम तिच्यामध्ये असलेल्या शक्तीबद्दल तिच्या कार्याबद्दल व तिच्या अंगात येण्याबद्दल प्रचंड विश्वास वाटू लागला व काहीतरी दैवी शक्ती आहे ह्यामध्ये नक्की ह्या निर्णयापर्यंत आलो. असे काही दिवस भारावलेल्या अवस्थेत मी चांगल्या मुलासारखा वागलो तर घरी देखील तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला मग दर रवीवारी त्या पाहुणीकडे आमच्या फेर्या वाढल्या. घर पाहुण्याचेच असल्यामु़ळे मला व माझ्या बहिणीला प्रचंड मोकळीक होतीच. आम्ही खेळता खेळता त्या पुजाघरात शिरलो तर समोर ती घागर व साहित्य तयार होते अंगात मस्ती फार त्यामुळे लगेच समोर जबरदस्तीने बहिणीला बसवले व तिला त्या घागरीला स्पर्श करण्यास सांगितले व मी देखील केला काय नवल ती घागर माझ्यासारख्याच्या स्पर्शाने देखील उजवीकडे फिरली, मी बहिणीला हात त्या घागरीवरुन काढून पुन्हा स्पर्श करायला लावला पण आधी उजवे बोट स्पर्श कर असे सांगितले मग परत घाघर फिरली डाव्याबाजूला. हे पाहून माझी बहिणीची तंतरी उडली व ती तेथेच किंचाळली घागर फिरत आहे बघून. झाले परत मार पडला पण मला कळाले ही काहीही असो चमत्कार नक्कीच नाही आहे ह्यामागे. घरी आल्यावर आईला पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला घरीच तसा सेटअप करुन तीला घागर फिरवून दाखवली तरी तीने ते मान्य केले नाही की तो चमत्कार नव्हता.
ही झाली दोन उदाहरणे भोंदुबाजीची म्हणा अथवा चमत्काराची कारण दोन्ही जागी लोकांच्या प्रचंड रांगा लागायच्या संकट निवारण्यासाठी. चांगल्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी वर्षानू वर्ष लागतात पण एखादा चमत्कार काही तासामध्ये जगभर पसरु शकतो, आपल्यापैकी जवळ जवळ सर्वांना "गणपती दुध पितो" चा पराक्रम माहीत असेल ना ! त्या दिवशी आमच्या घरातील डाव्या सोंडेचा सोनेरी गणपती देखील चमच्याने दुध पित होता व वाड्यात आमच्याच घरी गणपतीची मुर्ती असल्यामुळे घरी प्रचंड गर्दी व बाहेर रांगा लागल्या होत्या ते अजून आठवते ;)
असे अनेक चमत्कार करणारे पाहणे माझ्या नशीबी आले पण परवा परवा जेव्हा अपघात झाला म्हणून घरी आडवा पडलो होतो तेव्हा आईला कोणी तरी माझी दृष्ट काढावयास सांगितली, अर्धातास लेक्चर दिले पण आई काय बधली नाही व शेवटी मी हार मान्य करुन तीला तिचे कार्य करु दिले. दहा-बारा वाळलेल्या लाल मिर्च्या तीने माझ्यावर उतरवून चुलीत टाकल्या व चार पाच मिनिटाने माझ्याकडे आली व म्हणाली बघ.. आता तरी समजले का ? मला काहीच समजले नाही तेव्हा तीने मला सांगितले की तु एक लाल मीर्ची चुलीत टाकून बघ. काही न करता उचलायची व चुलीत टाकायची. माझे विज्ञान निष्ठ मन ह्यासाठी लगेच तयार झाले व म्हणालो बघ ह्या मिर्चीचा पण धुर होणार नाही म्हणून समोर असलेल्या पोत्यात हात घालून एक मिर्ची उचलली व सरळ स्वंयपाक घरातील चुलीत टाकली.......दहा मिनिटे खोकुन खोकुन जीव अर्धमेला झाला..
आईच्या डोळयात विजयी भाव होते व माझ्या मनात हे असे कसे झाले असावे ह्याचा विचार. त्याच पोत्यातील बागडी मिर्च्या ( कर्नाटकातील एक लाल मिर्चीचा प्रकार जो प्रचंड तिखट असतो व जहाल देखील) आईने माझ्यासमोर घेतल्या होत्या व चुलीतल्या निखार्यावर टाकल्या होता तेव्हा धुर न होता मिर्च्या जळून गेल्या पण त्याच पोत्यातील मिर्ची मी जेव्हा निखार्यावर नुस्तीच टाकली तेव्हा मात्र ती मिर्ची जळून न जाता घरात मिर्चीचा धुर करुन गेली असे का घडले असावे ? ह्याचे उत्तर मला काही सापडले नाही, आमच्या स्वयंपाक घरातून त्यानंतरचे चारपाच दिवस मिर्च्याचा धुर येतच असे.. कारण माझे समाधान झाले नव्हते पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी मिर्ची टाकत असे तेव्हा धूर होत असे हे नक्की. शेवटी माझी मावस बहिणी आपल्या बाळाला घेऊन मला बघायला आली होती ते बाळ प्रचंड रडत होते म्हणुन आईने परत तोच प्रयोग त्या बाळावर केला तेव्हा मात्र धुर झाला नाही त्यामुळे डोके जाम सटकले विश्वास ठेवू नये असे नक्की माझे मन सांगत होते पण जे डोळ्यासमोर घडले त्याला काय म्हणावे ! ह्याला मी चमत्कार नक्कीच म्हणणार नाही पण कुठेतरी काहीतरी नक्की ह्यामागे कारण असेल हे मात्र खरं.
जाता जाता....
आग्र्याला ताजमहल आहे जगप्रसिध्द, वास्तू शास्त्रातील चमत्कार असे पण म्हणतात काही जण पण त्याचे मला कधीच आकर्षण वाटले नाही पण तेच जयपुर मध्ये हवा महल आहे तो मला नक्कीच चमत्कार वाटतो भर उन्हाळ्यात बाहेर ४०-४२ अंश उष्णता रखरखत असते व हवामहल मधील प्रत्येक खोली एसी लावल्याप्रमाणे थंडगार असते... चमत्कार म्हणावा तर ह्याला !
गुरुवार, ४ मार्च, २०१०
पंचगंगेच्या तीरावर....
कोल्हापुरच्या पंचगंगेच्या काठावर खुप सुंदर अशी मंदिरे आहेत त्याचे निवडक फोटो.
























मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०
लुटा 'लुफ्त' - अवस्था -ए- बाईकची ;)




हॅ हॅ हॅ !
सगळे फोटो मुद्दाम वरुन घेतले आहेत, व्यवस्थीत अॅगल् ने फोटो घेतले तर तुटलेले ईजिंन ड्रम दिसला असता व नको ती इज्जत उघड्यावर आली असती =))
माझी सफर..... भेट -भाग -१७
मी जेथे होतो तेथेच पोहचलो होतो.... नोकरी करत होतो त्यामुळे परत जाणे गरजेचे होते काय करावे काय नाही ह्या विवंचनेतून मी परत दिल्लीला जाणे व काही काळाने परत येणे हा निर्णय घेतला.
काहीच कळत नव्हते काय करावे ? कोल्हापुरातून परत जाणे हे गरजेचे होते कारण नोकरी ! पैसा हवा होता येथे परत येण्यासाठी.
मनाला कसेबसे समजावले व परत दिल्लीला जाणे नक्की केले.
असाच फिरत फिरत मी महाद्वार रोडवरुन पापाच्या टिकटी कडे चालतच निघालो होतो, समोरुन एक चेहरा ओळखीचा वाटत होता, पण कोठे पाहीले होते अथवा ह्यांचे नाव काय असावे हा गोंधळ चालू होता व ती व्यक्ती माझ्यासमोरुन निघून गेली.. तोच त्यांचे नाव आठवले, पाटिल काकू... आमचे पुर्वीचे शेजारी ! मी लगेच मागे वळलो व त्यांच्या जवळ गेलो.
मी - " नमस्कार, तुम्ही पाटील काकू ना ? ज्या बुधवार पेठे मध्ये राहत होता...रॉकेल डेपो जवळ ? "
त्या - " हो. पण मी तुम्हाला ओळखले नाही "
मी - "काकू मी राजा.. जैन... सुशिला जैन ह्यांचा मुलगा, आम्ही तुमच्या शेजारी राहत होतो आठवले ?"
त्या - " राजा तू ! कीती बदलला आहेस रे, व मोठा ही झाला आहे ! कोठे असतोस रे.... आई कशी आहे... बाबा अजून ही दारु पीतात ?"
माझ्या डोळ्यातून एकदमच पाणी आले व मला डोळ्यासमोर अंधाकार झाल्या प्रमाणे वाटले मला वाटले होते ह्या भल्या मोठ्या कोल्हापुरात मी खुपच वर्षाने परत आलो आहे कोणाला ओळखेन न ओळखेन पण नशीबाने ह्या भेटल्या ... पण नशीब फुटकेच होते ह्यापण त्याच विवंचनेत होत्या ज्या विवंचनेत मी होतो... मी त्यांना जवळच कामत मध्ये घेऊन गेलो व सविस्तर सगळे सांगितले.. काकूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व म्हणाली " लेका... हे काय झाले रे.. एका भरलेल्या घराची अशी कशी वाताहात लागली.. काळजी करु नकोस देव बघतो आहे... आज ना उद्या तुला तुझे आई वडील भेटतीलच."
मी त्यांचा निरोप घेऊन परत हॉटेलवर आलो व सर्वात प्रथम जाण्याचे टीकीट रद्द केले व निर्णय घेतला की परत नसलापूरला जाणे व तेथून काही मार्ग दिसतो का ते पाहणे !
सकाळ सकाळी मी नसलापुरला पोहचलो व गावाच्या पारावर बसलेल्या वृध्द लोकांच्या समुहाकडे गेलो व आपली ओळख सांगितली, त्यातील काही नी मला लहान पणी पाहीलेले होते तर काहीं ना माझे नाव तुरळक आठवत होते... मी त्यांच्या कडे खुप आस लावून आलो होतो... व देवा ने माझी प्रार्थना स्वीकार केली एकाने मला माझ्या मोठ्या मावशीच्या घराचा पत्ता दिला.
मी थोडा आनंदलो व मार्ग दिसला म्हणून परत देवाचे आभार मानले... सरळ बस पकडुन कुडची येथे गेलो व तेथे जाऊन मावशीच्या घरचा पत्ता शोधला, घराच्या जवळ येता येता मला दरदरुन घाम फुटू लागला व ह्रदयाची गती वाढू लागली ... मी घरासमोर जाउन उभा राहीलो व दरवाजा वाजवला...
एक लहानशी ७ एक वर्षाची मुलगीने दरवाजा उघडला... व मला विचारु लागली " आपण कोण ?"
मी म्हणालो" मावशीला.... सारीका मावशीला बोलवशील का ?"
ती हो म्हणालो व आत निघून गेली , थोड्या एक वेळाने सारीका मावशी आतून बाहेर आल्या.. मी त्यांना १४ एक वर्षानंतर पाहत होतो.. शक्यतो मी ८ एक वर्षाचा होतो तेव्हा पाहीले होते ....
मावशी - " कोण पाहीजे ?" माझी सगी मावशी मला विचार होती व मी जरा हसलो व म्हणालो " मावशी मी राजा... तुमच्या लहान बहीणीचा मुलगा ... कोल्हापुरवाला"
त्या एकदमच दचकल्या व म्हणाल्या " राजा तू ? यल्ल दी नो मगना ( कुठे होतास रे लेकाच्या - कन्नडमध्ये) आत ये "
त्या पाणी घेऊन आल्या व घरातील सर्व मंडळी माझ्या भोवती बसलेली मोठी माणसे""मी आज भूत पाहीले "ह्या नजरे ने मला निहाळत होते.. दोन एक तास माझी कर्म कहाणी एकल्यावर तात्यांनी (मावशीचा नवरा) माझ्या पाठीवर थोपाटले व म्हणाले " राजा, एका चुकीचे प्रचंड मोठे परिणाम तु व तुझ्या घरातल्यांनी भोगले... देवाची करणी.. पण तु गेल्या नंतर आम्ही सर्वांनी प्रचंड शोधा शोध केली.. तु कोठे काही भेटला नाहीस ना काही खबर... पाच एक वर्षानी तुझे वडील देखील अती दारु मुळे मरण पावले .... तुझ्या बहीणीचे लग्न आम्ही करुन दिले आहे एका चांगल्या घरात ! तुझी आई व माझी आई व गावातील अजून काही जणी चारधाम यात्रेसाठी गेल्या आहेत... मागच्याच आठवड्यात त्यांना परत येण्यासाठी दिड एक महीना हवा.."
माझ्या डोळ्यातून निरंतर आश्रु वाहू लागले व मी तेथून उठलो व म्हणलो जरा मला वर बालकनी वर जाणे आहे रस्ता दाखवता का ?
माहीत नाही कीती वेळ मी तसाच बाल्कनी मध्ये उभा होतो व डोळ्यातून पाणी वाहत होते...
मी घराचा कुलदिपक .. एकच मुलगा ! पण वडील वारले व मी त्याना अग्नी देण्यासाठी पण उपलब्ध नव्हतो... ह्याचीच मला लाज वाटू लागली ! मीच का नाही मेलो ... हा विचार डोक्यात सारखा सारखा येऊ लागला ! तोच मावशीने मला हलवले व म्हणाली.. " जे झाले ते झाले विसर सगळे व चल खाली .. थोडे फार खाऊन घे ! "
मी म्हणालो " नको.. मी जरा कोल्हापुरला जाऊन येतो, तेथील एका लॉजवर माझे कपडे आहेत ते घेऊन येतो ! "
त्यांनी मला जाऊच दिले नाही व म्हणाले " अजून एक दिवस थांब.. सकाळी तुझ्या बहीणीच्या घरी जाऊ "
मी रात्र कशी काढली हे माहीत नाही.. सकाळ सकाळी आम्ही तयार होऊन तात्याच्या बरोबर अक्काच्या ... बहीणीच्या घरी निघालो..
दोन एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका मळ्यातील घरासमोर थांबलो...
तात्यांनी आवाज दिला " कोणी आहे का घरात "
एक माझ्या वयाचा मुलगा बाहेर आला व तात्यांना पाहून नमस्कार केला व म्हणाला " अहो पाहूणे... आत या ! तुमचेच घर आहे असे विचारुन काय येताय" तात्यांनी मला परिचय करुन दिला व म्हणाले " राजा.. हे सागर. रुपाचा नवरा !" व सागरला सांगितले मी कोण आहे ते.
सागर " तुम्हीच का रुपाचे भाऊ.... अहो किती शोधायचे तुम्हाला... जेव्हा जेव्हा पुणा-मुंबईला गेलो... नजर तुम्हालाच शोधत असे... तुमचा एक लहान पणीचा फोटो आहे माझ्या कडे अजून ही..." असे म्हणून रुपाला आवाज दिला.
आतून एक एक स्त्री बाहेर आली व पाठोपाठ दोन लहान लहान मुले.
काय बोलावे काय.. विचारावे... काय उत्तर द्यावे.. काही शब्द भेटत नव्हते ना गळ्यातून आवाज येत होता!
तात्यांनी ओळख करुन दिली व त्या बिचारीचा आश्रुंचा बांध तुटावा अशी अवस्था झाली ! अर्धा एक तास ती रडल्या वर माझ्या जवळ आली व म्हणालदा..."दादा... बाबा गेले रे " असे म्हणून तीची शुध्दी हरपली.....
काहीच कळत नव्हते काय करावे ? कोल्हापुरातून परत जाणे हे गरजेचे होते कारण नोकरी ! पैसा हवा होता येथे परत येण्यासाठी.
मनाला कसेबसे समजावले व परत दिल्लीला जाणे नक्की केले.
असाच फिरत फिरत मी महाद्वार रोडवरुन पापाच्या टिकटी कडे चालतच निघालो होतो, समोरुन एक चेहरा ओळखीचा वाटत होता, पण कोठे पाहीले होते अथवा ह्यांचे नाव काय असावे हा गोंधळ चालू होता व ती व्यक्ती माझ्यासमोरुन निघून गेली.. तोच त्यांचे नाव आठवले, पाटिल काकू... आमचे पुर्वीचे शेजारी ! मी लगेच मागे वळलो व त्यांच्या जवळ गेलो.
मी - " नमस्कार, तुम्ही पाटील काकू ना ? ज्या बुधवार पेठे मध्ये राहत होता...रॉकेल डेपो जवळ ? "
त्या - " हो. पण मी तुम्हाला ओळखले नाही "
मी - "काकू मी राजा.. जैन... सुशिला जैन ह्यांचा मुलगा, आम्ही तुमच्या शेजारी राहत होतो आठवले ?"
त्या - " राजा तू ! कीती बदलला आहेस रे, व मोठा ही झाला आहे ! कोठे असतोस रे.... आई कशी आहे... बाबा अजून ही दारु पीतात ?"
माझ्या डोळ्यातून एकदमच पाणी आले व मला डोळ्यासमोर अंधाकार झाल्या प्रमाणे वाटले मला वाटले होते ह्या भल्या मोठ्या कोल्हापुरात मी खुपच वर्षाने परत आलो आहे कोणाला ओळखेन न ओळखेन पण नशीबाने ह्या भेटल्या ... पण नशीब फुटकेच होते ह्यापण त्याच विवंचनेत होत्या ज्या विवंचनेत मी होतो... मी त्यांना जवळच कामत मध्ये घेऊन गेलो व सविस्तर सगळे सांगितले.. काकूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व म्हणाली " लेका... हे काय झाले रे.. एका भरलेल्या घराची अशी कशी वाताहात लागली.. काळजी करु नकोस देव बघतो आहे... आज ना उद्या तुला तुझे आई वडील भेटतीलच."
मी त्यांचा निरोप घेऊन परत हॉटेलवर आलो व सर्वात प्रथम जाण्याचे टीकीट रद्द केले व निर्णय घेतला की परत नसलापूरला जाणे व तेथून काही मार्ग दिसतो का ते पाहणे !
सकाळ सकाळी मी नसलापुरला पोहचलो व गावाच्या पारावर बसलेल्या वृध्द लोकांच्या समुहाकडे गेलो व आपली ओळख सांगितली, त्यातील काही नी मला लहान पणी पाहीलेले होते तर काहीं ना माझे नाव तुरळक आठवत होते... मी त्यांच्या कडे खुप आस लावून आलो होतो... व देवा ने माझी प्रार्थना स्वीकार केली एकाने मला माझ्या मोठ्या मावशीच्या घराचा पत्ता दिला.
मी थोडा आनंदलो व मार्ग दिसला म्हणून परत देवाचे आभार मानले... सरळ बस पकडुन कुडची येथे गेलो व तेथे जाऊन मावशीच्या घरचा पत्ता शोधला, घराच्या जवळ येता येता मला दरदरुन घाम फुटू लागला व ह्रदयाची गती वाढू लागली ... मी घरासमोर जाउन उभा राहीलो व दरवाजा वाजवला...
एक लहानशी ७ एक वर्षाची मुलगीने दरवाजा उघडला... व मला विचारु लागली " आपण कोण ?"
मी म्हणालो" मावशीला.... सारीका मावशीला बोलवशील का ?"
ती हो म्हणालो व आत निघून गेली , थोड्या एक वेळाने सारीका मावशी आतून बाहेर आल्या.. मी त्यांना १४ एक वर्षानंतर पाहत होतो.. शक्यतो मी ८ एक वर्षाचा होतो तेव्हा पाहीले होते ....
मावशी - " कोण पाहीजे ?" माझी सगी मावशी मला विचार होती व मी जरा हसलो व म्हणालो " मावशी मी राजा... तुमच्या लहान बहीणीचा मुलगा ... कोल्हापुरवाला"
त्या एकदमच दचकल्या व म्हणाल्या " राजा तू ? यल्ल दी नो मगना ( कुठे होतास रे लेकाच्या - कन्नडमध्ये) आत ये "
त्या पाणी घेऊन आल्या व घरातील सर्व मंडळी माझ्या भोवती बसलेली मोठी माणसे""मी आज भूत पाहीले "ह्या नजरे ने मला निहाळत होते.. दोन एक तास माझी कर्म कहाणी एकल्यावर तात्यांनी (मावशीचा नवरा) माझ्या पाठीवर थोपाटले व म्हणाले " राजा, एका चुकीचे प्रचंड मोठे परिणाम तु व तुझ्या घरातल्यांनी भोगले... देवाची करणी.. पण तु गेल्या नंतर आम्ही सर्वांनी प्रचंड शोधा शोध केली.. तु कोठे काही भेटला नाहीस ना काही खबर... पाच एक वर्षानी तुझे वडील देखील अती दारु मुळे मरण पावले .... तुझ्या बहीणीचे लग्न आम्ही करुन दिले आहे एका चांगल्या घरात ! तुझी आई व माझी आई व गावातील अजून काही जणी चारधाम यात्रेसाठी गेल्या आहेत... मागच्याच आठवड्यात त्यांना परत येण्यासाठी दिड एक महीना हवा.."
माझ्या डोळ्यातून निरंतर आश्रु वाहू लागले व मी तेथून उठलो व म्हणलो जरा मला वर बालकनी वर जाणे आहे रस्ता दाखवता का ?
माहीत नाही कीती वेळ मी तसाच बाल्कनी मध्ये उभा होतो व डोळ्यातून पाणी वाहत होते...
मी घराचा कुलदिपक .. एकच मुलगा ! पण वडील वारले व मी त्याना अग्नी देण्यासाठी पण उपलब्ध नव्हतो... ह्याचीच मला लाज वाटू लागली ! मीच का नाही मेलो ... हा विचार डोक्यात सारखा सारखा येऊ लागला ! तोच मावशीने मला हलवले व म्हणाली.. " जे झाले ते झाले विसर सगळे व चल खाली .. थोडे फार खाऊन घे ! "
मी म्हणालो " नको.. मी जरा कोल्हापुरला जाऊन येतो, तेथील एका लॉजवर माझे कपडे आहेत ते घेऊन येतो ! "
त्यांनी मला जाऊच दिले नाही व म्हणाले " अजून एक दिवस थांब.. सकाळी तुझ्या बहीणीच्या घरी जाऊ "
मी रात्र कशी काढली हे माहीत नाही.. सकाळ सकाळी आम्ही तयार होऊन तात्याच्या बरोबर अक्काच्या ... बहीणीच्या घरी निघालो..
दोन एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका मळ्यातील घरासमोर थांबलो...
तात्यांनी आवाज दिला " कोणी आहे का घरात "
एक माझ्या वयाचा मुलगा बाहेर आला व तात्यांना पाहून नमस्कार केला व म्हणाला " अहो पाहूणे... आत या ! तुमचेच घर आहे असे विचारुन काय येताय" तात्यांनी मला परिचय करुन दिला व म्हणाले " राजा.. हे सागर. रुपाचा नवरा !" व सागरला सांगितले मी कोण आहे ते.
सागर " तुम्हीच का रुपाचे भाऊ.... अहो किती शोधायचे तुम्हाला... जेव्हा जेव्हा पुणा-मुंबईला गेलो... नजर तुम्हालाच शोधत असे... तुमचा एक लहान पणीचा फोटो आहे माझ्या कडे अजून ही..." असे म्हणून रुपाला आवाज दिला.
आतून एक एक स्त्री बाहेर आली व पाठोपाठ दोन लहान लहान मुले.
काय बोलावे काय.. विचारावे... काय उत्तर द्यावे.. काही शब्द भेटत नव्हते ना गळ्यातून आवाज येत होता!
तात्यांनी ओळख करुन दिली व त्या बिचारीचा आश्रुंचा बांध तुटावा अशी अवस्था झाली ! अर्धा एक तास ती रडल्या वर माझ्या जवळ आली व म्हणालदा..."दादा... बाबा गेले रे " असे म्हणून तीची शुध्दी हरपली.....
मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०
माझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६
काही नवीन घरे व बदल पाहून आपलीच गल्ली कळेना हीच आहे की नाही ? पण घरमालकांचे नाव आठवत आहेत व त्यामुळे मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहीलो व त्यांना विचारले. पण त्यांच्या कडुन काही जास्त माहीती मिळाली नाही व मी विचार मग्न होउन परत रंकाळ्यावर पोहचलो व वडीलांचे जुने मित्र आठवू लागलो व एकदोन आठवले व मी त्याच्या जवळ मंगळवार पेठेत पोहचलो.
जोशीकाका , मी त्यांना नमस्कार केला व आपली ओळख सांगितली , त्यांनी मला सांगितले की सहा एक वर्षापुर्वीच वडिलांनी कोल्हापुर सोडले व सांगली जवळ कुठल्या तरी गावी राहण्या करता गेले. का गेले ? कसे गेले ? काय कारण होते ते काही कळालेच नाही खरंतर त्यांना देखील माहीत नव्हते.
पुन्हा मी शुन्य जागी पोहचलो होतो, मानसिक त्रास होतच होता व त्यात पाण्याच्या बदलामुळे मी अजारी पडलो. जरा जास्तच तब्ब्येत खराब होत होतवामी पुन्हा परत दिल्लीला जाणे ह्या निर्णयावर येऊन पोहचलो, जेथे जेथे शक्य होते तेथे तेथे गेलो, वडीलांचा कडील कुठल्याही नातेवाईक / काका ह्यांना मी ओळखत नव्हतो ना त्यांचे घर माहित होते, आई कडील पाहून्याची फक्त नावेच आठवत होती पण ती लहान लहान गावे आठवत नव्हती.. काय करावे कसे करावे !
मी शिवाजी पेठ पासून बुधवार पेठ पायी फिरलो... काही खुणा दिसतात का... कुठला चेहरा ओळखिचा दिसतो का... हे पाहण्यातच दिवस दिवस निघून जात होते.... शेवटी शेवटी मी घरातल्यांच्या भेटीची आस सोडून देऊ लागलो... तोच एक बस समोरुन गेली.... चिक्कोडी ! अरे हे गाव तर माहीत आहे आपल्याला मामाच्या गावी जाताना रस्त्यात पडत होते ...
मी सरळ दोन एक तासाचा प्रवास करुन चिक्कोडीला पोहचलो... व बसस्थानकांवरील उभ्या सर्व गाड्यावरील पाट्या वाचणे हे नक्की करुन मी ईकडे तीकडे पाहू लागलो तर .. तेथे ही एक अडचण उभी राहीली.. सर्व नावे कन्नड मध्ये... लहानपणी कन्नड येत होते पण वाचणे येत नव्हते.. फक्त बोलणे ईतकेच. दोन एक सिगरेट तेथेच उभ्या उभ्या मारल्या व बसस्थानकाच्या बाहेर आलो.
कोणी... निपाणी... निपाणी असे ओरडत होता... कोणी कागवाड.. कागवाड असे... त्याच वेळी रायबाग हे नाव कानावर पडले व मी तडक त्या मिनीबस जवळ गेलो व विचारले रायबागला जाण्यासाठी किती वेळ लागेल ? त्या मिनीबस मधून प्रवास करत मी रायबाग बस स्थानकावर पोहचलो... लहान पणी खरेदी साठी मामा बरोबर आलो होतो असे आठवत होते पण कसे ? कोठून हे काही आठवेना !
रायबाग मध्ये हाती काहीच लागले नाही , मी परत चिक्कोडी साठी बस मध्ये बसलो .. बसचा प्रवास चालू होता.. तोच एका छोट्याश्या स्थानकावर बस थांबली... व एकाने आरोळी दिली...नसलापूर... मी एकदम उभा राहीलो व म्हणालो.. " थांबा.. मी उतरणार आहे "
हेच माझ्या मामाचे गाव ! नसलापूर !
अजोबाचे घर शोधत शोधत मी जैन मंदीराजवळ आलो व एकाला विचारले ..."काका..अप्पासो मगदुम ह्यांचे घर ? " त्याने जैन मंदीरासमोरील गल्ली समोर बोट केले व म्हणाला... सरळ आत जा... आंब्याच्या झाडाजवळील घर" पण आता तेथे कोणी राहत नाही... ते सर्व गाव सोडून मळ्यात राहण्यासाठी गेले आहेत...
मळा.... कोठे शोधावा हा मळा... त्या माणसालाच रस्ता विचारला व मळ्याच्या दिशेने वाटचाल चालू केली !
गावा बाहेर दोन एक किलोमीटर चालत मी आलो.. जवळपास चिटपाखरु देखील दिसेना की कोणाला तरी विचारावे मगदुमांचे घर कोठे आहे !
अर्धा एक तास चालल्यावर एका शेतात एक आजोबा काम करताना दिसले, मी त्यांना जाऊन विचारले " काका, मगदुमांचे घर कुठे आहे ?' त्यांनी विचारले " मगदुम.. कोण ? मास्तर का ?" मी हो म्हणालो. त्यानी सांगितले की मी उलट दिशेला आलो आहे... पुन्हा त्यांनी मला रस्ता दाखवला व मी त्यांना नमस्कार करुन पुन्हा... घर शोधण्यासाठी पायपिट करु लागलो.
संध्याकाळ होऊ लागली होती.. समोरच काही घरे दिसत होती तेथे गेलो व त्यांना विचारले की हे मगदुमांचे घर का ?
एक बाई बाहेर आली व म्हणाली " हो, तुम्ही कोण ?"
मी म्हणलो " अप्पासो मगदुमांचा मी सर्वात लहान नातू.."
त्या म्हणाल्या " अप्पासो मगदुम तर वारले काही वर्षापुर्वीच "
मी थबकलोच... काय बोलावे हे कळे ना.. परत विचारले " मामा.. त्यांचा मुलगा ? "
ती म्हणाली " ते तर बेळगाव मध्ये राहण्यासाठी गेले आहेत.. आम्ही हे घर व शेत विकत घेतले आहे चार वर्षापुर्वी"
मी " त्यांचा काही पत्ता आहे तुमच्याकडे ?"
ती म्हणाली " माझ्या कडे नाही आहे पण माझ्या मुलाकडे आहे पण तो सर्विससाठी बाहेर गावी राहतो.. आल्यावर घेते, दोन महीन्यानंतर तो घरी येईल"
मी " तुमच्या मुलाचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे? "
ती म्हणाली " आहे देते" थोड्यावेळाने तीने मला एक नंबर आणून दिला व मी तीला माझा नंबर दिला व म्हणालो " मी फोन करेन त्यांना, पण शक्य नाही झाले तर त्याना माझा फोन नंबर जरुर द्या."
मी परत चिक्कोडी ते कोल्हापूर आलो, रात्र झाल्यामुळे मी फोन सकाळी करण्याचा निर्णय घेतला व झोपी गेलो.
सकाळ सकाळी मी त्यांना फोन लावला व विचारना केली पण त्याच्याकडून काही पत्ता मिळाला नाही.. ते म्हणाले की दोन एक वर्ष झाली आमचा संपर्क नाही आहे...
मी जेथे होतो तेथेच पोहचलो होतो.... नोकरी करत होतो त्यामुळे परत जाणे गरजेचे होते काय करावे काय नाही ह्या विवंचनेतून मी परत दिल्लीला जाणे व काही काळाने परत येणे हा निर्णय घेतला.
जोशीकाका , मी त्यांना नमस्कार केला व आपली ओळख सांगितली , त्यांनी मला सांगितले की सहा एक वर्षापुर्वीच वडिलांनी कोल्हापुर सोडले व सांगली जवळ कुठल्या तरी गावी राहण्या करता गेले. का गेले ? कसे गेले ? काय कारण होते ते काही कळालेच नाही खरंतर त्यांना देखील माहीत नव्हते.
पुन्हा मी शुन्य जागी पोहचलो होतो, मानसिक त्रास होतच होता व त्यात पाण्याच्या बदलामुळे मी अजारी पडलो. जरा जास्तच तब्ब्येत खराब होत होतवामी पुन्हा परत दिल्लीला जाणे ह्या निर्णयावर येऊन पोहचलो, जेथे जेथे शक्य होते तेथे तेथे गेलो, वडीलांचा कडील कुठल्याही नातेवाईक / काका ह्यांना मी ओळखत नव्हतो ना त्यांचे घर माहित होते, आई कडील पाहून्याची फक्त नावेच आठवत होती पण ती लहान लहान गावे आठवत नव्हती.. काय करावे कसे करावे !
मी शिवाजी पेठ पासून बुधवार पेठ पायी फिरलो... काही खुणा दिसतात का... कुठला चेहरा ओळखिचा दिसतो का... हे पाहण्यातच दिवस दिवस निघून जात होते.... शेवटी शेवटी मी घरातल्यांच्या भेटीची आस सोडून देऊ लागलो... तोच एक बस समोरुन गेली.... चिक्कोडी ! अरे हे गाव तर माहीत आहे आपल्याला मामाच्या गावी जाताना रस्त्यात पडत होते ...
मी सरळ दोन एक तासाचा प्रवास करुन चिक्कोडीला पोहचलो... व बसस्थानकांवरील उभ्या सर्व गाड्यावरील पाट्या वाचणे हे नक्की करुन मी ईकडे तीकडे पाहू लागलो तर .. तेथे ही एक अडचण उभी राहीली.. सर्व नावे कन्नड मध्ये... लहानपणी कन्नड येत होते पण वाचणे येत नव्हते.. फक्त बोलणे ईतकेच. दोन एक सिगरेट तेथेच उभ्या उभ्या मारल्या व बसस्थानकाच्या बाहेर आलो.
कोणी... निपाणी... निपाणी असे ओरडत होता... कोणी कागवाड.. कागवाड असे... त्याच वेळी रायबाग हे नाव कानावर पडले व मी तडक त्या मिनीबस जवळ गेलो व विचारले रायबागला जाण्यासाठी किती वेळ लागेल ? त्या मिनीबस मधून प्रवास करत मी रायबाग बस स्थानकावर पोहचलो... लहान पणी खरेदी साठी मामा बरोबर आलो होतो असे आठवत होते पण कसे ? कोठून हे काही आठवेना !
रायबाग मध्ये हाती काहीच लागले नाही , मी परत चिक्कोडी साठी बस मध्ये बसलो .. बसचा प्रवास चालू होता.. तोच एका छोट्याश्या स्थानकावर बस थांबली... व एकाने आरोळी दिली...नसलापूर... मी एकदम उभा राहीलो व म्हणालो.. " थांबा.. मी उतरणार आहे "
हेच माझ्या मामाचे गाव ! नसलापूर !
अजोबाचे घर शोधत शोधत मी जैन मंदीराजवळ आलो व एकाला विचारले ..."काका..अप्पासो मगदुम ह्यांचे घर ? " त्याने जैन मंदीरासमोरील गल्ली समोर बोट केले व म्हणाला... सरळ आत जा... आंब्याच्या झाडाजवळील घर" पण आता तेथे कोणी राहत नाही... ते सर्व गाव सोडून मळ्यात राहण्यासाठी गेले आहेत...
मळा.... कोठे शोधावा हा मळा... त्या माणसालाच रस्ता विचारला व मळ्याच्या दिशेने वाटचाल चालू केली !
गावा बाहेर दोन एक किलोमीटर चालत मी आलो.. जवळपास चिटपाखरु देखील दिसेना की कोणाला तरी विचारावे मगदुमांचे घर कोठे आहे !
अर्धा एक तास चालल्यावर एका शेतात एक आजोबा काम करताना दिसले, मी त्यांना जाऊन विचारले " काका, मगदुमांचे घर कुठे आहे ?' त्यांनी विचारले " मगदुम.. कोण ? मास्तर का ?" मी हो म्हणालो. त्यानी सांगितले की मी उलट दिशेला आलो आहे... पुन्हा त्यांनी मला रस्ता दाखवला व मी त्यांना नमस्कार करुन पुन्हा... घर शोधण्यासाठी पायपिट करु लागलो.
संध्याकाळ होऊ लागली होती.. समोरच काही घरे दिसत होती तेथे गेलो व त्यांना विचारले की हे मगदुमांचे घर का ?
एक बाई बाहेर आली व म्हणाली " हो, तुम्ही कोण ?"
मी म्हणलो " अप्पासो मगदुमांचा मी सर्वात लहान नातू.."
त्या म्हणाल्या " अप्पासो मगदुम तर वारले काही वर्षापुर्वीच "
मी थबकलोच... काय बोलावे हे कळे ना.. परत विचारले " मामा.. त्यांचा मुलगा ? "
ती म्हणाली " ते तर बेळगाव मध्ये राहण्यासाठी गेले आहेत.. आम्ही हे घर व शेत विकत घेतले आहे चार वर्षापुर्वी"
मी " त्यांचा काही पत्ता आहे तुमच्याकडे ?"
ती म्हणाली " माझ्या कडे नाही आहे पण माझ्या मुलाकडे आहे पण तो सर्विससाठी बाहेर गावी राहतो.. आल्यावर घेते, दोन महीन्यानंतर तो घरी येईल"
मी " तुमच्या मुलाचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे? "
ती म्हणाली " आहे देते" थोड्यावेळाने तीने मला एक नंबर आणून दिला व मी तीला माझा नंबर दिला व म्हणालो " मी फोन करेन त्यांना, पण शक्य नाही झाले तर त्याना माझा फोन नंबर जरुर द्या."
मी परत चिक्कोडी ते कोल्हापूर आलो, रात्र झाल्यामुळे मी फोन सकाळी करण्याचा निर्णय घेतला व झोपी गेलो.
सकाळ सकाळी मी त्यांना फोन लावला व विचारना केली पण त्याच्याकडून काही पत्ता मिळाला नाही.. ते म्हणाले की दोन एक वर्ष झाली आमचा संपर्क नाही आहे...
मी जेथे होतो तेथेच पोहचलो होतो.... नोकरी करत होतो त्यामुळे परत जाणे गरजेचे होते काय करावे काय नाही ह्या विवंचनेतून मी परत दिल्लीला जाणे व काही काळाने परत येणे हा निर्णय घेतला.
माझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५
"राज, आज तुम मुझे सबकुछ बता देना जो तुम हो, तुम महाराष्ट्र के कोल्हापुर से हो यह छोड कर बाकी मुझे कुछ भी पता नही है तुम्हारे बारे में" विभा.
"ह्म्म ठीक है बता हूं" - विभाच्या घरी मी संजना व विभा तथा तीची आई बसलो होतो तेव्हा हा संवाद झाला व जे मी सांगितले तेच येथे मराठी मध्ये लिहीत आहे मी अचानक घर का सोडले ह्याचे उत्तर येथेच सापडेल.
गावाकडची शेती भाऊ बंदकी मध्ये गेली व मी जा घरात जन्म घेतला ते घर वडीलांच्या मित्रामुळे लिलाव झाले होते व ह्याच दुख:त वडील जे कमवू लागले ते दारु मध्ये घालवू लागले व त्यांचे माझ्यावरील प्रेम कसे व का हे माहीत नाही पण अटू लागले व मला लहानपणा पासूनच प्रचंड मार व शिव्या मिळू लागल्या, जसा जसा मोठा होत गेलो तसा तसा मी प्रचंड रागीट व उच्छःदी बनू लागलो घरी जो मार मिळायचा त्याचे समाधान मी सकाळी ८ला बाहेर जाणे व रात्री १० नंतर घरी येणे ह्या नियमामध्ये मिळाले, कारण सकाळी मी उठायच्या आधी बाबा बाहेर कामावर व मी रात्री घरी येण्याआधी झोपी गेले असायचे व आमच्या मधील संवाद संपला तो संपलाच. पण आमच्या दोघाच्या लढाई मध्ये बिचारी आई नेहमी आग का विस्तव अश्या प्रकारात राहू लागली बाबाची बाजू घेतली की मी नाराज व माझी घेतली तर बाबा नाराज. आमच्या तिघांना जोडणारा दुवा माझी लहान बहीण अक्का, ती मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे माझ्या हून ती लहान दोन वर्षाने. वयाच्या दहाव्या वर्षीच मी पहील्यांदा पळून गेलो पण दोनच दिवसांनी मला माझ्या मित्राच्या गावावरुन पकडून आणले व बाबांनी मला न मारता शिव्याच शिव्या देऊन मला पळुन जाण्याचे बक्षीस दिले ते एक वेळचे जेवण बंद.
माझ्यात व घरामध्ये दुरी वाढूच लागली व घरापासून दुर राहण्याचा प्रयत्न करु लागलो, पण शाळेत झालेल्या मुलीच्या लफड्यात बाबांना शाळेत यावे लागले व मला पुन्हा प्रचंड मार पड्ला व मी पुन्हा पळुन गेलो.
दोन एक महीने कोल्हापुरातच राहीलो शाळेत गेलो पण घरी गेलो नाही पंचगंगेच्या काठीच राहीलो. अश्यातच मला पुन्हा समजावून घरी आणले गेले व मला एके जागी कामावर लावले गेले पण माझे प्रताप पाहून मला कामावरुन कमी केले, त्यातच माझ्या व्यसनांची गोष्ट घरी कळाली व मला पहील्यांदा घरातून बाहेर काढले दोन एक वर्ष मी सांगली व कोल्हापुर येथेच फिरत राहीलो व वयाच्या १७ व्यावर्षी स्नेहा, संगणक संस्था हे प्रताप केले पण किरण ने संस्था बंद करुन माझे सर्व मार्ग बंद केले होते. मनाचा हिय्या करुन घरी गेलो तर बहीण पुढील शि़क्षण व्यवस्थीत व्हावे ह्यासाठी मामाच्या घरीच राहत होती व बाबानीं मला पाहील्यावर परत माझा उदो उदो केला व आई काहीच न बोलता गप्प उभी राहील व मी तडत रेल्वे स्टेशन गाठले व सरळ मुंबई ला पोहचलो... (ह्या पुढिल सर्व गोष्टी माझी सफर च्या १४ भागात आहे )
विभा म्हणाली " राज, तुने कभी ट्राय कीया है घर फोन करणे का ? घरवालों को खोज ने का ? उन्हें बाताया की तुम यहा हो ? " मी सर्वच प्रश्नांची उत्तरे नकारामध्ये दीली व मी सरळ विषय संपवायला सांगितला.
पण विभाच्या प्रश्नांनी मी विचारचक्रामध्ये अडकलो व खुप दिवस विचार केल्यावर मी सर्वात प्रथम स्नेहाच्या घरी फोन लावला, माझे नशीब चांगले होते ती बाळंतपणासाठी घरी आली होती व मी तीला सर्व काही सांगितले व मार्ग सांग असे म्हणालो. ती म्हणाली " राज, तु काळजी करु नकोस मी पाहते प्रयत्न करुन , करते थोडी शोधा शोध व मी तुला कळवत जाईन काय घडले ते ठीक आहे, उगाच काळजी करु नकोस कामात लक्ष दे व काम करत राहा." स्नेहाच्या ह्या आश्वासक बोलामुळे मला अधार मिळाल्या सारखे वाटले.
घरी जाण्य़ाची आई वडीलांना, अक्काला भेटण्याची माझ्या मनाला हुरहुर कधीचीच लागली होती पण मी माझे मन कोणासमोर असे मोकळे केलेच नव्हते कधी. स्नेहा ने खुप शोधा शोध करुन पाहीले पण तीला काही माझ्या घरच्यांच्या विषयी माहीती भेटलीच नाही. मी प्रचंड निराश झालो व कामावरुन लक्ष उडू लागले, प्रचंड तनावामध्ये मी दोन-तीन महीने काढले व पुन्हा स्वत: कोल्हापुरला जाऊन शोध घ्यावा ह्या विचारावर मी आलो.
मी कोल्हापुर जाण्यासाठी तयार झालो व कंपनी मधुन सुट्टी मंजुर करुन घेतली व मी कोल्हापुरला जाण्यासाठी मुंबईला आलो.... १२ वर्षाने पुन्हा महाराष्ट्रात, त्याच मुंबई मध्ये जेथून मी महाराष्ट्रातून बाहेर पडलो होतो त्या मुंबई मध्ये.
सकाळ सकाळी गाडी कोल्हापुरात पोहचली व मी सरळ सयाद्री मध्ये एक रुम बुक केली व अघोळ करुन सरळ पहील्यांदा महालक्ष्मी मंदीरामध्ये गेलो व मातेचे दर्शन करुन जेथे आम्ही रहात होतो त्या जुन्या पेठेत, गल्लीमध्ये पोहचलो....
"ह्म्म ठीक है बता हूं" - विभाच्या घरी मी संजना व विभा तथा तीची आई बसलो होतो तेव्हा हा संवाद झाला व जे मी सांगितले तेच येथे मराठी मध्ये लिहीत आहे मी अचानक घर का सोडले ह्याचे उत्तर येथेच सापडेल.
गावाकडची शेती भाऊ बंदकी मध्ये गेली व मी जा घरात जन्म घेतला ते घर वडीलांच्या मित्रामुळे लिलाव झाले होते व ह्याच दुख:त वडील जे कमवू लागले ते दारु मध्ये घालवू लागले व त्यांचे माझ्यावरील प्रेम कसे व का हे माहीत नाही पण अटू लागले व मला लहानपणा पासूनच प्रचंड मार व शिव्या मिळू लागल्या, जसा जसा मोठा होत गेलो तसा तसा मी प्रचंड रागीट व उच्छःदी बनू लागलो घरी जो मार मिळायचा त्याचे समाधान मी सकाळी ८ला बाहेर जाणे व रात्री १० नंतर घरी येणे ह्या नियमामध्ये मिळाले, कारण सकाळी मी उठायच्या आधी बाबा बाहेर कामावर व मी रात्री घरी येण्याआधी झोपी गेले असायचे व आमच्या मधील संवाद संपला तो संपलाच. पण आमच्या दोघाच्या लढाई मध्ये बिचारी आई नेहमी आग का विस्तव अश्या प्रकारात राहू लागली बाबाची बाजू घेतली की मी नाराज व माझी घेतली तर बाबा नाराज. आमच्या तिघांना जोडणारा दुवा माझी लहान बहीण अक्का, ती मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे माझ्या हून ती लहान दोन वर्षाने. वयाच्या दहाव्या वर्षीच मी पहील्यांदा पळून गेलो पण दोनच दिवसांनी मला माझ्या मित्राच्या गावावरुन पकडून आणले व बाबांनी मला न मारता शिव्याच शिव्या देऊन मला पळुन जाण्याचे बक्षीस दिले ते एक वेळचे जेवण बंद.
माझ्यात व घरामध्ये दुरी वाढूच लागली व घरापासून दुर राहण्याचा प्रयत्न करु लागलो, पण शाळेत झालेल्या मुलीच्या लफड्यात बाबांना शाळेत यावे लागले व मला पुन्हा प्रचंड मार पड्ला व मी पुन्हा पळुन गेलो.
दोन एक महीने कोल्हापुरातच राहीलो शाळेत गेलो पण घरी गेलो नाही पंचगंगेच्या काठीच राहीलो. अश्यातच मला पुन्हा समजावून घरी आणले गेले व मला एके जागी कामावर लावले गेले पण माझे प्रताप पाहून मला कामावरुन कमी केले, त्यातच माझ्या व्यसनांची गोष्ट घरी कळाली व मला पहील्यांदा घरातून बाहेर काढले दोन एक वर्ष मी सांगली व कोल्हापुर येथेच फिरत राहीलो व वयाच्या १७ व्यावर्षी स्नेहा, संगणक संस्था हे प्रताप केले पण किरण ने संस्था बंद करुन माझे सर्व मार्ग बंद केले होते. मनाचा हिय्या करुन घरी गेलो तर बहीण पुढील शि़क्षण व्यवस्थीत व्हावे ह्यासाठी मामाच्या घरीच राहत होती व बाबानीं मला पाहील्यावर परत माझा उदो उदो केला व आई काहीच न बोलता गप्प उभी राहील व मी तडत रेल्वे स्टेशन गाठले व सरळ मुंबई ला पोहचलो... (ह्या पुढिल सर्व गोष्टी माझी सफर च्या १४ भागात आहे )
विभा म्हणाली " राज, तुने कभी ट्राय कीया है घर फोन करणे का ? घरवालों को खोज ने का ? उन्हें बाताया की तुम यहा हो ? " मी सर्वच प्रश्नांची उत्तरे नकारामध्ये दीली व मी सरळ विषय संपवायला सांगितला.
पण विभाच्या प्रश्नांनी मी विचारचक्रामध्ये अडकलो व खुप दिवस विचार केल्यावर मी सर्वात प्रथम स्नेहाच्या घरी फोन लावला, माझे नशीब चांगले होते ती बाळंतपणासाठी घरी आली होती व मी तीला सर्व काही सांगितले व मार्ग सांग असे म्हणालो. ती म्हणाली " राज, तु काळजी करु नकोस मी पाहते प्रयत्न करुन , करते थोडी शोधा शोध व मी तुला कळवत जाईन काय घडले ते ठीक आहे, उगाच काळजी करु नकोस कामात लक्ष दे व काम करत राहा." स्नेहाच्या ह्या आश्वासक बोलामुळे मला अधार मिळाल्या सारखे वाटले.
घरी जाण्य़ाची आई वडीलांना, अक्काला भेटण्याची माझ्या मनाला हुरहुर कधीचीच लागली होती पण मी माझे मन कोणासमोर असे मोकळे केलेच नव्हते कधी. स्नेहा ने खुप शोधा शोध करुन पाहीले पण तीला काही माझ्या घरच्यांच्या विषयी माहीती भेटलीच नाही. मी प्रचंड निराश झालो व कामावरुन लक्ष उडू लागले, प्रचंड तनावामध्ये मी दोन-तीन महीने काढले व पुन्हा स्वत: कोल्हापुरला जाऊन शोध घ्यावा ह्या विचारावर मी आलो.
मी कोल्हापुर जाण्यासाठी तयार झालो व कंपनी मधुन सुट्टी मंजुर करुन घेतली व मी कोल्हापुरला जाण्यासाठी मुंबईला आलो.... १२ वर्षाने पुन्हा महाराष्ट्रात, त्याच मुंबई मध्ये जेथून मी महाराष्ट्रातून बाहेर पडलो होतो त्या मुंबई मध्ये.
सकाळ सकाळी गाडी कोल्हापुरात पोहचली व मी सरळ सयाद्री मध्ये एक रुम बुक केली व अघोळ करुन सरळ पहील्यांदा महालक्ष्मी मंदीरामध्ये गेलो व मातेचे दर्शन करुन जेथे आम्ही रहात होतो त्या जुन्या पेठेत, गल्लीमध्ये पोहचलो....
मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१०
नैनिताल
नैनीताल, वाह ! हा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो जेव्हा आपण नैनीताल च्या पहाडी वर पोहचतो, सरोवरांचे शहर नावाने जग प्रसिध्द असलेले हे शहर नैनीताल, भारतात व जगात सर्वांत सुंदर हिल स्टेशन म्हणून ख्याती असलेले छोटे.. पण निसर्गाने मुक्त पणे उधळणं केलेले शहर. १९३९ मीटर उंची वर वसलेले हे शहर खरं तर इंग्रजाची देन भारताला, त्या जागेची सुंदरता व निसर्गांचा आविष्कार जगा समोर आणला ते पी बैरन ह्यांनी १९३९ मध्ये.
नैनीताल हे शहर नैनी झील (तलाव, सरोवर) च्या चारोबाजूला वसलेले आहे, अशी कथा आहे की जेव्हा भगवान शंकर सती मातेचे शव आपल्या खांद्यावर घेऊन तांडव करत होते तेव्हा जगाला वाचवण्यासाठी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शवाचे तुकडे केले होते व सतीचा एक डोळा येथे नैनीताल मध्ये पडला व त्या डोळ्यामुळे नैनी झील (सरोवर) निर्माण झाले. नयन+ताल (ताल =सरोवर) नैनीताल. त्या तलावाचा आकार पण डोळ्या सारखाच आहे व उत्तर दिशेला सतीमातेचे सुंदर मंदिर आहे.
शहराचे दोन भाग आहेत एक मल्लीताल जो उत्तर दिशेला आहे व दुसरा तल्लीताल जो दक्षिण दिशेला आहे. मल्लीताल मध्येच देवीचं मंदिर आहे व १८४४ मध्ये बांधलेला चर्च पण.
नैनी तलाव हा १३५८ मीटर लांब व चौड़ा ४५८ मीटर आहे व ह्यांची जी खोली लिहली आहे तेथे बोर्ड वर ती १५ -१५६ मिटर आहे, ह्या तलावाचं वैशिष्ठ असे आहे की ह्या तलावामध्ये तुम्हाला आजू बाजूला असलेल्या पर्वतरांगेचे, जंगलाचे पुर्ण प्रतिबिंब पहावयास मिळते. ह्या सरोवराचे वैशिष्ट म्हणा अथवा निसर्गाचा चमत्कार उन्हाळामध्ये पाणी हिरव्या रंगाचे, पावसाळ्यात हल्का कॉफी कलर व थंडीच्या दिवसामध्ये निळा.. सरोवर मध्ये तुम्हाला विविध पक्षी दिसतात, सरोवर मध्ये जाण्यासाठी व फिरण्यासाठी बोटी व नावाची सुविधा आहे नाममात्र शुल्क घेउन तुम्हाला सरोवरची सफर घडवतात. टेनिस, पोलो, हॉकी, फुटबाल, गॉल्फ, मासेमारी और नौका प्रतियोगिता असे अनेक खेळ नैनीताल मध्ये वर्षभर चालू असतात जे पाहण्यालायक आहेत.
पर्यटकांसाठी नैनीताल म्हणजे स्वर्ग आहे, निसर्ग पाहण्या बरोबरच येथे खरेदी करण्यासाठी पण गर्दी उडते, तिब्बती बाझार मध्ये तुम्ही देशी-विदेशी सामान एकदम स्वस्त मध्ये विकत घेऊ शकता. तेथे जाण्यासाठि मार्च ते जून हा सर्वोत्तम कालावधी आहे पावसामध्ये पण जाऊ शकता पण बदलत असलेल्या हवामानाची सवय असावी लागते, जर तुम्हा ह्याची सवय आहे तर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेउ शकता. रेल्वे ने जर जाणार असाल तर जवळचे रेल्वे स्टेशन हे काठगोदाम आहे व एअरपोर्ट जवळ म्हणजे पंतनगर एअरपोर्ट. दिल्ली हून ३३० किलोमीटर आहे व तुम्ही येथून गाडी अथवा बस ने जाऊ शकता.
* सर्व छायाचित्रे गुगलचित्रसेवा द्वारे
नैनीताल हे शहर नैनी झील (तलाव, सरोवर) च्या चारोबाजूला वसलेले आहे, अशी कथा आहे की जेव्हा भगवान शंकर सती मातेचे शव आपल्या खांद्यावर घेऊन तांडव करत होते तेव्हा जगाला वाचवण्यासाठी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शवाचे तुकडे केले होते व सतीचा एक डोळा येथे नैनीताल मध्ये पडला व त्या डोळ्यामुळे नैनी झील (सरोवर) निर्माण झाले. नयन+ताल (ताल =सरोवर) नैनीताल. त्या तलावाचा आकार पण डोळ्या सारखाच आहे व उत्तर दिशेला सतीमातेचे सुंदर मंदिर आहे.
शहराचे दोन भाग आहेत एक मल्लीताल जो उत्तर दिशेला आहे व दुसरा तल्लीताल जो दक्षिण दिशेला आहे. मल्लीताल मध्येच देवीचं मंदिर आहे व १८४४ मध्ये बांधलेला चर्च पण.
नैनी तलाव हा १३५८ मीटर लांब व चौड़ा ४५८ मीटर आहे व ह्यांची जी खोली लिहली आहे तेथे बोर्ड वर ती १५ -१५६ मिटर आहे, ह्या तलावाचं वैशिष्ठ असे आहे की ह्या तलावामध्ये तुम्हाला आजू बाजूला असलेल्या पर्वतरांगेचे, जंगलाचे पुर्ण प्रतिबिंब पहावयास मिळते. ह्या सरोवराचे वैशिष्ट म्हणा अथवा निसर्गाचा चमत्कार उन्हाळामध्ये पाणी हिरव्या रंगाचे, पावसाळ्यात हल्का कॉफी कलर व थंडीच्या दिवसामध्ये निळा.. सरोवर मध्ये तुम्हाला विविध पक्षी दिसतात, सरोवर मध्ये जाण्यासाठी व फिरण्यासाठी बोटी व नावाची सुविधा आहे नाममात्र शुल्क घेउन तुम्हाला सरोवरची सफर घडवतात. टेनिस, पोलो, हॉकी, फुटबाल, गॉल्फ, मासेमारी और नौका प्रतियोगिता असे अनेक खेळ नैनीताल मध्ये वर्षभर चालू असतात जे पाहण्यालायक आहेत.
पर्यटकांसाठी नैनीताल म्हणजे स्वर्ग आहे, निसर्ग पाहण्या बरोबरच येथे खरेदी करण्यासाठी पण गर्दी उडते, तिब्बती बाझार मध्ये तुम्ही देशी-विदेशी सामान एकदम स्वस्त मध्ये विकत घेऊ शकता. तेथे जाण्यासाठि मार्च ते जून हा सर्वोत्तम कालावधी आहे पावसामध्ये पण जाऊ शकता पण बदलत असलेल्या हवामानाची सवय असावी लागते, जर तुम्हा ह्याची सवय आहे तर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेउ शकता. रेल्वे ने जर जाणार असाल तर जवळचे रेल्वे स्टेशन हे काठगोदाम आहे व एअरपोर्ट जवळ म्हणजे पंतनगर एअरपोर्ट. दिल्ली हून ३३० किलोमीटर आहे व तुम्ही येथून गाडी अथवा बस ने जाऊ शकता.
* सर्व छायाचित्रे गुगलचित्रसेवा द्वारे
सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०
माझी सफर.... मैत्री !!! --- भाग -१२
सर्व काही व्यवस्थीत चालू होते, एक दोनदा कंपनीच्या कामासाठी मला गुजरात तथा मध्यप्रदेशला पाठवले गेले होते पण ह्यावेळी मला जवळच जयपुर येथे पाठवले गेले ते सरळ एक महीन्यासाठी. एक सुंदर शहर व एकदम मस्त समाज असे जयपुरचे मी वर्णन करेन, शहरापासून १५ एक कीमी वर आमची कंपनी होती व राहण्याची व जेवणाची सोय तेथेच. ह्या मुळे मी मात्र जाम खुष होतो जेवण बनवण्याची कटकट मीटली होती व संध्याकाळचा वेळ मला जसा हवा तसा वापरता येत होतो, तेव्हा मी जवळ जवळ मी महीनाभर रोज कोठे ना कोठे जयपुर फिरुन येत असे. जयपुर वारी मध्ये वेगळे असे काही घडले नव्हते तेव्हा जास्त काही लिहीत बसत नाही.
महिन्याच्या कालावधी नंतर मी परत गुरगांव कार्यालयात आलो व व सर्व रिपोर्ट व्यवस्थापनाला देऊन मी आपल्या कामावर रुजू झालो, तर येथे जरा नवीनच अडचण आली होती काही उंदरांच्या दंग्यामुळे कंपनीतील नेटवर्क विसकटले होते व काही प्रमाणात केबल्स ही खराब झाल्या होत्या रितसर पध्दतीने केबल तथा जरुरी सामान ह्याचा मी पीओ बनवून घेतला व लगेच दुस-या दिवशी सामान पोहचल्यावर नवीन केबल टाकणे चालू केलेच होते.. जुन्या पध्दतीच्या ह्या कंपनीमध्ये केबल टाकताना माझे केस , कपडे हे धुळीने माखलेच होते व चेह-यावर ही काही जागी काळे पाढंरे डाग पडले होते अश्या अवतारात मी एका केबीन मधुन दुस-या केबीन पर्यंत काम करत होतो, उन्हाळ्याचे दिवस त्यातून मी घामाघुम झालो होतो तेव्हा मी आपला शर्ट काढला व टी-शर्ट मध्येच काम चालू केले, माझा शर्ट व कंपनीचे आय-कार्ड दोन्ही बाजूलाच पडले होते व मी ते उचलून वर ठेवावे ह्या उद्देशाने माझ्या केबीन कडे ह्याच अवतारात निघालो, तोच एक मधुर आवाज कानावर पडला " अरे सुनो" मी चमकुन इकडे तिकडे पाहीले तर जी केबिन गेली सात-आठ महिने बंद होती ती उघडलेली होती व एक युवती हातामध्ये काही जुन्या फायली घेऊन काहीतरी शोधत होती, ती मला म्हणाली, " जरा बहाद्दुर को बोल ना मुझे चाय पीलायेगा" मी तीच्या चेह-याकडे पाहातच राहीलो व तीने पुन्हा मला तीच आर्डर परत मला दिली, मी हसलो व म्हणालो " अभी बोलता हूं" मी विचार करत च बाहेर रिशेपशन जवळ आलो व रिशेपशन वर जो शर्मा होता त्याला मी विचारना केली की ही नवीन बया कोण ? तर तो म्हणाला " दस-दिन हो गये है कंपनी में काम कर रही है.. पर क्या काम कर रही है यह तो साहब को ही पता होगा" मी त्याला तीची आर्डर सांगितली व आपले काम पुन्हा चालू केले.
दोन एक दिवसामध्ये माझे काम संपले व मी नेहमी प्रमाणे माझ्या केबीन मध्ये बसू लागलो, तोच शर्मा माझ्या कडे आला व साहबांनी बोलवले आहे असे सांगून निघून गेला, मी लगेच साहेबांच्या केबीन मध्ये गेलो " राज, देखो व जो विभा है ना उसे एक पीसी तथा प्रिंन्टर चाहीए देखना को कुछ होता है क्या , जादा दिन के लिए नही चाहीए १० दिन काही उसका काम है" मी ठीक आहे म्हणालो व एक पीसी विभाच्या केबीन मध्ये घेऊन गेलो व त्यांना माझी ओळख करुन दिली व म्हणालो " अगली बार चाय चाहीए होतो २३१ पें रिंग करना " मी असे म्हणताच ती एकदम जोरात हसली व माझी क्षमा मागीतली व आपली ओळख करुन दिली.
कंपनीमध्ये तीचे काम दुपार पर्यंत चालत असे व ती तीन नंतर आपल्या घरी जात असे पण जशी जशी आमची ओळख होत गेली तसे तसे तीचे घरी जाण्याचे टाईम बदलू लागले, पाच-सहा दिवसामध्ये आमची चांगलीच गट्टी जमली व आम्ही खुप जुने दोस्त असू ह्या पध्दतीने वागू लागलो होतो, माझी ही जवळीक वर्माजींनी ओळखली व मला आपल्या केबीन मध्ये बोलावले, एकदोन कामाच्या गोष्टी करुन ते मुख्य मुद्द्यावर आले व म्हणाले "राज, दो-तीन दिन से देख रहा हूं तुम बहोत खुश रहने लगे हो.. क्या बात है?" मी जरा वरमलोच व म्हणालो असे काही नाही आहे मी असाच आहे तर ते हसत म्हणाले " कोई बात नही सीए ट्रेनी है वह, चल उसे रख ना न रख ना मेरे हात में है... जा तू" मी हसत बाहेर आलो व मी विचार केला खरोखर माझ्यात काही बदल झाला आहे का ?
दोन एक दिवसांनी विभाने मला सांगितले की कंपनीमध्ये ती अजून दोन एक महीना ट्रेनिंग घेणार आहे व त्याची परवानगी तीने वर्मा सर कडून घेतली, मी अचानकच हसलो व मला वर्माजींचे बोल आठवले, तीने खुप प्रयत्न केला विचार ण्याचा की मी का हसलो पण मी वेळ मारुन नेली. ती देखील विचारात पडली की हा असा मध्येच का हसला असावा, पण तीने जास्त वेळ न घेता आपल्या कामावर परत गेली.
कामाच्यावेळेतून मला बाहेर जाण्याचा वेळ कधी मीळत नसे व कधी वेळ मीळालाच तर बाहेर जाऊन काय करावे ह्या विचाराने मी कंपनी मध्येच पडीक असे, पण एक रविवारी विचार केला चला आज बाजार मध्ये जाऊन कपडे घेऊ व जरा फिरुन येऊ या. प्लान तयार केला की लगेच अमंलबजावणी करने हा माझा स्वभाव त्यामुळे मी लगेच सेक्टर १४ पोहचलो व काही दुकानामध्ये फे-या मारल्या पण जिवनामध्ये दोनगोष्टी कधी जमल्याच नाही एक भाजी विकत घेणे व दुसरे कपडे विकत घेणे, मी माझा कपडे खरेदी करण्याचा निर्णय रद्द केलाच होता तोच मागुन कोणीतरी राज अशी आवाज दिली , व पक्के माहित होते की तो आवाज विभाचाच आहे, मी मागे वळुन पाहिले तर ही आपल्या मत्रिणी बरोबर येत होती, मी हसून तीचे व तीच्या मैत्रीणेचे स्वागत केले व विचारले " यहा कहा, घुम रही हो आप ? " तीने सांगितले की दर रवीवारी ती व तिची मैत्रीण येथेच फिरत असतात काही ना काही खरेदी करण्यासाठी. मी माझे कारण सांगितले तर ती म्हणाली चल ठीक आहे मी करुन देते खरेदी.
मनातील ईच्छा पुर्ण झाली मला संगे कोणीतरी हवेच होते तेव्हा ही विभा आली, मी,ती व तीची मैत्रिण माझे कपडे खरेदी करण्यासाठी एका शोरुम मध्ये घुसलो " तेथील एक दोन कपड्यांचे भाव पाहताच मी विभाच्या कानामध्ये कुजबुजलो व म्हणालो " विभा मेरा बजेट सिर्फ २००० तक ही है " ती हसली व म्हणाली " बहोत है २००० तो रुको पहले पसंद करो" तीन शर्ट दोन टिशर्ट व दोन एक जिन्स अशी खरेदी विभाने मला १६०० रु. मध्ये करुन दिली व मी तीचे आभार मानले व तीला म्हणालो " विभा तुम नही आते तो शायद में खाली हात ही रुम पे जाता, चलो तुम्हारी वजह से मेरा एक काम तो हो गया चलो तुम मेरे साथ एक एक कप चाय पीलो या कुछ खालो" ती हसली व म्हणाली " नही कभी ओर दिन आप की चाय का मजा लेंगे, मुझे देर हो रही है में चलती हू" असे म्हणून ती आपल्या मैत्रीणी बरोबर निघून गेली व मी काही क्षण तेथेच थांबलो व परत आपल्या रुम वर आलो, आल्या वर सर्व कपडे पाहीले तर जरा मी वैतागलोच अरे यार, कसला हा रंग, काय ही रंगसंगती, आणी ही विभाच्या नजरेतील अर्धवट रंग गेलेली सर्वात मस्त जिन्स. कोई बात नही १६०० गये पाणी में... व मी दिवस भर झालेल्या घडामोडीचा पुन्हा विचार केला तेव्हा आठवले की आपण आपल्या आवडीचे काही घेतलेच नाही ही सर्व निवड तर विभाची आहे, मी जरा दचकलोच व म्हणलो, राज बेटा जरा दुर रह ना.... अभी तो बहोत कुछ करना है"
जवळ दिवाळी आली होती सर्वजण आपापल्या घरी जाण्याची, कपडे खरेदी करण्याची अथवा सोने चांदी खरेदी करण्याचा प्लान तयार करत होते व मी मात्र विचार मग्न होऊन मागे गेलेल्या जिवनातील एक एक दिवाळाची आठवण काढून त्यावरच खुष होत होतो. मी जरा भुतकाळामध्येच मग्न राहू लागलो व कामामध्ये चुका करु लागलो, तेव्हा माझी गत ना घर का ना घाट का...... अशी झाली होती, एक दिवस असेच बसलो होतो केबीन मध्ये तर शर्माजींनी एक साप्ताहीक वाचन्यासाठी दिले तर त्या साप्ताहीकामध्ये भारतभर साज-या होणा-या दिवाळीची सचित्र माहीती दिली होती, एका पानावर महाराष्ट्रातील दिवाळीची माहीती व काही चित्रे दिली होती ते पाहताच कळत न कळत डोळ्यातुन काही आश्रु गालावर ओघाळत आले व ते मी फुसत असतानाच विभा माझ्या केबिनमध्ये आली व माझा मुड पाहून विचारु लागली " राज, क्या हुवा ? " मी " कुछ नही, तुम बता क्या काम था " पण तीने पिच्छा सोडला नाही व जवळ जवळ दहा मिनिटे ती माझ्या जवळ बसुन दिवाळीची माझी अडचण समजुन घेतली, व म्हणाली बस यही बात ? चल यह दिवाली हम मनायेंगे एकदम खुषी से " मी हसलो व म्हणालो " वह सब ठीक है, तुम बता काम क्या था " ती हसतच बाहेर निघून गेली व थोड्यावेळाने परत आली व म्हणाली "देखो परसो संन्डे है तब तुम पालम विहार आ जाना मेरे घर पे मुझे फोन करना वहा आ के वहां से में तुझे लेके अपने दिदी के घर चलूंगी वही पास में है, वह भी १० साल महाराष्ट्र में रही है मेरी अभी बात हुंई है उससे ठीक है ना" मी हो म्हणालो व विचार केला चल थोड्या ओळखी तर वाढतीलच अजून काय... मी होकार दिला.
रवीवारी जसा प्लान होता तसा मी विभा बरोबर तीच्या बहीणीच्या घरी आलो, एक छानसं तीन खोल्यांचे ते बसके घर, आतील रंगसंगती तथा सामान सगळे कसे एकदम व्यव्स्थीत. तोच तीची बहीण आली संजना. माझी ओळख करुन घेतली व मला सांगितले की तीने आपले काही शिक्षण नागपुरला घेतले होते व काही काळ ती पुण्यात देखील होती पण मराठी सध्या ती विसरली होती जे काही तेथे शिकलेली होती ते. त्यांच्या घरी दोन लहान मुली होत्या, त्या ही आमच्या गप्पा मध्ये सामिल झाल्या व कामाच्या विषयावरुन घरी असलेला संगणक ही मला दाखवला, त्यांनी तो नवीन घेतला होता. चहा व खान्यापीण्याचे सामान तयार करण्यासाठी त्या दोघी स्वयंपाक घरात गेल्या व मी ह्या लहान मुलीं बरोबर बोलत बसलो.
"आपका नाम क्या है बेटा " "मामा, मेरा नाम वीना है" मोठी मुलगी प्रथम बोलली व लगेच पाठून छोटी देखील " मेरा नाम अना है.. अनामिका" मी हसलो. थोड्यावेळातच त्या छोट्या मुली बरोबर तथा विना बरोबर गट्टी जमवली व त्यांच्याशी गप्पा मारु लागलो, मोठीचे वय नऊ वर्ष तर, छोटीचे वय सात वर्ष. दोघी Egilish मिडीयम शाळेमध्ये जात होत्या व बोलता बोलता माझ्या बोलण्यातील चुका काढत होत्या. चहा पाणी झाल्यावर विभाने सांगितले की ही संजना तीची मुंहबोली (मानलेली) बहीण. मी त्यांना म्हणालो खरोखर खुप दिवसानंतर मी एका घरगुती वातावरणामध्ये आलो व मला तुम्हाला भेटून आनंद झाला व तसेच तुमच्या मोठ्या मुलीने मला मामा बनवलेच आहे तर चला मला देखील भाऊबीज व राखी साठी येथेच एक बहीण भेटली व मी हसतच त्यांचा व त्या दोन छोट्या मुलींचा निरोप घेतला व विभा बरोबर तीला सोडण्यासाठी तीच्या घरापर्यंत गेलो.
महिन्याच्या कालावधी नंतर मी परत गुरगांव कार्यालयात आलो व व सर्व रिपोर्ट व्यवस्थापनाला देऊन मी आपल्या कामावर रुजू झालो, तर येथे जरा नवीनच अडचण आली होती काही उंदरांच्या दंग्यामुळे कंपनीतील नेटवर्क विसकटले होते व काही प्रमाणात केबल्स ही खराब झाल्या होत्या रितसर पध्दतीने केबल तथा जरुरी सामान ह्याचा मी पीओ बनवून घेतला व लगेच दुस-या दिवशी सामान पोहचल्यावर नवीन केबल टाकणे चालू केलेच होते.. जुन्या पध्दतीच्या ह्या कंपनीमध्ये केबल टाकताना माझे केस , कपडे हे धुळीने माखलेच होते व चेह-यावर ही काही जागी काळे पाढंरे डाग पडले होते अश्या अवतारात मी एका केबीन मधुन दुस-या केबीन पर्यंत काम करत होतो, उन्हाळ्याचे दिवस त्यातून मी घामाघुम झालो होतो तेव्हा मी आपला शर्ट काढला व टी-शर्ट मध्येच काम चालू केले, माझा शर्ट व कंपनीचे आय-कार्ड दोन्ही बाजूलाच पडले होते व मी ते उचलून वर ठेवावे ह्या उद्देशाने माझ्या केबीन कडे ह्याच अवतारात निघालो, तोच एक मधुर आवाज कानावर पडला " अरे सुनो" मी चमकुन इकडे तिकडे पाहीले तर जी केबिन गेली सात-आठ महिने बंद होती ती उघडलेली होती व एक युवती हातामध्ये काही जुन्या फायली घेऊन काहीतरी शोधत होती, ती मला म्हणाली, " जरा बहाद्दुर को बोल ना मुझे चाय पीलायेगा" मी तीच्या चेह-याकडे पाहातच राहीलो व तीने पुन्हा मला तीच आर्डर परत मला दिली, मी हसलो व म्हणालो " अभी बोलता हूं" मी विचार करत च बाहेर रिशेपशन जवळ आलो व रिशेपशन वर जो शर्मा होता त्याला मी विचारना केली की ही नवीन बया कोण ? तर तो म्हणाला " दस-दिन हो गये है कंपनी में काम कर रही है.. पर क्या काम कर रही है यह तो साहब को ही पता होगा" मी त्याला तीची आर्डर सांगितली व आपले काम पुन्हा चालू केले.
दोन एक दिवसामध्ये माझे काम संपले व मी नेहमी प्रमाणे माझ्या केबीन मध्ये बसू लागलो, तोच शर्मा माझ्या कडे आला व साहबांनी बोलवले आहे असे सांगून निघून गेला, मी लगेच साहेबांच्या केबीन मध्ये गेलो " राज, देखो व जो विभा है ना उसे एक पीसी तथा प्रिंन्टर चाहीए देखना को कुछ होता है क्या , जादा दिन के लिए नही चाहीए १० दिन काही उसका काम है" मी ठीक आहे म्हणालो व एक पीसी विभाच्या केबीन मध्ये घेऊन गेलो व त्यांना माझी ओळख करुन दिली व म्हणालो " अगली बार चाय चाहीए होतो २३१ पें रिंग करना " मी असे म्हणताच ती एकदम जोरात हसली व माझी क्षमा मागीतली व आपली ओळख करुन दिली.
कंपनीमध्ये तीचे काम दुपार पर्यंत चालत असे व ती तीन नंतर आपल्या घरी जात असे पण जशी जशी आमची ओळख होत गेली तसे तसे तीचे घरी जाण्याचे टाईम बदलू लागले, पाच-सहा दिवसामध्ये आमची चांगलीच गट्टी जमली व आम्ही खुप जुने दोस्त असू ह्या पध्दतीने वागू लागलो होतो, माझी ही जवळीक वर्माजींनी ओळखली व मला आपल्या केबीन मध्ये बोलावले, एकदोन कामाच्या गोष्टी करुन ते मुख्य मुद्द्यावर आले व म्हणाले "राज, दो-तीन दिन से देख रहा हूं तुम बहोत खुश रहने लगे हो.. क्या बात है?" मी जरा वरमलोच व म्हणालो असे काही नाही आहे मी असाच आहे तर ते हसत म्हणाले " कोई बात नही सीए ट्रेनी है वह, चल उसे रख ना न रख ना मेरे हात में है... जा तू" मी हसत बाहेर आलो व मी विचार केला खरोखर माझ्यात काही बदल झाला आहे का ?
दोन एक दिवसांनी विभाने मला सांगितले की कंपनीमध्ये ती अजून दोन एक महीना ट्रेनिंग घेणार आहे व त्याची परवानगी तीने वर्मा सर कडून घेतली, मी अचानकच हसलो व मला वर्माजींचे बोल आठवले, तीने खुप प्रयत्न केला विचार ण्याचा की मी का हसलो पण मी वेळ मारुन नेली. ती देखील विचारात पडली की हा असा मध्येच का हसला असावा, पण तीने जास्त वेळ न घेता आपल्या कामावर परत गेली.
कामाच्यावेळेतून मला बाहेर जाण्याचा वेळ कधी मीळत नसे व कधी वेळ मीळालाच तर बाहेर जाऊन काय करावे ह्या विचाराने मी कंपनी मध्येच पडीक असे, पण एक रविवारी विचार केला चला आज बाजार मध्ये जाऊन कपडे घेऊ व जरा फिरुन येऊ या. प्लान तयार केला की लगेच अमंलबजावणी करने हा माझा स्वभाव त्यामुळे मी लगेच सेक्टर १४ पोहचलो व काही दुकानामध्ये फे-या मारल्या पण जिवनामध्ये दोनगोष्टी कधी जमल्याच नाही एक भाजी विकत घेणे व दुसरे कपडे विकत घेणे, मी माझा कपडे खरेदी करण्याचा निर्णय रद्द केलाच होता तोच मागुन कोणीतरी राज अशी आवाज दिली , व पक्के माहित होते की तो आवाज विभाचाच आहे, मी मागे वळुन पाहिले तर ही आपल्या मत्रिणी बरोबर येत होती, मी हसून तीचे व तीच्या मैत्रीणेचे स्वागत केले व विचारले " यहा कहा, घुम रही हो आप ? " तीने सांगितले की दर रवीवारी ती व तिची मैत्रीण येथेच फिरत असतात काही ना काही खरेदी करण्यासाठी. मी माझे कारण सांगितले तर ती म्हणाली चल ठीक आहे मी करुन देते खरेदी.
मनातील ईच्छा पुर्ण झाली मला संगे कोणीतरी हवेच होते तेव्हा ही विभा आली, मी,ती व तीची मैत्रिण माझे कपडे खरेदी करण्यासाठी एका शोरुम मध्ये घुसलो " तेथील एक दोन कपड्यांचे भाव पाहताच मी विभाच्या कानामध्ये कुजबुजलो व म्हणालो " विभा मेरा बजेट सिर्फ २००० तक ही है " ती हसली व म्हणाली " बहोत है २००० तो रुको पहले पसंद करो" तीन शर्ट दोन टिशर्ट व दोन एक जिन्स अशी खरेदी विभाने मला १६०० रु. मध्ये करुन दिली व मी तीचे आभार मानले व तीला म्हणालो " विभा तुम नही आते तो शायद में खाली हात ही रुम पे जाता, चलो तुम्हारी वजह से मेरा एक काम तो हो गया चलो तुम मेरे साथ एक एक कप चाय पीलो या कुछ खालो" ती हसली व म्हणाली " नही कभी ओर दिन आप की चाय का मजा लेंगे, मुझे देर हो रही है में चलती हू" असे म्हणून ती आपल्या मैत्रीणी बरोबर निघून गेली व मी काही क्षण तेथेच थांबलो व परत आपल्या रुम वर आलो, आल्या वर सर्व कपडे पाहीले तर जरा मी वैतागलोच अरे यार, कसला हा रंग, काय ही रंगसंगती, आणी ही विभाच्या नजरेतील अर्धवट रंग गेलेली सर्वात मस्त जिन्स. कोई बात नही १६०० गये पाणी में... व मी दिवस भर झालेल्या घडामोडीचा पुन्हा विचार केला तेव्हा आठवले की आपण आपल्या आवडीचे काही घेतलेच नाही ही सर्व निवड तर विभाची आहे, मी जरा दचकलोच व म्हणलो, राज बेटा जरा दुर रह ना.... अभी तो बहोत कुछ करना है"
जवळ दिवाळी आली होती सर्वजण आपापल्या घरी जाण्याची, कपडे खरेदी करण्याची अथवा सोने चांदी खरेदी करण्याचा प्लान तयार करत होते व मी मात्र विचार मग्न होऊन मागे गेलेल्या जिवनातील एक एक दिवाळाची आठवण काढून त्यावरच खुष होत होतो. मी जरा भुतकाळामध्येच मग्न राहू लागलो व कामामध्ये चुका करु लागलो, तेव्हा माझी गत ना घर का ना घाट का...... अशी झाली होती, एक दिवस असेच बसलो होतो केबीन मध्ये तर शर्माजींनी एक साप्ताहीक वाचन्यासाठी दिले तर त्या साप्ताहीकामध्ये भारतभर साज-या होणा-या दिवाळीची सचित्र माहीती दिली होती, एका पानावर महाराष्ट्रातील दिवाळीची माहीती व काही चित्रे दिली होती ते पाहताच कळत न कळत डोळ्यातुन काही आश्रु गालावर ओघाळत आले व ते मी फुसत असतानाच विभा माझ्या केबिनमध्ये आली व माझा मुड पाहून विचारु लागली " राज, क्या हुवा ? " मी " कुछ नही, तुम बता क्या काम था " पण तीने पिच्छा सोडला नाही व जवळ जवळ दहा मिनिटे ती माझ्या जवळ बसुन दिवाळीची माझी अडचण समजुन घेतली, व म्हणाली बस यही बात ? चल यह दिवाली हम मनायेंगे एकदम खुषी से " मी हसलो व म्हणालो " वह सब ठीक है, तुम बता काम क्या था " ती हसतच बाहेर निघून गेली व थोड्यावेळाने परत आली व म्हणाली "देखो परसो संन्डे है तब तुम पालम विहार आ जाना मेरे घर पे मुझे फोन करना वहा आ के वहां से में तुझे लेके अपने दिदी के घर चलूंगी वही पास में है, वह भी १० साल महाराष्ट्र में रही है मेरी अभी बात हुंई है उससे ठीक है ना" मी हो म्हणालो व विचार केला चल थोड्या ओळखी तर वाढतीलच अजून काय... मी होकार दिला.
रवीवारी जसा प्लान होता तसा मी विभा बरोबर तीच्या बहीणीच्या घरी आलो, एक छानसं तीन खोल्यांचे ते बसके घर, आतील रंगसंगती तथा सामान सगळे कसे एकदम व्यव्स्थीत. तोच तीची बहीण आली संजना. माझी ओळख करुन घेतली व मला सांगितले की तीने आपले काही शिक्षण नागपुरला घेतले होते व काही काळ ती पुण्यात देखील होती पण मराठी सध्या ती विसरली होती जे काही तेथे शिकलेली होती ते. त्यांच्या घरी दोन लहान मुली होत्या, त्या ही आमच्या गप्पा मध्ये सामिल झाल्या व कामाच्या विषयावरुन घरी असलेला संगणक ही मला दाखवला, त्यांनी तो नवीन घेतला होता. चहा व खान्यापीण्याचे सामान तयार करण्यासाठी त्या दोघी स्वयंपाक घरात गेल्या व मी ह्या लहान मुलीं बरोबर बोलत बसलो.
"आपका नाम क्या है बेटा " "मामा, मेरा नाम वीना है" मोठी मुलगी प्रथम बोलली व लगेच पाठून छोटी देखील " मेरा नाम अना है.. अनामिका" मी हसलो. थोड्यावेळातच त्या छोट्या मुली बरोबर तथा विना बरोबर गट्टी जमवली व त्यांच्याशी गप्पा मारु लागलो, मोठीचे वय नऊ वर्ष तर, छोटीचे वय सात वर्ष. दोघी Egilish मिडीयम शाळेमध्ये जात होत्या व बोलता बोलता माझ्या बोलण्यातील चुका काढत होत्या. चहा पाणी झाल्यावर विभाने सांगितले की ही संजना तीची मुंहबोली (मानलेली) बहीण. मी त्यांना म्हणालो खरोखर खुप दिवसानंतर मी एका घरगुती वातावरणामध्ये आलो व मला तुम्हाला भेटून आनंद झाला व तसेच तुमच्या मोठ्या मुलीने मला मामा बनवलेच आहे तर चला मला देखील भाऊबीज व राखी साठी येथेच एक बहीण भेटली व मी हसतच त्यांचा व त्या दोन छोट्या मुलींचा निरोप घेतला व विभा बरोबर तीला सोडण्यासाठी तीच्या घरापर्यंत गेलो.
माझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग -११
कंपनीमध्ये मी चांगलाच रमलो होतो व जवळ जवळ कंपनीमधील सर्वजण मला नावानीशीच ओळखू लागली होती, संगणक कमीच होते व जे होते देखील जुने, मी थोडाफार प्रयत्न करुन व मालकाशी बोलणी करुन काही नवीन संगणक विकत घेण्याचा व जूने संगणक नवीन लोकांना देण्याचा निर्णय घेतला, व गुडगांव व दिल्ली मधील काही दुकानातून कोटेशन्स मागवली, चार पाच चांगले भाव पाहून मी ती कोटेशन्स मालकांच्या समोर ठेवली व म्हणालो निवडा जो भाव व काम ठीक देइल त्यांला काम देऊ असे ही सांगितले तेव्हा ते म्हणाले ते सर्व तु पाहा व मला फक्त रक्कम सांग कीती चा चेक तयार करायचा तो. मी हसलो व ठीक आहे असे म्हणून बाहेर आलो तोच दोन एक व्यक्ती माझी बाहेर वाट पाहत होते, मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांची विचारपूस केली, तेव्हा कळाले की ज्या काही कोटेशन्स आल्या होत्या त्यातील एका कंपनीचे प्रतिनिधी म्हणून ते माझ्या कडे आले होते,
प्रतिनिधी -"नमस्कार सर."
मी - "नमस्कार बोला."
प्रतिनिधी -"सर, आमची कोट तुम्हाला भेटलीच असेल."
मी - "हो, भेटली ना. विचार चालू आहे अजून काही नक्की झालेले नाही आहे पाहू"
प्रतिनिधी -"सर, आम्ही चांगली सर्विस देऊ, तसेच तुमचा फोन आलेल्या काही मिनिटामध्येच आमचा अभियंता तुमच्या कंपनीमध्ये पोहचेल, दहा मिनिटाचाच रस्ता आहे"
मी - "ह्म्म्म, बरोबर आहे."
प्रतिनिधी -"सर बाकीच्या काही दुकानदारांचे कोट तुमच्या कडे आले असतील त्यातील सर्वात कमी कोट आमचीच आहे ह्याची खात्री आहे आम्हाला"
मी - फक्त हसलो.
प्रतिनिधी -"तरी ही मार्केटचे काम आहे जरा कमी जास्त झाले असेल तर आम्ही बदल करु शक्तो कोट मध्ये"
मी - "ह्म्म नाही कोट मालकांच्या समोर गेली आहे मी काही करु शकत नाही आता पण पाहू काय होते ते"
प्रतिनिधीचा साथी -"सर, मी अरविंद आहे व ही संस्था माझीच आहे गेली ५ वर्ष मी ह्या व्यवसायामध्ये आहे, व मला माहीत आहे कोट गेली आहे पण तुमच्या हाती सर्व काही आहे असे माझे गुप्त सुत्र... सांगत होता"
मी - "च्या मायला, कंपनी मध्ये गुप्त-सुत्र...माफ करा मी मराठीमध्ये बोललो, आमच्या कंपनीमध्ये तुमचा जुगाड मी समजलो नाही"
अरविंद -"सर, काय करावे हा कारोबार जरा असाच आहे सर्व माहीती ठेवावी लागते आम्हाला."
मी - " ह्म्म बरोबर, तर मग."
अरविंद-" सर, ईकडचे तिकडचे बोलत बसत नाही, १० टक्के व नक्की करा."
मी - "दहा टक्के ??? " च्यायला ही काय नवीन भानगड.
अरविंद-"सर, ठीक है ११% कर लो...ह्म्म्म नही सीधा आप १२ % कर लो ठिक है अब. तो कब फोन करु पीओ के लिये ?"
मी - अजून गोंधळलोच होतो काही कळत नव्हते हा काय बोलतो आहे ते, मी सरळ त्यांना म्हणालो थांबा आलोच. व जवळ जवळ पळतच माझे एक सहकारी व नवीन मित्र यादव ह्यांच्या कडे गेलो व सगळी बातचित त्यांना सांगितली, ते हसत म्हणाले " अबे, वह तुम्हे तुम्हारा हिस्सा बता रहा है... १२% मतलब जो भी बिल बनेगा उसका १२%. हा कर दे बेटा, तेरे तो मजे है अब."मी हसलो व परत मिटीग रुमवर आलो.
मी अरविंदला म्हणालो "ठीक है, कल बात कर ना एक बार"
संपुर्ण दिवस १२% वरच मी फिरत राहीलो, कमीत कमी मला २८००० हजार रुपये मिळणार होते, काय करावे , कसे करावे.. हाच विचार करत थांबलो, चार महिन्याचा सरळ सरळ पगार हाती येणार होता काय करावे..
दिवस संपला, एकच्या जागी दोन बियर संपल्या व वैतागुन झोपी गेलो तर रात्रभर झोप नाही आली, अर्धवट झोपलेल्या अवस्थेत मी विचार करता करता एक निर्णय घेतला व रात्री एकदम शांत झोपलो.
सकाळच्या कामातून मालक असे मोकळे झाले तसा मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांना सर्व काही खरं खरं सांगितले, ते माझ्याकडे पाहतच राहीले व म्हणाले "अरे, भाई यह सब तु मुझे बता रहा है, यह तो मुझे सब पता है, सारी जगह काम इसी तरीके से चलता है, अपने यहा भी, लेकीन तु पहला आदमी है जो अपने मालिक को बता रहा है" असे म्हणत जोर जोरात हसू लागले, मला काहीच कळाले नाही व चुपचाप त्यांच्याकडे पाहत उभा राहीलो, त्यांनी इंटरकॊम वर कंपनीचे जीएम शी बोलणी केली व त्यांना आपल्या रुम वर बोलावले, ते आल्यावर म्हणाले " वर्मा जी, देखो मै नही कहता था मेरा बेटा उं ही कीसी को मेरे यहा काम के लिए नही भेजेगा व तो हीरा है तथा अपने साथ हीरे ही रखता है, देखो ईसे आप कहते थे की यह २८०००.०० मे बिक जायेगा, यह मेरे सामने खडा है आप के २८०००.०० की पेशकश बता रहा है" व पुन्हा हसू लागले व वर्माजी माझ्या कडे पाहत म्हणाले, " बेटे, १२ साल की नोकरी में मैंने पहली बार धोका खाया आदमी पहचानने में, माफ करना कल जो तुम्हारे साथ घटा व सब मेरी तथा इंन्ही की प्लानिंग थी." अरे बाप रे, मी तर चक्क परवानगी न घेताच एका खुर्चीवर मटकन बसलो व आपला चेहरा झाकून घेतला व माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ते पाहू वर्माजी तथा मालिक दोघे गडबडले व म्हणाले" अरे राज बेटा, क्या बात है क्या हुंवा, कोई बात चुभी क्या तुम्हे ? अगर हां तो माफ कर ना भाई." मी म्हणालो " सर नहीं, यह बात नही हैं, आपने जो कीया तथा बताया यह एक मालिक कर के आप का फर्ज था, आपको अपने कंपनी मी सिर्फ अच्छे लोग ही चाहींए, पर मेरे आखोंमे आसू मेरे घरवालों की याद की वजह से आये, शायद मैंने ही उन्हे समजने मे देरी की लेकीन जो बात आपको मैंने बतायी उसके पिच्छे मेरी प्रेरणा मेरे संस्कार ही थे जो बचप्पन में मुझे अपने घर से मिले थे.. उसी के वजह से मेरे आखं हर आयी मुझे माफ कर ना सर. " "अरे राज, कोई बात नाही, लेकिन सच्ची बात बता ने का तुम्हे भी तो फायदा है ... वर्माची इस को पक्का कर लो तथा इसकी पगार आज से ३०००.०० रू. बढां दो "
वर्माजीं माझ्या कडे हसत म्हणाले "तो राज, आज पार्टी होगी तुम्हारे तरफ से हा.... हा हा..." मी देखील हसत हो म्हणालो पण मालिक म्हणाले " अरे छोडॊ, आज सबका दोपहर का लंच कंपनी खाते से, बाद में राज से पार्टी लेना वर्माजी" मी हसलो व म्हणालो "सर कोई बात नही लेकीन आप का ट्टीफन का क्या हो ?" व हसत बाहेर आलो. आपल्या केबीन मध्ये जाऊन सर्वात प्रथम देवाचे आभार मानले व म्हणालो " अरे देवा, असेच मला पापातून नेहमी वाचवत राहा रे, गणेशा"
क्रमश
प्रतिनिधी -"नमस्कार सर."
मी - "नमस्कार बोला."
प्रतिनिधी -"सर, आमची कोट तुम्हाला भेटलीच असेल."
मी - "हो, भेटली ना. विचार चालू आहे अजून काही नक्की झालेले नाही आहे पाहू"
प्रतिनिधी -"सर, आम्ही चांगली सर्विस देऊ, तसेच तुमचा फोन आलेल्या काही मिनिटामध्येच आमचा अभियंता तुमच्या कंपनीमध्ये पोहचेल, दहा मिनिटाचाच रस्ता आहे"
मी - "ह्म्म्म, बरोबर आहे."
प्रतिनिधी -"सर बाकीच्या काही दुकानदारांचे कोट तुमच्या कडे आले असतील त्यातील सर्वात कमी कोट आमचीच आहे ह्याची खात्री आहे आम्हाला"
मी - फक्त हसलो.
प्रतिनिधी -"तरी ही मार्केटचे काम आहे जरा कमी जास्त झाले असेल तर आम्ही बदल करु शक्तो कोट मध्ये"
मी - "ह्म्म नाही कोट मालकांच्या समोर गेली आहे मी काही करु शकत नाही आता पण पाहू काय होते ते"
प्रतिनिधीचा साथी -"सर, मी अरविंद आहे व ही संस्था माझीच आहे गेली ५ वर्ष मी ह्या व्यवसायामध्ये आहे, व मला माहीत आहे कोट गेली आहे पण तुमच्या हाती सर्व काही आहे असे माझे गुप्त सुत्र... सांगत होता"
मी - "च्या मायला, कंपनी मध्ये गुप्त-सुत्र...माफ करा मी मराठीमध्ये बोललो, आमच्या कंपनीमध्ये तुमचा जुगाड मी समजलो नाही"
अरविंद -"सर, काय करावे हा कारोबार जरा असाच आहे सर्व माहीती ठेवावी लागते आम्हाला."
मी - " ह्म्म बरोबर, तर मग."
अरविंद-" सर, ईकडचे तिकडचे बोलत बसत नाही, १० टक्के व नक्की करा."
मी - "दहा टक्के ??? " च्यायला ही काय नवीन भानगड.
अरविंद-"सर, ठीक है ११% कर लो...ह्म्म्म नही सीधा आप १२ % कर लो ठिक है अब. तो कब फोन करु पीओ के लिये ?"
मी - अजून गोंधळलोच होतो काही कळत नव्हते हा काय बोलतो आहे ते, मी सरळ त्यांना म्हणालो थांबा आलोच. व जवळ जवळ पळतच माझे एक सहकारी व नवीन मित्र यादव ह्यांच्या कडे गेलो व सगळी बातचित त्यांना सांगितली, ते हसत म्हणाले " अबे, वह तुम्हे तुम्हारा हिस्सा बता रहा है... १२% मतलब जो भी बिल बनेगा उसका १२%. हा कर दे बेटा, तेरे तो मजे है अब."मी हसलो व परत मिटीग रुमवर आलो.
मी अरविंदला म्हणालो "ठीक है, कल बात कर ना एक बार"
संपुर्ण दिवस १२% वरच मी फिरत राहीलो, कमीत कमी मला २८००० हजार रुपये मिळणार होते, काय करावे , कसे करावे.. हाच विचार करत थांबलो, चार महिन्याचा सरळ सरळ पगार हाती येणार होता काय करावे..
दिवस संपला, एकच्या जागी दोन बियर संपल्या व वैतागुन झोपी गेलो तर रात्रभर झोप नाही आली, अर्धवट झोपलेल्या अवस्थेत मी विचार करता करता एक निर्णय घेतला व रात्री एकदम शांत झोपलो.
सकाळच्या कामातून मालक असे मोकळे झाले तसा मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांना सर्व काही खरं खरं सांगितले, ते माझ्याकडे पाहतच राहीले व म्हणाले "अरे, भाई यह सब तु मुझे बता रहा है, यह तो मुझे सब पता है, सारी जगह काम इसी तरीके से चलता है, अपने यहा भी, लेकीन तु पहला आदमी है जो अपने मालिक को बता रहा है" असे म्हणत जोर जोरात हसू लागले, मला काहीच कळाले नाही व चुपचाप त्यांच्याकडे पाहत उभा राहीलो, त्यांनी इंटरकॊम वर कंपनीचे जीएम शी बोलणी केली व त्यांना आपल्या रुम वर बोलावले, ते आल्यावर म्हणाले " वर्मा जी, देखो मै नही कहता था मेरा बेटा उं ही कीसी को मेरे यहा काम के लिए नही भेजेगा व तो हीरा है तथा अपने साथ हीरे ही रखता है, देखो ईसे आप कहते थे की यह २८०००.०० मे बिक जायेगा, यह मेरे सामने खडा है आप के २८०००.०० की पेशकश बता रहा है" व पुन्हा हसू लागले व वर्माजी माझ्या कडे पाहत म्हणाले, " बेटे, १२ साल की नोकरी में मैंने पहली बार धोका खाया आदमी पहचानने में, माफ करना कल जो तुम्हारे साथ घटा व सब मेरी तथा इंन्ही की प्लानिंग थी." अरे बाप रे, मी तर चक्क परवानगी न घेताच एका खुर्चीवर मटकन बसलो व आपला चेहरा झाकून घेतला व माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ते पाहू वर्माजी तथा मालिक दोघे गडबडले व म्हणाले" अरे राज बेटा, क्या बात है क्या हुंवा, कोई बात चुभी क्या तुम्हे ? अगर हां तो माफ कर ना भाई." मी म्हणालो " सर नहीं, यह बात नही हैं, आपने जो कीया तथा बताया यह एक मालिक कर के आप का फर्ज था, आपको अपने कंपनी मी सिर्फ अच्छे लोग ही चाहींए, पर मेरे आखोंमे आसू मेरे घरवालों की याद की वजह से आये, शायद मैंने ही उन्हे समजने मे देरी की लेकीन जो बात आपको मैंने बतायी उसके पिच्छे मेरी प्रेरणा मेरे संस्कार ही थे जो बचप्पन में मुझे अपने घर से मिले थे.. उसी के वजह से मेरे आखं हर आयी मुझे माफ कर ना सर. " "अरे राज, कोई बात नाही, लेकिन सच्ची बात बता ने का तुम्हे भी तो फायदा है ... वर्माची इस को पक्का कर लो तथा इसकी पगार आज से ३०००.०० रू. बढां दो "
वर्माजीं माझ्या कडे हसत म्हणाले "तो राज, आज पार्टी होगी तुम्हारे तरफ से हा.... हा हा..." मी देखील हसत हो म्हणालो पण मालिक म्हणाले " अरे छोडॊ, आज सबका दोपहर का लंच कंपनी खाते से, बाद में राज से पार्टी लेना वर्माजी" मी हसलो व म्हणालो "सर कोई बात नही लेकीन आप का ट्टीफन का क्या हो ?" व हसत बाहेर आलो. आपल्या केबीन मध्ये जाऊन सर्वात प्रथम देवाचे आभार मानले व म्हणालो " अरे देवा, असेच मला पापातून नेहमी वाचवत राहा रे, गणेशा"
क्रमश
माझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०
मी तडक आपल्या रुम वर आलो व आपले कपडे बांधले व बाहेर रस्तावर आलो, संध्याकाळची वेळ, थंडीचा महिना कुठे जायचे ? हा विचार डोक्यात चालू झाला...
परत चारींजीच्या जवळ जाणे मला योग्य वाटत नव्हते, व नवीन मार्ग शोधावा ह्या साठी मी प्रयत्न करु लागलो..राहण्याची सोय प्रथम केली व लगेच नेहरु प्लेस गाठले व नेहरु प्लेस मध्ये कमीत कमी ३००च्या वर संगणक दुकाने होती (आहेत व आज जास्त संख्या असेल)
दोन चार जणांशी बोलणी केली व एक छानशी नोकरी पकडली... महीना ३५०० वर पण हे पैसे पुरेसे नव्हते त्यासाठी लगेच थोडी धावपळ केली व संध्याकाळ साठी काम शोधले व तेथे ३०००.०० वर काम पक्के केले.. सकाळी ८.३० ते ५.० पर्यंत एका दुकानात व ५.३० ते रात्री ११.०० पर्यंत एका दुकानात असे दोन शिफ्ट मध्ये काम पकडले... सगळं कसे मना प्रमाणे चालू होते, चार महीने एकदम व्यवस्थीत गेले व तेथे खुप काही शिकण्यासाठी देखील भेटले व मी आनंदात असतो तेव्हा पहिल्यांदा आठवण येते ती कोल्हापूरची. मला कोल्हापूर सोडून खुप काळ झाला होता... एकदा मनाचा ठीय्या करुन जवळच्या नातेवाईकांना फोन करावा व आई व वडीलांची खबर घ्यावी व माझी माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवावी हा विचार सारखा सारखा मनामध्ये डोकावू लागलाच होता तेव्हा फोन बुथ वर गेलो व नंबर फिरवला... पण नशीब अजून कच्चेच होते ... फोन बंद झाला होता. प्रचंड निराशा मनामध्ये घेऊन रुम वर आलो, तो पर्यंत नवीन नावाचा एक त्या गल्ली मधील मुलगा माझी वाट पाहतच उभा होता.. माझ्या जवळ येऊन त्याने मला आपल्या संगणकामध्ये आलेली अडचण सांगितली व मला घरी घेऊन गेला चांगलाच श्रीमंत घरचा एकुलता एक मुलगा होता तो.
काही वेळ संगणकाशी घालवल्यावर मी त्या संगणकातील अडचण दुर करुन त्याला दिली व त्याच्या कडून मोबदला घेतला, पण नवीन ने मला संगणक दुरुस्त झालेल्या आनंदामुळे बाहेर जेवणासाठी घेऊन गेला जेव्हा आम्ही परत आलो तो पर्यंत त्याचे वडील घरी परत आले होते त्यांनी माझी थोडीफार माहीती विचारली व आत निघून गेले, दोन एक दिवसांनी तोच नवीन मला बोलवण्यासाठी रवीवारी माझ्या रुम वर आला व आपल्या वडीलांकडे घेऊन गेला, त्यांनी आपल्या कंपनी मध्ये काम करण्याविषयी मला विचारणा केली व पगार तथा सुविधा दोन्ही बद्दल मला माहीती दिली, मी एक तारखे नंतर कंपनीसंगे काम करेन असे त्यांना सागून परत आपल्या रुम वर आलो, नेहरु प्लेस मध्ये जेथे काम करत होतो तेथे सुचना दिली व पगार तथा बाकी हिशोब पुर्ण केला.
दिल्ली पासून ३० एक कि.मी. वर गुडगांव मध्ये त्यांच्या कारखान्यामध्ये मला घेऊन गेले व काम तथा राहण्याची सुविधा दाखवली, तेथे १० एक संगणक व काही प्रिंन्टर होते व महाजालाची जोडणी व कार्यालयाच्या वरच मला राहण्याची सुविधा केली होती तेथे एक कपाट एक गादी व एक चादर ह्या वस्तू. लाईट ही असून नसल्यासारखी व भिंतीचा रंग येथे तेथे उडालेला व जागो जागी खड्डे तश्यात भरीस भर खिडकीला दरवाजाच नव्हता... पण जे मुफ्त मध्ये मिळाले ते काय वाईट असे ठरवून आपले सामान ठेवले. जेवणाची सोय विचारली तेव्हा मात्र माझी विकेट उडाली.. ते म्हणाले समोरच स्वयंपाक घर आहे तेथे सर्व सामान आहे व जे नसेल ते तु पाहा जेवण तुझे तुलाच करावे लागेल कारण कंपनीच्या आसपास कोठेही जेवणावळ / ढाबा नाही आहे..पुढे ४-५ किंमींवर धाबा आहे पण जाण्यायेण्याचा वेळ व खर्च पाहता तु येथेच जेवण तयार कर.
दिवसभर मला सुट्टीच दिली होती व सकाळ पासून मी उपाशीच फिरत होतो तेव्हा स्वयंपाक घरात जाऊन मी काय काय आहे ते पाहून घेतले सर्व सामान होते पण खुप मोठा प्रश्न होता जेवण तयार कसे करावे ? कारण मला जेवण तयार करताच येत नव्हते व कधी प्रयोग देखील केला नव्हता. तरी देखील प्रयोग करावा ह्या विचाराने मी तांदुळ निवड्ले व चुल पेटवली पाण्याचा अंदाज घ्यावा असे कुठे कुठे तरी मी जो स्वयंपाक करतो त्याच्या तोंडून कानावर पडले होतेच पण पाण्याचा अंदाज घेणे म्हणजे काय हेच माहीत नव्हते तरी देखील प्रयत्न करावा ह्या उद्देशाने पाणी घातले व तादूळ घातले व त्यावर झाकण ठेवले व मी भात तयार होण्याची वाट पाहू लागलो, थोड्या वेळाने थोडा फार करपल्याचा वास आल्या आल्या मी पळत जाऊन आपला भात पाहीला सर्व बाजूने काळा पडलेला पण थोडाफार मध्ये चांगल्या (अर्ध कच्च्या अवस्थेत) अवस्थेत भात दिसला. तोच भात ताटामध्ये वाढून घेतला व थोडे लाल चटणी व तेथे मिक्स करुन माझ्या हाताचे पहील्याच जेवणाचा चव मी चाखला... आळणी मीठच घातले नव्हते तरी देखील तसेच वरुन मीठ टाकून मी आपले जेवण सुरु ठेवले कधी कच्चे / कधी जळलेले असे लाल चटणी / मीठ /तेल व भात असे विचित्रच नवीन डीश मी तयार केली... व जवळ जवळ एक महिना मी रोज एक विचित्र भात तयार करत असे व व रोज नवीन डीश जेवताना अनुभवत असे ह्या मध्ये ही मला खुप आनंद मिळायचा... पण प्रयोग करता करता महिन्यानंतर एकदा माझा भात नेहमीच्या भाताप्रमाणे तयार झालाच. भात शिकलोच होतो आता बारी होती आमटी अथवा भाजीची... आमटी व भाजी अर जे जे अत्याचार मी केले तेथे लिहणे म्हणजे पाप आहे असे मला वाटते तेव्हा तो विषय सोडुनच देऊ. प्रचंड महनतीने भाजी शिकलो व चपाती करण्याचा अचाट प्रयोग चालू केला कधी रशिया तर कधी अमेरिका तर कधी कधी माझे आवडते कोल्हापुर अश्या आकाराच्या मी चपात्या ? तयार करु लागलो व जेवतानाच त्यांचा आकार पाहून स्वत:वरच हसत असे.
ह्या कंपनी मध्ये राहून मी जेवण करणे तर शिकलोच पण कसे जगावे हे देखील शिकलो ... आनंदाने जिवनातील प्रत्येक क्षण अनुभवत मी आपले जिवन गाडी ओढतच होतो व वेळ मिळेल तसे तसे घरी फोन करण्याचा प्रयत्न चालुच केला होता पण नंबर बदलल्यामुळे कुठेच कसलाही संपर्क होऊ शकला नव्हता.... प्रत्येक दिवस आनंदाने संपत असे पण रात्री वेळ काढणे जिवावर येत असे कारण ह्याच्या आधी मी लोकांच्या मध्येच राहत असे पण हा कारखाना संध्याकाळ नंतर जवळ जवळ मृत समान असे व अश्या वेळी मनामध्ये घराचे विचार, मित्र मंडळी, कोल्हापुर, पन्हाळा चे विचार भरकटत असत व प्रचंड मानसीक त्रास होऊ लागला व ह्या वर मला उपाय ही सापडला.. बियरचा रोज एक बियर व रात्रीची आरामाची झोप ना घराचा विचार ना स्वत:चा विचार फक्त जगत जाणे हा विचार डोक्यात....
परत चारींजीच्या जवळ जाणे मला योग्य वाटत नव्हते, व नवीन मार्ग शोधावा ह्या साठी मी प्रयत्न करु लागलो..राहण्याची सोय प्रथम केली व लगेच नेहरु प्लेस गाठले व नेहरु प्लेस मध्ये कमीत कमी ३००च्या वर संगणक दुकाने होती (आहेत व आज जास्त संख्या असेल)
दोन चार जणांशी बोलणी केली व एक छानशी नोकरी पकडली... महीना ३५०० वर पण हे पैसे पुरेसे नव्हते त्यासाठी लगेच थोडी धावपळ केली व संध्याकाळ साठी काम शोधले व तेथे ३०००.०० वर काम पक्के केले.. सकाळी ८.३० ते ५.० पर्यंत एका दुकानात व ५.३० ते रात्री ११.०० पर्यंत एका दुकानात असे दोन शिफ्ट मध्ये काम पकडले... सगळं कसे मना प्रमाणे चालू होते, चार महीने एकदम व्यवस्थीत गेले व तेथे खुप काही शिकण्यासाठी देखील भेटले व मी आनंदात असतो तेव्हा पहिल्यांदा आठवण येते ती कोल्हापूरची. मला कोल्हापूर सोडून खुप काळ झाला होता... एकदा मनाचा ठीय्या करुन जवळच्या नातेवाईकांना फोन करावा व आई व वडीलांची खबर घ्यावी व माझी माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवावी हा विचार सारखा सारखा मनामध्ये डोकावू लागलाच होता तेव्हा फोन बुथ वर गेलो व नंबर फिरवला... पण नशीब अजून कच्चेच होते ... फोन बंद झाला होता. प्रचंड निराशा मनामध्ये घेऊन रुम वर आलो, तो पर्यंत नवीन नावाचा एक त्या गल्ली मधील मुलगा माझी वाट पाहतच उभा होता.. माझ्या जवळ येऊन त्याने मला आपल्या संगणकामध्ये आलेली अडचण सांगितली व मला घरी घेऊन गेला चांगलाच श्रीमंत घरचा एकुलता एक मुलगा होता तो.
काही वेळ संगणकाशी घालवल्यावर मी त्या संगणकातील अडचण दुर करुन त्याला दिली व त्याच्या कडून मोबदला घेतला, पण नवीन ने मला संगणक दुरुस्त झालेल्या आनंदामुळे बाहेर जेवणासाठी घेऊन गेला जेव्हा आम्ही परत आलो तो पर्यंत त्याचे वडील घरी परत आले होते त्यांनी माझी थोडीफार माहीती विचारली व आत निघून गेले, दोन एक दिवसांनी तोच नवीन मला बोलवण्यासाठी रवीवारी माझ्या रुम वर आला व आपल्या वडीलांकडे घेऊन गेला, त्यांनी आपल्या कंपनी मध्ये काम करण्याविषयी मला विचारणा केली व पगार तथा सुविधा दोन्ही बद्दल मला माहीती दिली, मी एक तारखे नंतर कंपनीसंगे काम करेन असे त्यांना सागून परत आपल्या रुम वर आलो, नेहरु प्लेस मध्ये जेथे काम करत होतो तेथे सुचना दिली व पगार तथा बाकी हिशोब पुर्ण केला.
दिल्ली पासून ३० एक कि.मी. वर गुडगांव मध्ये त्यांच्या कारखान्यामध्ये मला घेऊन गेले व काम तथा राहण्याची सुविधा दाखवली, तेथे १० एक संगणक व काही प्रिंन्टर होते व महाजालाची जोडणी व कार्यालयाच्या वरच मला राहण्याची सुविधा केली होती तेथे एक कपाट एक गादी व एक चादर ह्या वस्तू. लाईट ही असून नसल्यासारखी व भिंतीचा रंग येथे तेथे उडालेला व जागो जागी खड्डे तश्यात भरीस भर खिडकीला दरवाजाच नव्हता... पण जे मुफ्त मध्ये मिळाले ते काय वाईट असे ठरवून आपले सामान ठेवले. जेवणाची सोय विचारली तेव्हा मात्र माझी विकेट उडाली.. ते म्हणाले समोरच स्वयंपाक घर आहे तेथे सर्व सामान आहे व जे नसेल ते तु पाहा जेवण तुझे तुलाच करावे लागेल कारण कंपनीच्या आसपास कोठेही जेवणावळ / ढाबा नाही आहे..पुढे ४-५ किंमींवर धाबा आहे पण जाण्यायेण्याचा वेळ व खर्च पाहता तु येथेच जेवण तयार कर.
दिवसभर मला सुट्टीच दिली होती व सकाळ पासून मी उपाशीच फिरत होतो तेव्हा स्वयंपाक घरात जाऊन मी काय काय आहे ते पाहून घेतले सर्व सामान होते पण खुप मोठा प्रश्न होता जेवण तयार कसे करावे ? कारण मला जेवण तयार करताच येत नव्हते व कधी प्रयोग देखील केला नव्हता. तरी देखील प्रयोग करावा ह्या विचाराने मी तांदुळ निवड्ले व चुल पेटवली पाण्याचा अंदाज घ्यावा असे कुठे कुठे तरी मी जो स्वयंपाक करतो त्याच्या तोंडून कानावर पडले होतेच पण पाण्याचा अंदाज घेणे म्हणजे काय हेच माहीत नव्हते तरी देखील प्रयत्न करावा ह्या उद्देशाने पाणी घातले व तादूळ घातले व त्यावर झाकण ठेवले व मी भात तयार होण्याची वाट पाहू लागलो, थोड्या वेळाने थोडा फार करपल्याचा वास आल्या आल्या मी पळत जाऊन आपला भात पाहीला सर्व बाजूने काळा पडलेला पण थोडाफार मध्ये चांगल्या (अर्ध कच्च्या अवस्थेत) अवस्थेत भात दिसला. तोच भात ताटामध्ये वाढून घेतला व थोडे लाल चटणी व तेथे मिक्स करुन माझ्या हाताचे पहील्याच जेवणाचा चव मी चाखला... आळणी मीठच घातले नव्हते तरी देखील तसेच वरुन मीठ टाकून मी आपले जेवण सुरु ठेवले कधी कच्चे / कधी जळलेले असे लाल चटणी / मीठ /तेल व भात असे विचित्रच नवीन डीश मी तयार केली... व जवळ जवळ एक महिना मी रोज एक विचित्र भात तयार करत असे व व रोज नवीन डीश जेवताना अनुभवत असे ह्या मध्ये ही मला खुप आनंद मिळायचा... पण प्रयोग करता करता महिन्यानंतर एकदा माझा भात नेहमीच्या भाताप्रमाणे तयार झालाच. भात शिकलोच होतो आता बारी होती आमटी अथवा भाजीची... आमटी व भाजी अर जे जे अत्याचार मी केले तेथे लिहणे म्हणजे पाप आहे असे मला वाटते तेव्हा तो विषय सोडुनच देऊ. प्रचंड महनतीने भाजी शिकलो व चपाती करण्याचा अचाट प्रयोग चालू केला कधी रशिया तर कधी अमेरिका तर कधी कधी माझे आवडते कोल्हापुर अश्या आकाराच्या मी चपात्या ? तयार करु लागलो व जेवतानाच त्यांचा आकार पाहून स्वत:वरच हसत असे.
ह्या कंपनी मध्ये राहून मी जेवण करणे तर शिकलोच पण कसे जगावे हे देखील शिकलो ... आनंदाने जिवनातील प्रत्येक क्षण अनुभवत मी आपले जिवन गाडी ओढतच होतो व वेळ मिळेल तसे तसे घरी फोन करण्याचा प्रयत्न चालुच केला होता पण नंबर बदलल्यामुळे कुठेच कसलाही संपर्क होऊ शकला नव्हता.... प्रत्येक दिवस आनंदाने संपत असे पण रात्री वेळ काढणे जिवावर येत असे कारण ह्याच्या आधी मी लोकांच्या मध्येच राहत असे पण हा कारखाना संध्याकाळ नंतर जवळ जवळ मृत समान असे व अश्या वेळी मनामध्ये घराचे विचार, मित्र मंडळी, कोल्हापुर, पन्हाळा चे विचार भरकटत असत व प्रचंड मानसीक त्रास होऊ लागला व ह्या वर मला उपाय ही सापडला.. बियरचा रोज एक बियर व रात्रीची आरामाची झोप ना घराचा विचार ना स्वत:चा विचार फक्त जगत जाणे हा विचार डोक्यात....
माझी सफर... निर्णय भाग - ९
पोर्ट ब्लेयर च्या विमानतळावर कंपनीचा एक सदस्य मला घेण्यासाठी आलाच होता. थोड्या वेळाने मी कार्यालयात पोहचलो व तेथे जाऊन श्री अनुज पाटलांची भेट घेतली व काही कागद पत्रे त्यांच्या हाती सोपवली व त्यांना राहण्याच्या सोयी बद्दल विचारणा केली, त्यांनी देखील सर्व माहीती मला दिली व कार्यालयीन नियमांची तसेच येथे जे काम मला बघावयाचे आहे त्याची थोडीफार माहीती मला दिली जवळ जवळ अर्धा एक तास आम्ही बोलत होतो पण अनुज ह्यांच्या तोंडून एक ही मराठी शब्द बाहेर पडला नव्हता, तरी देखील मधून मधून त्यांना जाणिव करुन देण्यासाठी की मला मराठी येते मी काही प्रश्न मराठीतून विचारत असे, पण त्या महामानवाने एकाही प्रश्नाचे उत्तर मराठीतून दिले नाहीच. मी ही काही हरकत न घेता तेथून बाहेर आलो व पहिलाच दिवस असल्याने थोडे फार जवळची मार्केट एकाची सोबत घेऊन फिरुन आलो व जरुरी सामान विकत घेतले व संध्याकाळच्या वेळी कंपनीच्या गेस्ट रुम मध्ये पोहचलो. तर तेथे थोडाफार माहोल बद्दलेला दिसला व कंपनीचे अनुज सर, प्रदिप सर, गुप्ताजी, अविनाश असे चार-पाच जण माझी वाट पाहत बसले होते. माझी काळजीपुर्वक माहीती घेतली पण त्यांच्या बोलण्यातून मला थोडा वेगळेपणा वाट्त होता मी ती शंका माझ्याच वयाच्या अविनाश समोर बोलून दाखवली तेव्हा तो हसत म्हणाला " अरे राज सर, कुछ नही है सब ने थोडी थोडी लेनी चालू ही की है अभी वह देखो वहा टेबल पे.." माझी नजर तिकडे टेबलाजवळ गेली तर तेथे एकदम मैफिल जमली होती. सगळे आपले कार्यलयीन अधिकार / खुर्ची विसरुन एक दुस-याला दारु पाजत होते व त्यामध्ये कंपनीचा चपराशी देखील शामिल होता.. तिकडे जिंदल मध्ये मला असे कधीच काही दिसले अथवा कळाले नव्हते की कोण कोण दारु पितो ईत्यादी पण येथे पहिल्या दिवशीच पार्टी टाईम. काहीजणांच्या आग्रहानंतर मी आपला एक ग्लास घेऊन त्याच्या गप्पामध्ये शामिल झालो येथे माझा रुल मी लागू केला रुल एक. अनजान व्यक्ती समोर जास्त पिणे नाही व जास्त बोलणे नाही. रुल दोन. आपले डोळे व कान सतत उघडे ठेवणे. व ह्या रुलस चा मला नेहमीच फायदा होतो. सर्वजण एकदम मस्त पैकी मजा करत होते बोलण्यातूनच कळाले की कोण्याच्या तरी बायकोचा वाढदिवस आहे त्यामुळे ही पार्टी. हे सगळी पार्टीच भारतातील एक-एक प्रदेशातून आली होती कोणीच लोकल नव्हते, त्यामुळे भाषा व शिव्या ह्या माहीत असल्यामुळे काही जास्त विचित्र वाटत नव्हते, पण जेव्हा थोड्य़ा वेळाने अनुज सर माझ्या जवळ आले व मला बाजूला घेऊन माझ्या शी मराठीमध्ये बोलू लागले तेव्हा मात्र मला असे वाटले की मी महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकाच्यामध्ये आलो आहे, कमीत कमी ४ वर्षाच्या कालावधीनंतर मी मराठी प्रथमच बोलत होतो.. व मला नेहमीच्या वापरातील मराठी शब्दच सापडत नव्हते तेव्हा मात्र मी त्यांची क्षमा मागीतली व म्हणालो " सर जास्तच काळ येथे झाला व पंजाबी, हिंदी लोकांच्या सोबत बोलून बोलून स्वत:ची जन्म भाषा मात्र थोडीफार विसरलो आहे." त्यानी हसून उत्तर दिले " काही हरकत नाही, माझे देखील असे होते कधी कधी गावी गेल्यावर, वाईट वाटून घेऊ नकोस. बाकी मी कार्यालयात मराठी बोललो नाही ह्याचा राग तर नाही ना ? अरे आपल्या आसपास जी लोक काम करत आहेत त्याना वेगळे पण वाटू नये ह्या साठीच मी तुझ्याशी हिंदीतून बोलत होतो, मी जे म्हणतो आहे ते तु समजतो आहेस ना ? " मग ईतरची तीकडची बोलणी झाली व जेवण करुन ते परत आपल्या घरी. व मी आपल्या रुम वर परत आलो.
दुसरा दिवस मात्र एकदमच आवाहानात्मक होता, एखाद दुसरा संगणक चालू होत होता... चालू म्हणजे फक्त BIOS दाखवत होतो, बाकी सगळे १२ संगणक बंद. काहीचा OS तर काही़चा RAM, तर काही मध्ये Software खराब. पुर्ण दिवसामध्ये एक संगणक संपुर्ण पणे खराब करुन ५ संगणक चालू केले. सपोर्ट साठी जे साहित्य मी संगे आणले होते ते सर्व संपले [काही RAM, Prosessor, Motherbaord's] मी अनुज सरांना ह्याची रिपोर्ट दिली व रुम वर जाऊन तानून दीली, मस्त पैकी झोपलो. दिलेल्या लिस्ट मधील सामान येण्यासाठी कमीत कमी ४ दिवसांचा वेळ होता तो पर्यंत अंदमान निकोबार फिरण्याचा मी प्रोग्रम घेऊन अनुज सरांच्या कडे पोहचलोच होतो तो पर्यंत त्यांनीच माझा प्रोग्रम तयार केला होता, ते म्हणाले, " राज, देखो सामान तो ५-६ दिन के बाद ही आयेगा, तब तक तु मेरे साथ यहा के छोटे मोठे काम करणे मे मदत करो, यह लिस्ट काम की" मी ती लिस्ट घेऊन आपल्या टेबला जवळ आलो व मनातल्या मनात चरफडत मी ती लिस्ट वाचून काढली, बागेची हालत खराब आहे माळीला सांगून ती ठीक करा, कुठे कुठे लाईट नाही आहे तेथे लावा, काही नळ खराब आहेत, काही गेट वर बेल नाही आहे.
सहाव्या दिवशी अर्धाहून अधीक काम पुर्ण केले व तो पर्यंत संध्याकाळ पर्यंत माझे सामान माझ्याजवळ पोहचले. बाकी पाच संगणकांचे काम व बाकी छोटे मोठे काम मी एका आठवड्यातच निपटून काढले व नेटवर्कचे काम चालू केले व ते देखील चार दिवसामध्ये संपवले, येथे येऊन तीन आठवडेच झाली होती तो पर्यंत मला फोन करुन जिंदल साहबांनी परत बोलवले दिल्लीला. अनुज सरांनी ह्याची कल्पना मला दिली व बाकी राहिलेले थोडेफार काम तेथूनच कोणाकडुन तरी करुन घेऊ असेल म्हणाले व मला परत जाण्याची तयारी कर असे सांगून मोकळे झाले, माझ्या परत जाण्याची दिवशी मात्र अनूज सर मला म्हणाले " राज माफ कर, अरे मला असे वाटले होते की जिंदल साहेब तुला दोन-तीन महिन्यासाठी येथे ठेवतील ह्यासाठीच मी तुला कोठे ही फिरु दिले नाही, पण पुढील वेळी मात्र मी स्वत: तुला घेऊन जाईन फिरण्यासाठी अंदमान निकोबार हे नक्की ह्यावेळी जरा चुक झाली." मी म्हणालो काही हरकत नाही सर ह्याच कंपनी मध्ये काम करत आहे पुढे मागे वेळ येईलच फिरण्याची येथे. मी तेथून परत दिल्लीला आलो.
कंपनीमध्ये आल्या आल्या मला शिमला जाण्याची तयारी करण्याचे सांगितले गेले तेव्हा मात्र मी भडकलोच . व सरळ जिंदल साहबांच्या समोर जाऊन नकार दिला व म्हणालो " बाबूजी, अभी कल ही तो आया हूं मै, मुझे यहा के भी तो काम देखने है, आते ही यहा मेरे लिऎ ढेरसारा काम पडा है तबभी मुझे आप शिमला भेज रहे हो," जिंदल साहेब एकदम आरामात मला म्हणाले " ठीक है तो मै चारी जी कॊ मना करता हूं की राज नही आयेगा, आप अपना काम खुद करे।" चारीजींचे नाव आल्या आल्याच मी जरा वरमलो व म्हणालो " चारीजीं ? वहा शिमला क्या कर रहे है?" तेव्हा जिदल साहेब म्हणाले," अरे वहा शिमला में चारीजी का तथा मै मिलके एक स्कुल चलाते है वहा कुछ नये पीसी लगाने है वहा तुम्हे जाना है।" मी ठीक आहे म्हणालो व एक नवीन प्रवासाची सुरवात पुन्हा चालू केली.
अंदमान हून आल्यानंतर मी एका आठवड्याच्या आतच शिमला मध्ये आलो होतो, थंडीची ती नुक्तीच सुरवात होती पण माहोल एकदम मस्त होता. जे चित्रपटामध्ये शिमला पाहिले होते त्या शिमला मध्ये मी स्वत: होतो व माझ्या नशिबावर मला जरा देखील विश्वास वाट नव्हता की कधी अंदमान तर कधी विमान प्रवास तर येथे मी स्वत: शिमला मध्ये ? जे माझे नेहमीचे काम होते ते मी चालू केले व दोन-चार दिवसामध्येच ज्या काही संगणकीय अडचणी होतो व जे नवे संगणक जोडायचे होते ते पुर्ण करुन मी चारीजींची परवानगी घेऊन शिमला फिरून आलो. रोज सकाळी पहाडावर चढून वर तास तास भर बसण्याची व निसर्गाच्या अदभूत करणीचा आनंद घेणे हा कार्यक्रमी चांगला चार दिवस चालवला, जिंदल साहबांच्या एका फोन ने परत मला दिल्ली मध्ये पोहचवले, पण तेथे ती पोहचण्य़ाआधीच माझ्या यशस्वी शिमला तथा अंदमान वारी मुळे माझ्या बद्दल त्यांना विश्वास वाटत होता की काय जाने मी पोहचण्याआधीच मला तेथून परत एकदा प्रवासासाठी पाठवण्याची तयारी जिंदल साहबांनी केली होती. मला पुण्याला जायचे होते पण काही कारणामुळे मला पुण्याच्या जागी विशाखापट्ट्णम ला जाण्याची तयारी करा असे सांगीतले गेले पण बीन-पगारी मला येथे ११ महिने झाली होती व हे पक्क केले की जो पर्यंत पगार ठरत नाही व त्यानूसार पगार भेटत नाही तो पर्यंत नो वर्क. काम बंद..
माझ्या ह्या काम बंद आंदोलनांची माहीती काही तासातच जिंदल साहबांच्या जवळ पोहचली, व मला बोलवणे आले, दिड तासाच्या वाद विवादातून काहीच बाहेर पडले नाही अथवा जिंदल साहबांनी बाहेर पडू दिले नाही व मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन व त्यांच्या समोर बोलून दाखवून मी त्यांच्या रुम मधून बाहेर आलो, शर्माजींनी मला खंदा वीर असे म्हणून पाठीवर थाप मारली व म्हणाले " राज, जो काम में पिछले ९ साल में नही कर पाया वह तुमने कर दिखा या, जा बेटे जा यहा से अच्छा कुछ तेरे लिऎ भी होगा तभी तो भगवान यह चहाता है तु यहा ना रहे.. जा"
मी तडक आपल्या रुम वर आलो व आपले कपडे बांधले व बाहेर रस्तावर आलो, संध्याकाळची वेळ, थंडीचा महिना कुठे जायचे ? हा विचार डोक्यात चालू झाला...
दुसरा दिवस मात्र एकदमच आवाहानात्मक होता, एखाद दुसरा संगणक चालू होत होता... चालू म्हणजे फक्त BIOS दाखवत होतो, बाकी सगळे १२ संगणक बंद. काहीचा OS तर काही़चा RAM, तर काही मध्ये Software खराब. पुर्ण दिवसामध्ये एक संगणक संपुर्ण पणे खराब करुन ५ संगणक चालू केले. सपोर्ट साठी जे साहित्य मी संगे आणले होते ते सर्व संपले [काही RAM, Prosessor, Motherbaord's] मी अनुज सरांना ह्याची रिपोर्ट दिली व रुम वर जाऊन तानून दीली, मस्त पैकी झोपलो. दिलेल्या लिस्ट मधील सामान येण्यासाठी कमीत कमी ४ दिवसांचा वेळ होता तो पर्यंत अंदमान निकोबार फिरण्याचा मी प्रोग्रम घेऊन अनुज सरांच्या कडे पोहचलोच होतो तो पर्यंत त्यांनीच माझा प्रोग्रम तयार केला होता, ते म्हणाले, " राज, देखो सामान तो ५-६ दिन के बाद ही आयेगा, तब तक तु मेरे साथ यहा के छोटे मोठे काम करणे मे मदत करो, यह लिस्ट काम की" मी ती लिस्ट घेऊन आपल्या टेबला जवळ आलो व मनातल्या मनात चरफडत मी ती लिस्ट वाचून काढली, बागेची हालत खराब आहे माळीला सांगून ती ठीक करा, कुठे कुठे लाईट नाही आहे तेथे लावा, काही नळ खराब आहेत, काही गेट वर बेल नाही आहे.
सहाव्या दिवशी अर्धाहून अधीक काम पुर्ण केले व तो पर्यंत संध्याकाळ पर्यंत माझे सामान माझ्याजवळ पोहचले. बाकी पाच संगणकांचे काम व बाकी छोटे मोठे काम मी एका आठवड्यातच निपटून काढले व नेटवर्कचे काम चालू केले व ते देखील चार दिवसामध्ये संपवले, येथे येऊन तीन आठवडेच झाली होती तो पर्यंत मला फोन करुन जिंदल साहबांनी परत बोलवले दिल्लीला. अनुज सरांनी ह्याची कल्पना मला दिली व बाकी राहिलेले थोडेफार काम तेथूनच कोणाकडुन तरी करुन घेऊ असेल म्हणाले व मला परत जाण्याची तयारी कर असे सांगून मोकळे झाले, माझ्या परत जाण्याची दिवशी मात्र अनूज सर मला म्हणाले " राज माफ कर, अरे मला असे वाटले होते की जिंदल साहेब तुला दोन-तीन महिन्यासाठी येथे ठेवतील ह्यासाठीच मी तुला कोठे ही फिरु दिले नाही, पण पुढील वेळी मात्र मी स्वत: तुला घेऊन जाईन फिरण्यासाठी अंदमान निकोबार हे नक्की ह्यावेळी जरा चुक झाली." मी म्हणालो काही हरकत नाही सर ह्याच कंपनी मध्ये काम करत आहे पुढे मागे वेळ येईलच फिरण्याची येथे. मी तेथून परत दिल्लीला आलो.
कंपनीमध्ये आल्या आल्या मला शिमला जाण्याची तयारी करण्याचे सांगितले गेले तेव्हा मात्र मी भडकलोच . व सरळ जिंदल साहबांच्या समोर जाऊन नकार दिला व म्हणालो " बाबूजी, अभी कल ही तो आया हूं मै, मुझे यहा के भी तो काम देखने है, आते ही यहा मेरे लिऎ ढेरसारा काम पडा है तबभी मुझे आप शिमला भेज रहे हो," जिंदल साहेब एकदम आरामात मला म्हणाले " ठीक है तो मै चारी जी कॊ मना करता हूं की राज नही आयेगा, आप अपना काम खुद करे।" चारीजींचे नाव आल्या आल्याच मी जरा वरमलो व म्हणालो " चारीजीं ? वहा शिमला क्या कर रहे है?" तेव्हा जिदल साहेब म्हणाले," अरे वहा शिमला में चारीजी का तथा मै मिलके एक स्कुल चलाते है वहा कुछ नये पीसी लगाने है वहा तुम्हे जाना है।" मी ठीक आहे म्हणालो व एक नवीन प्रवासाची सुरवात पुन्हा चालू केली.
अंदमान हून आल्यानंतर मी एका आठवड्याच्या आतच शिमला मध्ये आलो होतो, थंडीची ती नुक्तीच सुरवात होती पण माहोल एकदम मस्त होता. जे चित्रपटामध्ये शिमला पाहिले होते त्या शिमला मध्ये मी स्वत: होतो व माझ्या नशिबावर मला जरा देखील विश्वास वाट नव्हता की कधी अंदमान तर कधी विमान प्रवास तर येथे मी स्वत: शिमला मध्ये ? जे माझे नेहमीचे काम होते ते मी चालू केले व दोन-चार दिवसामध्येच ज्या काही संगणकीय अडचणी होतो व जे नवे संगणक जोडायचे होते ते पुर्ण करुन मी चारीजींची परवानगी घेऊन शिमला फिरून आलो. रोज सकाळी पहाडावर चढून वर तास तास भर बसण्याची व निसर्गाच्या अदभूत करणीचा आनंद घेणे हा कार्यक्रमी चांगला चार दिवस चालवला, जिंदल साहबांच्या एका फोन ने परत मला दिल्ली मध्ये पोहचवले, पण तेथे ती पोहचण्य़ाआधीच माझ्या यशस्वी शिमला तथा अंदमान वारी मुळे माझ्या बद्दल त्यांना विश्वास वाटत होता की काय जाने मी पोहचण्याआधीच मला तेथून परत एकदा प्रवासासाठी पाठवण्याची तयारी जिंदल साहबांनी केली होती. मला पुण्याला जायचे होते पण काही कारणामुळे मला पुण्याच्या जागी विशाखापट्ट्णम ला जाण्याची तयारी करा असे सांगीतले गेले पण बीन-पगारी मला येथे ११ महिने झाली होती व हे पक्क केले की जो पर्यंत पगार ठरत नाही व त्यानूसार पगार भेटत नाही तो पर्यंत नो वर्क. काम बंद..
माझ्या ह्या काम बंद आंदोलनांची माहीती काही तासातच जिंदल साहबांच्या जवळ पोहचली, व मला बोलवणे आले, दिड तासाच्या वाद विवादातून काहीच बाहेर पडले नाही अथवा जिंदल साहबांनी बाहेर पडू दिले नाही व मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन व त्यांच्या समोर बोलून दाखवून मी त्यांच्या रुम मधून बाहेर आलो, शर्माजींनी मला खंदा वीर असे म्हणून पाठीवर थाप मारली व म्हणाले " राज, जो काम में पिछले ९ साल में नही कर पाया वह तुमने कर दिखा या, जा बेटे जा यहा से अच्छा कुछ तेरे लिऎ भी होगा तभी तो भगवान यह चहाता है तु यहा ना रहे.. जा"
मी तडक आपल्या रुम वर आलो व आपले कपडे बांधले व बाहेर रस्तावर आलो, संध्याकाळची वेळ, थंडीचा महिना कुठे जायचे ? हा विचार डोक्यात चालू झाला...
माझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8
" साला बुढा....लडकी की बात हो तो अभी तो मै जवान हूं.... काम की बात होतो पुराना पुर्जा.... राज देखो बुढे को" व गालातल्या गालात हसत आपली पिशवी घेऊन पसार...
दिवसामागून दिवस जात होते, कंपनीमधील सर्व संगणक तथा प्रिंन्टर ह्याची सेवापाणी व्यवस्थीत झाली होती, एके दिवशी जिंदल साहबांनी मला परत एकदा आपल्या केबीनमध्ये बोलवले व म्हणाले, राज तुला काम करावे लागेल लवकरात लवकर तु एक नवीन संगणक खरेदी करुन माझ्या बाजूच्या केबीन मध्ये लाव व त्यामध्ये आजपर्यंत उपलब्ध असलेले सर्वा प्रगत साहित्य लाव म्हणजे विनयला आवडेल, अरे हो, माझा लहान मुलगा विनय सीडनीहून परत येत आहे ह्या आठवड्यामध्ये व पुढील आठवड्यापासून तो कार्यालय मध्ये रोज येत जाईल, मी ठीक आहे असे म्हणून बाहेर आलो व नवीन संगणकासाठी आवश्यक सामान खरेदी करुन परत आलो व झालेले बिल जिंदल साहबांची सही घेऊन सीए जवळ दिले व मी परत आपल्या केबीन मध्ये जाऊन संगणक जोडणी करु लागलो.
दुस-या दिवशी जिंदल साहबांनी मला केबीन मध्ये बोलवले व ते बिल माझ्या तोंडासमोर नाचवत म्हणाले " राज, यह क्या ? तुमने ईतने पैसे खर्च कर दिये एक पीसी के लिये ?" समोर खुर्चीवर सीए बसला होता व त्यांनेच त्यांना भडकवले होते असे मला वाटत होते पण मी जरा डोके चालवून म्हणालो " बाबूजी, आपने तो कहा था लेटेस्ट पीसी लगाना ?, तो आप किसी से कह के दुसरी जगह से कोटेशन चेक करे की क्या मै जो सामान लाया हूं वह महगां है ?" असे मी बोलल्यावर ते थोडे वरमले व म्हणाले की तु प्रथम सीए नां विचारुन मग सामान खरेदी करित जा पुढे... मी ठीक आहे म्हणालो व लगेच ते वरमले आहेत हे पाहू पगाराविषयी पुन्हा विचारले, त्यांनी परत तेच पालूपद पुढे चालू ठेवले व मागील महिन्याप्रमाणे परत एकदा मला खर्चासाठी काही पैसे हाती दिले तेव्हा मात्र मी थोडा वैतागलोच पण काहीही न बोलता हाती आलेले पैसे घेऊन मी बाहेर आलो व केबीन मध्ये जाऊन विचार करु लागलो की पगाराचे काय ?
मी ह्यावेळी मात्र एक प्लान केला व रवीवारी तडक चारीजींच्या घरी जाऊन पोहचलो व त्यांना नमस्कार करुन त्याच्या समोर जाऊन बसलो, ईकडची तीकडची काही बोलणी झाल्यावर मी लगेच मुद्द्याला हात घातला व म्हणालो, चारीजीं, वहा काम तो बढीयां है पर पगार कभीतक दिया नही है, खर्चा देते रहते है पर पगार नही दे रहे है ना मै कुछ समज पा रहा हूं ना कुछ कर पा रहा हूं" चारीजींना ही ह्यांचे थोडे अप्रुप वाटले की पगार दिला नाही व त्यांनी जिदल साहबांची बोलणी करण्याचे आश्वासन दिले व मी तेथून परत आल्या कार्यालयात आलो.
माझा बाण एकदमच वर्मी लागला होता व संध्याकाळीच घरी मला बोलवणे आले व मी काही वेळातच जिंदल साहबांच्या समोर. माझ्या कडे ते जरा रागानेच पाहत म्हणाले, बेटे मुझे बता मैने तुझे पैसे मना किये है ?तुझे यहा खाना नही मिल रहा है ? रहना अच्छा नही है ? क्या बात है बता दो पहले , तुम सीधे चारीजीचे पास पोहच गये, पहले मुझसे बात करते फिर जाते वहा..
मी त्यांना म्हणालो... बाबूजी मैने तो आप को १० बार कहा होगा पगार के लिए लेकिन आपने कभी सोचा ही नही... दो-चार हजार हात मे रख देते हो... अगले महीने का वादा करते हो.. मुझे भी तो अच्छा नही लगता बार बार तनख्वा के लिए कहना पर मेरी भी मजबूरी है" मग ते म्हणाले ठीक है करता हूं. व परत मला मोकळ्या हाताने पाठवले.
दोन दिवसानंतर मला बोलवले व म्हणाले की तयारी कर तुला अंदमान निकोबार ला जाणे आहे.. मी आनंदानेच हो म्हणालो व लगेच बाहेर आलो व जाऊन शर्माजींना भेटलो व त्यानां सांगितले, ते देखील खुश झाले व म्हणाले " राज बेटा, अच्छा मोका है.. जा थोडा घुम के भी आ तथा व एक तुम्हा रे ही महाराष्ट्र के व्यक्ती है श्री. अनूज पाटील, मस्त आदमी है... परिवार के साथ रहता है वही सबकुछ देखता है वहा.. जा, पैसे की जरुरत हो तो मुझे बता ना"
सगळी तयारी झाली पण मला हे माहीत नव्हते की मी अंदमान ला का जातो आहे.. मी जरा योग्य वेळ पाहून जिदंल साहबांच्या कडे गेलो व विचारना केली, तेव्हा त्यानी मला सांगितले की तेथे काही संगणक खराब आहेत तर काही नवीन सामान लावने आहे कमीत कमी दोन एक महिने तेथे थांबावे लागेल. मी त्या पध्दतीनूसार तेथे फोन करुन जे सामान हवे आहे त्याची लिस्ट तयार केली व ती लिस्ट जिंदल साहबांना दिली व त्यांच्या परवानगीने नेहरु प्लेस ल जाऊन सर्व सामान खरेदी केले व त्या नंतर तीन दिवसांनी मला माझ्या हाती टीकीट दिले गेले ते होते दिल्ली-कलकत्ता-पोर्टब्लेयर विमान प्रवासाचे. मी थोडा घाबरलोच विमान प्रवास व मी. मी परत मदतीची गरज समजून सर्वात प्रथम जिवन सिंगला भेटलो व म्हणालो " जिवन, गुरुदेव जरा मदत करना तथा यह बता दो की आपने कभी प्लेन में सफर कीया है ?" तो ज्या नजरेने माझ्या कडे पाहत होता तेव्हाच मला लक्षात आले की आपण चुकीचा माणुस पकडला आहे, उत्तराची अपेक्षा न करता मी सरळ पवन जींच्या समोर गेलो व तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यांनी हसतच मला जवळ बसवले व जवळ जवळ सर्व माहीती मला दिली.
शर्माजींना देखील ह्याची बातमी लागलीच होती व ते मला पाहताच म्हणाले " हा राज बेटे बडा तीर मारा, ९ साल हो गये मुझे यहा झक मारते हुये पर हमे तो ट्रेन से भी कही नही भेजा कंपनी ने पर तुझे तो सिधे हवा मे भेज रही है... हा हा... यार एक काम कर ना, प्लेन में ना जो लडकीयां होती है ना मस्त होती जब वापस आयेगा ना तब बात करेंगे." मी लगेच त्यांना म्हणालो " शर्माजी ... कमसे कम नाम के वास्ते ही सही कुछ शर्म करो... बाबूजी आप भी ना आपकी उम्र देखो... आप की बाते देखो" मग शर्माजी पुन्हा जोर जोरात हसत व म्हणत" तो तुभी बोलना सिख ही गया... यह सब जिंदल की माया है"
पवन जींनी मला विमानतळावर पोहचवले व माझ्या जिवनातील प्रथम विमान प्रवासाला सुरवात होणार होती लवकरच....
दिवसामागून दिवस जात होते, कंपनीमधील सर्व संगणक तथा प्रिंन्टर ह्याची सेवापाणी व्यवस्थीत झाली होती, एके दिवशी जिंदल साहबांनी मला परत एकदा आपल्या केबीनमध्ये बोलवले व म्हणाले, राज तुला काम करावे लागेल लवकरात लवकर तु एक नवीन संगणक खरेदी करुन माझ्या बाजूच्या केबीन मध्ये लाव व त्यामध्ये आजपर्यंत उपलब्ध असलेले सर्वा प्रगत साहित्य लाव म्हणजे विनयला आवडेल, अरे हो, माझा लहान मुलगा विनय सीडनीहून परत येत आहे ह्या आठवड्यामध्ये व पुढील आठवड्यापासून तो कार्यालय मध्ये रोज येत जाईल, मी ठीक आहे असे म्हणून बाहेर आलो व नवीन संगणकासाठी आवश्यक सामान खरेदी करुन परत आलो व झालेले बिल जिंदल साहबांची सही घेऊन सीए जवळ दिले व मी परत आपल्या केबीन मध्ये जाऊन संगणक जोडणी करु लागलो.
दुस-या दिवशी जिंदल साहबांनी मला केबीन मध्ये बोलवले व ते बिल माझ्या तोंडासमोर नाचवत म्हणाले " राज, यह क्या ? तुमने ईतने पैसे खर्च कर दिये एक पीसी के लिये ?" समोर खुर्चीवर सीए बसला होता व त्यांनेच त्यांना भडकवले होते असे मला वाटत होते पण मी जरा डोके चालवून म्हणालो " बाबूजी, आपने तो कहा था लेटेस्ट पीसी लगाना ?, तो आप किसी से कह के दुसरी जगह से कोटेशन चेक करे की क्या मै जो सामान लाया हूं वह महगां है ?" असे मी बोलल्यावर ते थोडे वरमले व म्हणाले की तु प्रथम सीए नां विचारुन मग सामान खरेदी करित जा पुढे... मी ठीक आहे म्हणालो व लगेच ते वरमले आहेत हे पाहू पगाराविषयी पुन्हा विचारले, त्यांनी परत तेच पालूपद पुढे चालू ठेवले व मागील महिन्याप्रमाणे परत एकदा मला खर्चासाठी काही पैसे हाती दिले तेव्हा मात्र मी थोडा वैतागलोच पण काहीही न बोलता हाती आलेले पैसे घेऊन मी बाहेर आलो व केबीन मध्ये जाऊन विचार करु लागलो की पगाराचे काय ?
मी ह्यावेळी मात्र एक प्लान केला व रवीवारी तडक चारीजींच्या घरी जाऊन पोहचलो व त्यांना नमस्कार करुन त्याच्या समोर जाऊन बसलो, ईकडची तीकडची काही बोलणी झाल्यावर मी लगेच मुद्द्याला हात घातला व म्हणालो, चारीजीं, वहा काम तो बढीयां है पर पगार कभीतक दिया नही है, खर्चा देते रहते है पर पगार नही दे रहे है ना मै कुछ समज पा रहा हूं ना कुछ कर पा रहा हूं" चारीजींना ही ह्यांचे थोडे अप्रुप वाटले की पगार दिला नाही व त्यांनी जिदल साहबांची बोलणी करण्याचे आश्वासन दिले व मी तेथून परत आल्या कार्यालयात आलो.
माझा बाण एकदमच वर्मी लागला होता व संध्याकाळीच घरी मला बोलवणे आले व मी काही वेळातच जिंदल साहबांच्या समोर. माझ्या कडे ते जरा रागानेच पाहत म्हणाले, बेटे मुझे बता मैने तुझे पैसे मना किये है ?तुझे यहा खाना नही मिल रहा है ? रहना अच्छा नही है ? क्या बात है बता दो पहले , तुम सीधे चारीजीचे पास पोहच गये, पहले मुझसे बात करते फिर जाते वहा..
मी त्यांना म्हणालो... बाबूजी मैने तो आप को १० बार कहा होगा पगार के लिए लेकिन आपने कभी सोचा ही नही... दो-चार हजार हात मे रख देते हो... अगले महीने का वादा करते हो.. मुझे भी तो अच्छा नही लगता बार बार तनख्वा के लिए कहना पर मेरी भी मजबूरी है" मग ते म्हणाले ठीक है करता हूं. व परत मला मोकळ्या हाताने पाठवले.
दोन दिवसानंतर मला बोलवले व म्हणाले की तयारी कर तुला अंदमान निकोबार ला जाणे आहे.. मी आनंदानेच हो म्हणालो व लगेच बाहेर आलो व जाऊन शर्माजींना भेटलो व त्यानां सांगितले, ते देखील खुश झाले व म्हणाले " राज बेटा, अच्छा मोका है.. जा थोडा घुम के भी आ तथा व एक तुम्हा रे ही महाराष्ट्र के व्यक्ती है श्री. अनूज पाटील, मस्त आदमी है... परिवार के साथ रहता है वही सबकुछ देखता है वहा.. जा, पैसे की जरुरत हो तो मुझे बता ना"
सगळी तयारी झाली पण मला हे माहीत नव्हते की मी अंदमान ला का जातो आहे.. मी जरा योग्य वेळ पाहून जिदंल साहबांच्या कडे गेलो व विचारना केली, तेव्हा त्यानी मला सांगितले की तेथे काही संगणक खराब आहेत तर काही नवीन सामान लावने आहे कमीत कमी दोन एक महिने तेथे थांबावे लागेल. मी त्या पध्दतीनूसार तेथे फोन करुन जे सामान हवे आहे त्याची लिस्ट तयार केली व ती लिस्ट जिंदल साहबांना दिली व त्यांच्या परवानगीने नेहरु प्लेस ल जाऊन सर्व सामान खरेदी केले व त्या नंतर तीन दिवसांनी मला माझ्या हाती टीकीट दिले गेले ते होते दिल्ली-कलकत्ता-पोर्टब्लेयर विमान प्रवासाचे. मी थोडा घाबरलोच विमान प्रवास व मी. मी परत मदतीची गरज समजून सर्वात प्रथम जिवन सिंगला भेटलो व म्हणालो " जिवन, गुरुदेव जरा मदत करना तथा यह बता दो की आपने कभी प्लेन में सफर कीया है ?" तो ज्या नजरेने माझ्या कडे पाहत होता तेव्हाच मला लक्षात आले की आपण चुकीचा माणुस पकडला आहे, उत्तराची अपेक्षा न करता मी सरळ पवन जींच्या समोर गेलो व तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यांनी हसतच मला जवळ बसवले व जवळ जवळ सर्व माहीती मला दिली.
शर्माजींना देखील ह्याची बातमी लागलीच होती व ते मला पाहताच म्हणाले " हा राज बेटे बडा तीर मारा, ९ साल हो गये मुझे यहा झक मारते हुये पर हमे तो ट्रेन से भी कही नही भेजा कंपनी ने पर तुझे तो सिधे हवा मे भेज रही है... हा हा... यार एक काम कर ना, प्लेन में ना जो लडकीयां होती है ना मस्त होती जब वापस आयेगा ना तब बात करेंगे." मी लगेच त्यांना म्हणालो " शर्माजी ... कमसे कम नाम के वास्ते ही सही कुछ शर्म करो... बाबूजी आप भी ना आपकी उम्र देखो... आप की बाते देखो" मग शर्माजी पुन्हा जोर जोरात हसत व म्हणत" तो तुभी बोलना सिख ही गया... यह सब जिंदल की माया है"
पवन जींनी मला विमानतळावर पोहचवले व माझ्या जिवनातील प्रथम विमान प्रवासाला सुरवात होणार होती लवकरच....
बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०
प्रतापगड - एक सुरेख सफर
महाबळेश्वर फिरुन झाले होते व एका जागी पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलो, व थोडे स्नॆक घेतले खाण्यासाठी. दुपारचे दिड-पाऊणे दोन वाजले होते समोर मार्गदर्शक फलक लागला होता, व एका छानश्या रस्त्याकडे बाण दाखवून खाली लिहले होते प्रतापगड ! अरे वाह ! प्रतापगड... चलो प्रतापगड ! ह्या विचार मनात येऊ पर्यंत मी स्नॅक माझ्या सॅकमध्ये टाकले पाण्याच्या बाटलीच्या पिशवीत पाण्याची बाटली ठेवली व सॅक पाठीला बांधून बाइक चालू पण केली. रस्ते एवढे सुरेख आहेत की राहून राहून वाटत होते आपण महाराष्ट्रातच आहोत ना ;) महाबळेश्वर सोडून खाली घाटाला लागलो. खुप वर्षापुर्वी म्हणजे जवळ जवळ मी सहावी-सातवीत असताना शाळेच्या सहलीबरोबर कधी प्रतापगड पाहिला होता व त्यानंतर आता योग आला होता. थंडीचे दिवस हलकी हलकी थंडी वाजत होती पण नेहमी प्रमाणेच आम्ही गोवा फिरायला आलो आहोत अश्या ड्रेस मध्ये भटकत होतो. पण घाट उतरताना खुपच थंडी वाजण्याची लक्षणे दिसू लागली म्हणून बाइक कुठेतरी थांबवून दुसरा टिशर्ट व शर्ट अंगावर घालण्याचा विचार करत गाडी थांबवण्यासाठी स्पॉट शोधत हळू हळू चालू बाइक चालवू लागतो. काही किमी पुढे आल्यावर उजव्या बाजूला एक मस्तपैकी धबधबा दिसला धबधबा म्हणावे असा मोठा नाही व झरा म्हणावा एवढा लहानपण नाही. मस्त पैकी बाइक तेथे पार्क केली. सॅक मधील कपडे काढले तोच बाइकच्या आरश्यात थोबाड (पक्षी: मुखकमल) दिसले. बाइकवर उघड्या चेहयाने फिरुन चेह-याचा हाल एकदम कालियातल्या बच्चन सारखा झाला होता विचार केला आता थांबलोच आहोत अंघोळ करुन घ्यावी चांगला स्पॊट पण आहेच. लगेच विचार आल्या आल्या कृती करण्यावर भर असल्यामुळे जीन्स काढून लगेच बरमुडा घालून बनियनवर मी अंघोळीसाठी सज्ज झालो. बुट इत्यादी आयटम सॆकमध्ये कोंबून बाइकवर ठेवली झपाझपा पाण्याकडे गेलो. तो पर्यंत थंडी हा विषय डोक्यातून बाहेर पडला होता व पाण्याचा काहीच अंदाज न घेता पाण्याखाली जाऊन उभा राहिलो. आई गं !! च्यामायला वर कोणी बर्फाच्या लाद्या ठेवल्या आहेत काय रे असे जवळ जवळ ओरडूनच पाण्यापासून बाहेर आलो. अर्धा भिजलो होतो व आता चळाचळा कापत होतो ;) तोच महाबळेश्वर कडून एक सोमो गाडी आली व ती पण धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी थांबली.. त्याच्या मागे एक त्याच्या मागे अजून एक अश्या तीन चार गाड्यांची रांगच लागली :( व त्यातून पटापटा सुंदर कन्या बाहेर पड्ल्या. हॆ हॆ हॆ अंगाची थरथराट कमी झाली व दाखवण्याची मर्दानकी जागृत झाली व सरळ जसे मी गरम पाण्याच्या शॊवर खाली उभा आहे तसा मस्त पैक्की त्या थंडपाण्याच्या झ-याखाली उभा राहीलो. थोडावेळ मस्ती करुन पाण्यातून बाहेर आलो व बाईकवर थॊडे पाणी घालून तीला देखील अंघोळ घातली. त्यामुलींना काही फोटो काढण्यासाठी मदत केली व टाटा बाय बाय करुन आपल्या बाइकला किक मारली.

जवळ जवळ घाट मोकळाच होता त्यामुळे बाइकच्या स्पिडचे टेस्टिंग पण येथेच पार पाडले. हे यामाहाचे धुड किती वेगाने जाऊ शकते व कुठे व कसा ब्रेक मारल्यावर बाइक घसरु अथवा पडू शकते ह्याची ट्रायल घेऊन झाली व तो १८-२० किमीचा घाट पुर्ण करुन मी खाली एका धाब्याबर मस्तपैकी जेवण केले व गाडी परत सुसाट प्रतापगडाकडे वळवली. प्रतापगडचा घाट व जो उतरलो होतो तो घाट ह्यावर निसर्गाने असिम कृपा केली आहे हे जागोजागी जाणवत होते व मी एका चांगल्या सिझन मध्ये इकडे आलो आहे ह्याबदल मी नशीबाचे देखील आभार मानत घाट चढायला सुरवात केली. गडाच्या तोंडावरच बाइक पार्क केली वर जय शिवाजी महाराज अशी आरोळी देऊन खालची लाल मातीचा टिळा कप्पाळाला लावला !


गडाच्या पुर्नबांधणीचे काम जोरात चालू आहे ढासळलेले बुरुज, भिंती, वाटा ह्यांचे काम जागो जागी चालू आहे ह्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसत होत्या. गडावर एक भलामोठा भगवा जोमात फडकत होता त्याला मस्त पैकी वाकून मुजरा केला तोच पाठीवर कोणी तरी थपका मारला वळून पाहिले तर एक ६०-६५ वर्षाचे आजोबा माझ्या मागे उभे होते व म्हणाले शब्बास बच्चा ! व पुढे निघून केले.. मी त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहतच राहिलो का व कश्यासाठी शब्बास हे विचारायचे सुध्दा विसरलो. गडावर गर्दी दिसत होती, शाळेच्या ट्रिप आलेल्या होत्या एक दोन मुलांना विचारले कुठून रे तर आमरावती, लातूर, विटा अशी नावे समोर आली.

मंदिरात जाऊन दर्शन घेतले बाहेरुन मंदिराची रुपरेखा व बांधणी थोडावेळ निरखून पाहिली व त्या काळ्या दगडात बांधलेल्या मंदिराला एक नमस्कार करुन पुढे चालू लागलो. वर गडावर महाराजांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा मधोमध उभा केला आहे अत्यंत सुरेख व सुबक अशी मुर्ती. बुट काढून वर चबुत-यावर चढून महाराजांचे दर्शन घेतले व थोडा वेळ महाराजांच्या चेह-याकडे पाहत तेथेच बसलो.

तसे गडावर पाहण्यासारखं खुपकाही नाही पण एका बाजूला माझे लक्ष गेले तिकडे गर्दी कमी होती जवळ जवळ एखाद दुसरा सोडला तर कोणीच नव्हते.. गडाची तटबंदी. दिड-दिड फुटी सात-आठ पाय-या चढल्यावर मी तटबंदीवर उभा झालो आह ! प्रचंड सुंदर असे दृष्य समोर दिसत होते व मी थिजल्यासारखा समोर तोंड आ करुन पाहत होतो.. कोकणदरा !!!




मग मी झपाटल्यासारखा पुर्ण गडाची तटबंदी फिरलो. एकेजागी आत कोणी जाउ नये म्हणून जाळी लावली होती पण पुर्ण तटबंदी पाहण्याचा एक जुनून माझ्या अंगात संचारला होता त्यामुळे मी तटबंदीच्या उलट बाजूने (दरीकडून) तो अडथळा दुर केला वर एका नितांत सुदर जागी पोहचलो. आता ह्यापुढे काही शब्दांची गरज नसावीच. सर्वकाही हे फोटोच बोलतील.





* नेट स्पीड कमी आहे त्यामुळे फोटो थोडे छोटे करुन अपलोड केले आहे परत उद्या सगळे फोटो अपलोड करतो.

जवळ जवळ घाट मोकळाच होता त्यामुळे बाइकच्या स्पिडचे टेस्टिंग पण येथेच पार पाडले. हे यामाहाचे धुड किती वेगाने जाऊ शकते व कुठे व कसा ब्रेक मारल्यावर बाइक घसरु अथवा पडू शकते ह्याची ट्रायल घेऊन झाली व तो १८-२० किमीचा घाट पुर्ण करुन मी खाली एका धाब्याबर मस्तपैकी जेवण केले व गाडी परत सुसाट प्रतापगडाकडे वळवली. प्रतापगडचा घाट व जो उतरलो होतो तो घाट ह्यावर निसर्गाने असिम कृपा केली आहे हे जागोजागी जाणवत होते व मी एका चांगल्या सिझन मध्ये इकडे आलो आहे ह्याबदल मी नशीबाचे देखील आभार मानत घाट चढायला सुरवात केली. गडाच्या तोंडावरच बाइक पार्क केली वर जय शिवाजी महाराज अशी आरोळी देऊन खालची लाल मातीचा टिळा कप्पाळाला लावला !


गडाच्या पुर्नबांधणीचे काम जोरात चालू आहे ढासळलेले बुरुज, भिंती, वाटा ह्यांचे काम जागो जागी चालू आहे ह्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसत होत्या. गडावर एक भलामोठा भगवा जोमात फडकत होता त्याला मस्त पैकी वाकून मुजरा केला तोच पाठीवर कोणी तरी थपका मारला वळून पाहिले तर एक ६०-६५ वर्षाचे आजोबा माझ्या मागे उभे होते व म्हणाले शब्बास बच्चा ! व पुढे निघून केले.. मी त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहतच राहिलो का व कश्यासाठी शब्बास हे विचारायचे सुध्दा विसरलो. गडावर गर्दी दिसत होती, शाळेच्या ट्रिप आलेल्या होत्या एक दोन मुलांना विचारले कुठून रे तर आमरावती, लातूर, विटा अशी नावे समोर आली.

मंदिरात जाऊन दर्शन घेतले बाहेरुन मंदिराची रुपरेखा व बांधणी थोडावेळ निरखून पाहिली व त्या काळ्या दगडात बांधलेल्या मंदिराला एक नमस्कार करुन पुढे चालू लागलो. वर गडावर महाराजांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा मधोमध उभा केला आहे अत्यंत सुरेख व सुबक अशी मुर्ती. बुट काढून वर चबुत-यावर चढून महाराजांचे दर्शन घेतले व थोडा वेळ महाराजांच्या चेह-याकडे पाहत तेथेच बसलो.

तसे गडावर पाहण्यासारखं खुपकाही नाही पण एका बाजूला माझे लक्ष गेले तिकडे गर्दी कमी होती जवळ जवळ एखाद दुसरा सोडला तर कोणीच नव्हते.. गडाची तटबंदी. दिड-दिड फुटी सात-आठ पाय-या चढल्यावर मी तटबंदीवर उभा झालो आह ! प्रचंड सुंदर असे दृष्य समोर दिसत होते व मी थिजल्यासारखा समोर तोंड आ करुन पाहत होतो.. कोकणदरा !!!




मग मी झपाटल्यासारखा पुर्ण गडाची तटबंदी फिरलो. एकेजागी आत कोणी जाउ नये म्हणून जाळी लावली होती पण पुर्ण तटबंदी पाहण्याचा एक जुनून माझ्या अंगात संचारला होता त्यामुळे मी तटबंदीच्या उलट बाजूने (दरीकडून) तो अडथळा दुर केला वर एका नितांत सुदर जागी पोहचलो. आता ह्यापुढे काही शब्दांची गरज नसावीच. सर्वकाही हे फोटोच बोलतील.





* नेट स्पीड कमी आहे त्यामुळे फोटो थोडे छोटे करुन अपलोड केले आहे परत उद्या सगळे फोटो अपलोड करतो.
सोमवार, ४ जानेवारी, २०१०
अशीच एक काळरात्र...
२९/१२/२००९, वेळ रात्रीचे ११. ३०
मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते. बैठक अमर्यादित काळासाठी तहकूब करून आम्ही आमचे आमचे वाहन बाहेर काढले.
नदीपात्राजवळील रास्तावरून आम्ही महादेव मंदिर चौकाकडे जात होतो, तोच मित्राला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आठवला म्हणून बाइक बाजूला घेऊन आम्ही परत बोलत उभे राहिलो, पाच एक मिनिटाची खडी चर्चा झाल्यावर पुन्हा आम्ही प्रस्थान केले.
३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ३०
आमच्या वाहनांचे स्पीड असावे २०-२५ किमी कारण आम्ही हॅल्मेट घातल्यामुळे कानावर चर्चा कमी पडत होती, त्यासाठी आम्ही हळू हळू चालवत होतो. मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... बस्स्स!!!!!
मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर चौकाचे पार केले होते मागून प्रसन्नदा नी आवाज दिला " राज्या थांब. " पण हॅल्मेट मुळे अथवा नशिबामुळे समजा मला तो आवाज कानावर आलाच नाही व जर आला जरी असता तरी मी काही करू शकलोच नसतो. एक भरधाव वेगाने काळ्या रंगाची जीप अत्यंत वेगाने नळ स्टॉप वरून म्हात्रे पुलाकडे जात होता व मधोमध येवढ्या मोठ्या यामाहा बाइकवर असलेला मी त्या जीपवाल्याला शक्यतो दिसलोच नाही. प्रचंड वेगाने त्याने उजव्या बाजूने माझ्या बाइकच्या मधोमध टक्कर मारली व मी हवेत सात-ते-आठ फूट उंच उडालो. जीप माझ्या खालून निघून गेली मी व मी जीपच्या टपावरून खाली रस्त्यावर पडलो. डोक्यावर असलेले हॅल्मेट तेव्हाच कुठे तरी आदळा आपटी मध्ये डोक्यावरून दूर जाऊन पडले. माझी बाइक गोलगोल फिरत डिव्हाडरला टक्कर मारून जवळ जवळ ३०-४० फूट लांब जाऊन पडली. प्रसन्नदा आपली बाइक आहे त्या अवस्थेत सोडून पळत माझ्याकडे आले व हे सर्व नाट्य एवढ्या वेगाने घडले की प्रसन्नदाला जीपचा नंबर नोट करून घेताच आला नाही. व माझी अवस्था पाहून प्रसन्नदा प्रचंड टेन्शन मध्ये आलेच होते.
मला इकडे सर्व काही सुन्न. काहीच संवेदना नाहीत किती वेळ माहीत नाही, पण मी सर्व पाहत होतो डोळे टंकाटंक उघडे होते.
मी रस्त्यावर डाव्याबाजूला कलंडलेल्या अवस्थेत.
कोणी तरी उठवून बसवत होते.
दहा-बारा अनोळखी चेहरे पळत येताना अंधुकसे दिसत होते समोर.
तोच एक प्रश्न कानावर आला.. " राज्या, ठीक आहेस.? "
मी काहीच उत्तर न देता समोरील व्यक्तीकडे बघत होतो.
पुन्हा प्रश्न.. " राज्या मी कोण आहे? मला ओळखतोस का? "
मग मी उत्तर दिले.. "हो, ओळखतो. प्रसन्नदा, प्रसन्न केसकर माझे मित्र. "
पुन्हा प्रश्न.. " कुठे लागले आहे? "
मी माझ्या उजव्या पायाकडे हात दाखवत म्हणालो.. " पूर्णं तुटला आहे. सांभाळून उचला. "
पुन्हा प्रश्न.. " अजून कुठे दुखत आहे "
मी थोडा थोडा सावरलो होतो पण अजून जखम इत्यादी काही समजत नव्हते, पण पाय तुटल्यामुळे ठणकत होता ते कळत होते. जवळच असलेली पोलिस गाडी व व्हॅन जेथे अपघात झाला होता तेथे काही क्षणामध्येच पोहचल्या. रास्तावर थोडे थोडे रक्त पडलेले दिसत होते पण शरीरावर जखम दिसत नव्हती तेव्हा अचानक प्रसन्नदाचे लक्ष माझ्या डाव्या कानाकडे गेले तेथून रक्त येत होते, प्रसन्नदा प्रचंड कासावीस झाले त्यांनी पुन्हा पुन्हा माझे कान तपासून पाहिले तोच मागून कोणी तरी म्हणाले "अहो, डोक्याला जखम आहे. घाबरू नका. " माझा हात मागे गेला तर मी पाहिले तर माझ्या डाव्या बाजूला डोक्यावर मोठी जखम झाली होती, पोलिसांनी जास्त वेळ न घेता मला सरळ उचलला व आपल्या जीपमध्ये मागील बाजूस घातले तेवढ्यात ही मी त्यांना.. " सर माझा उजवा पाय तुटला आहे पूर्णं लटकत आहे मधून, तो जरा जपून, माझी बाइक, हॆल्मेट, एक माझा बूट समोर पडलेले मला दिसत आहेत" ते हवालदार साहेब लगेच म्हणाले " अरे कुणीतरी ह्याची गाडी चौकीकडे घ्या व ह्याचे सामान देखील. " हवालदाराने दरवाजा बंद करून घेतला, पोलिस गाडीच्या मागून प्रसन्नदा आपली बाइक घेऊन येऊ लागले. तो पर्यंत पोलिसांनी मला नॊर्मल प्रश्न विचारत माझ्या जखमांकडे माझे दुर्लक्ष व्हावे म्हणून प्रयत्न चालू केले होते.
३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ५०
पाच-दहा मिनिटामध्ये आमची गाडी सरळ आत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये पोहचली. गाडीतून मला स्ट्रेचर वर इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले गेले प्रसन्नदा लगेच माझा केस पेपर इत्यादी तयारी करण्यासाठी निघून गेले. स्ट्रेचरवर मला दोन-तीन डॉक्टर एक-दोन वॉर्डबॉय घेरून घेऊन चालले होते, डॉक्टर पटापट अवस्था / दुखणे ह्याची नोंद करू लागले, एका वार्डबॉय ने करा करा कात्रीने माझी अत्यंत आवडती ली कॉपरची जीन्स उजव्या बाजूने कापून काढली, तोच दुसऱ्या वॉर्डबॉय ने वस्तरा घेऊन माझ्या डोक्यावर जेथे जखम झाली होती तेथील चार-पाच इंचाचे मैदान साफ केले. एकाने माझ्या डाव्या हाताची एक नस पकडून एक प्लॅस्टिकची थ्री-वे सुई घुसवली व त्याचे फटाफट बँडेज करून एक-दोन पेनकिलर इंजेक्शन व सलाईन लावण्यात आले. तो पर्यंत डॉक्टरांनी माझ्या उजव्या पायाला सपोर्ट लावून बँडेज बांधून काढले व तत्काळ मला एक्स-रे रूम मध्ये वळवण्यात आले. एवढे सगळे होत असताना देखील मी टकटक सगळ्यांच्याकडे पाहत होतो. तो पर्यंत एका डॉक्टर ने झायलोकीन टचाटचा माझ्या डोक्यात टोचून जेथे जखम झाली होती तेथे पाच टाके घातले. तो पर्यंत प्रसन्नदा माझे ऍडमिशन करून केसपेपर घेऊन आले व रूम मोकळी नसल्याने मला सरळ सी विंगच्या पाचव्या मजल्यावर पोहचवले, बेड नंबर १३.
दिलेल्या औषधामुळे मला झोप येऊ लागली होती व हे सर्व होऊ पर्यंत सकाळचे पाच-साडे पाच वाजले होते. प्रसन्नदा नि मी घरी जाऊन कपडे बदलून येतो, काळजी करू नकोस मी आहे. सर्वांना सांगतो असा सल्ला देऊन निघून गेले. दुखणे वाढत होते पण औषधामुळे झोप येत होती. कळत नकळत कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी डॉक्टर देशमुख आले व त्यांनी तपासणी केली व काही औषधे व इंजेक्शन देणेच्या रतीब चालू केला. मित्रांच्यामध्ये बातमी तो पर्यंत पोहचली होती, फोन वाजला तेव्हा मला एकदम नवलच वाटले एवढे सगळे झाले हा कसा काय वाचला, डाव्या खिश्यातून बाहेर काढल्यावर तर चाट पडलो, जसा होता तसाच एकही स्क्रॅच देखील नाही, मी आनंदलो व ज्या ज्या मित्रांचे फोन येत गेले त्यांना उत्तर देत गेलो, जवळ जवळ मित्रांच्यामध्ये सर्वांना समजले होतेच. देश परदेशातून जेथे जेथे बातमी पोहचली तेथून फोन येऊन गेले. जेथे पोहचवणे गरजेचे होते तेथे हलकीच थाप मारली पोट दुखत आहे म्हणून ऍडमिट आहे काळजी नको. उगाच त्यांची पळापळ नको व आता जो त्रास होणार होता / होत आहे तो झाला आहे आता सांगून काय फायदा असा विचार केला व हळूहळू ठीक झाल्यावर व्यवस्थित सांगू हा निर्णय घेतला. पण दुपार पर्यंत ऑपरेशन व इत्यादी गोष्टी कळल्यावर कुणालातरी बोलवून घेणे गरजेचे झाले म्हणून घरी आईला अजून थोडी थाप मारली की थोडे पायाला देखील लागले आहे व कुणाला तरी पाठव, बंडूला पाठव त्याला पुणे माहीत आहे माझ्या बरोबर आला होता माझ्या मित्रांना देखील ओळखतो.
सकाळपासून औषधाचा / इंजेक्शनचा ढोस चालू होता तो दुपार पर्यंत वाढला व मला सांगण्यात आले की रात्री तुमचे ऑपरेशन होईल ८ वाजता चालू. तुम्ही तयार राहा काही काही खाऊ नका पिऊ नका. बरोबर संध्याकाळी ७. ३० मला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जाण्यात आले व कंबरे खालील भूल देण्यात आली. ऑपरेशन टेबल वर मी एकदम येशू ख्रिस्त स्टाइल मध्ये पडलो होतो, डाव्या हातात सलाईन / इंजेक्शन व उजव्या हातामध्ये रक्तदाब व इत्यादी यंत्रे. छाती वर कुठल्याश्या मॉनिटर मधून बाहेर काढलेली -१० रंग बेरंगी वायरी ज्या माझ्या शरीराला जोडलेल्या होत्या. कंबरेखालील भाग सुन्न होता पण मी शुद्धीत होतो, डॉक्टर लोक माझ्या पायाशी जी कुस्ती खेळत होते ते मला समजत होते, ठोकाठोकी, तोडातोडी, ड्रिलिंग, कापाकापी, मी सगळ्याची मजा घेत होतो. पेन किलर दिल्यामुळे जास्त त्रास होत नव्हता पण त्यामुळे हलकी हलकी गुंगी येत होती. ३-४ तासाने ऑपरेशन संपले व मला रेस्ट रूम मध्ये पोहचवला गेला. नंतर कळले की पायावर १३ टाके घातले गेले, एक मस्त पैकी स्टीलचा रॉड घातला गेला आहे व महिन्याभराची कमीत कमी सक्तीची विश्रांती घेणे आवश्यक आहे.
०४/०१/२०१० वेळ दुपारचे १. ३०
आता मी व्यवस्थित आहे आजच पायाचे ड्रेसिंग चेंज झाले, आजच थोडे चाललो आधार घेऊन. प्रगती उत्तम आहे लवकरच पूर्णं बरा होईन हि अपेक्षा. जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला. नाही तर येवढ्या मोठ्या अपघातातून मी वाचलो कसा हा प्रश्न जर कोणी मला विचारले तर मी वर बोट करेन. पुण्यात असलेल्या मित्रांनी प्रचंड मदत केली प्रसन्नदा, मोडक ह्यांनी तर अक्षरशः रात्री जागवल्या माझ्यासाठी, बिपीन कार्यकर्ते, परिकथेतील राजकुमार, धमाल मुलगा व कुटुंब, पुण्याचे पेशवे, छोटा डॉन, टिंग्या, डॉ. दाढे ह्यांनी भेटून तर निखिल देशपांडे, मस्त कलंदर, मनिष, सुहास, व इतर अनेक मित्र मैत्रिणींनी फोनवरून मला मानसिक आधार दिला त्यांचे आभार कसे व्यक्त करावेत तेच कळत नाही आहे. देवाचे अनेकानेक आभार आहेत की त्यांने मला हे सुंदर जग पाहण्यासाठी व ह्याचा परिपुर्ण आनंद घेण्यासाठी अजून एक मोका दिला... थॅक्स गॉड !
मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते. बैठक अमर्यादित काळासाठी तहकूब करून आम्ही आमचे आमचे वाहन बाहेर काढले.
नदीपात्राजवळील रास्तावरून आम्ही महादेव मंदिर चौकाकडे जात होतो, तोच मित्राला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आठवला म्हणून बाइक बाजूला घेऊन आम्ही परत बोलत उभे राहिलो, पाच एक मिनिटाची खडी चर्चा झाल्यावर पुन्हा आम्ही प्रस्थान केले.
३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ३०
आमच्या वाहनांचे स्पीड असावे २०-२५ किमी कारण आम्ही हॅल्मेट घातल्यामुळे कानावर चर्चा कमी पडत होती, त्यासाठी आम्ही हळू हळू चालवत होतो. मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... बस्स्स!!!!!
मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर चौकाचे पार केले होते मागून प्रसन्नदा नी आवाज दिला " राज्या थांब. " पण हॅल्मेट मुळे अथवा नशिबामुळे समजा मला तो आवाज कानावर आलाच नाही व जर आला जरी असता तरी मी काही करू शकलोच नसतो. एक भरधाव वेगाने काळ्या रंगाची जीप अत्यंत वेगाने नळ स्टॉप वरून म्हात्रे पुलाकडे जात होता व मधोमध येवढ्या मोठ्या यामाहा बाइकवर असलेला मी त्या जीपवाल्याला शक्यतो दिसलोच नाही. प्रचंड वेगाने त्याने उजव्या बाजूने माझ्या बाइकच्या मधोमध टक्कर मारली व मी हवेत सात-ते-आठ फूट उंच उडालो. जीप माझ्या खालून निघून गेली मी व मी जीपच्या टपावरून खाली रस्त्यावर पडलो. डोक्यावर असलेले हॅल्मेट तेव्हाच कुठे तरी आदळा आपटी मध्ये डोक्यावरून दूर जाऊन पडले. माझी बाइक गोलगोल फिरत डिव्हाडरला टक्कर मारून जवळ जवळ ३०-४० फूट लांब जाऊन पडली. प्रसन्नदा आपली बाइक आहे त्या अवस्थेत सोडून पळत माझ्याकडे आले व हे सर्व नाट्य एवढ्या वेगाने घडले की प्रसन्नदाला जीपचा नंबर नोट करून घेताच आला नाही. व माझी अवस्था पाहून प्रसन्नदा प्रचंड टेन्शन मध्ये आलेच होते.
मला इकडे सर्व काही सुन्न. काहीच संवेदना नाहीत किती वेळ माहीत नाही, पण मी सर्व पाहत होतो डोळे टंकाटंक उघडे होते.
मी रस्त्यावर डाव्याबाजूला कलंडलेल्या अवस्थेत.
कोणी तरी उठवून बसवत होते.
दहा-बारा अनोळखी चेहरे पळत येताना अंधुकसे दिसत होते समोर.
तोच एक प्रश्न कानावर आला.. " राज्या, ठीक आहेस.? "
मी काहीच उत्तर न देता समोरील व्यक्तीकडे बघत होतो.
पुन्हा प्रश्न.. " राज्या मी कोण आहे? मला ओळखतोस का? "
मग मी उत्तर दिले.. "हो, ओळखतो. प्रसन्नदा, प्रसन्न केसकर माझे मित्र. "
पुन्हा प्रश्न.. " कुठे लागले आहे? "
मी माझ्या उजव्या पायाकडे हात दाखवत म्हणालो.. " पूर्णं तुटला आहे. सांभाळून उचला. "
पुन्हा प्रश्न.. " अजून कुठे दुखत आहे "
मी थोडा थोडा सावरलो होतो पण अजून जखम इत्यादी काही समजत नव्हते, पण पाय तुटल्यामुळे ठणकत होता ते कळत होते. जवळच असलेली पोलिस गाडी व व्हॅन जेथे अपघात झाला होता तेथे काही क्षणामध्येच पोहचल्या. रास्तावर थोडे थोडे रक्त पडलेले दिसत होते पण शरीरावर जखम दिसत नव्हती तेव्हा अचानक प्रसन्नदाचे लक्ष माझ्या डाव्या कानाकडे गेले तेथून रक्त येत होते, प्रसन्नदा प्रचंड कासावीस झाले त्यांनी पुन्हा पुन्हा माझे कान तपासून पाहिले तोच मागून कोणी तरी म्हणाले "अहो, डोक्याला जखम आहे. घाबरू नका. " माझा हात मागे गेला तर मी पाहिले तर माझ्या डाव्या बाजूला डोक्यावर मोठी जखम झाली होती, पोलिसांनी जास्त वेळ न घेता मला सरळ उचलला व आपल्या जीपमध्ये मागील बाजूस घातले तेवढ्यात ही मी त्यांना.. " सर माझा उजवा पाय तुटला आहे पूर्णं लटकत आहे मधून, तो जरा जपून, माझी बाइक, हॆल्मेट, एक माझा बूट समोर पडलेले मला दिसत आहेत" ते हवालदार साहेब लगेच म्हणाले " अरे कुणीतरी ह्याची गाडी चौकीकडे घ्या व ह्याचे सामान देखील. " हवालदाराने दरवाजा बंद करून घेतला, पोलिस गाडीच्या मागून प्रसन्नदा आपली बाइक घेऊन येऊ लागले. तो पर्यंत पोलिसांनी मला नॊर्मल प्रश्न विचारत माझ्या जखमांकडे माझे दुर्लक्ष व्हावे म्हणून प्रयत्न चालू केले होते.
३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ५०
पाच-दहा मिनिटामध्ये आमची गाडी सरळ आत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये पोहचली. गाडीतून मला स्ट्रेचर वर इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले गेले प्रसन्नदा लगेच माझा केस पेपर इत्यादी तयारी करण्यासाठी निघून गेले. स्ट्रेचरवर मला दोन-तीन डॉक्टर एक-दोन वॉर्डबॉय घेरून घेऊन चालले होते, डॉक्टर पटापट अवस्था / दुखणे ह्याची नोंद करू लागले, एका वार्डबॉय ने करा करा कात्रीने माझी अत्यंत आवडती ली कॉपरची जीन्स उजव्या बाजूने कापून काढली, तोच दुसऱ्या वॉर्डबॉय ने वस्तरा घेऊन माझ्या डोक्यावर जेथे जखम झाली होती तेथील चार-पाच इंचाचे मैदान साफ केले. एकाने माझ्या डाव्या हाताची एक नस पकडून एक प्लॅस्टिकची थ्री-वे सुई घुसवली व त्याचे फटाफट बँडेज करून एक-दोन पेनकिलर इंजेक्शन व सलाईन लावण्यात आले. तो पर्यंत डॉक्टरांनी माझ्या उजव्या पायाला सपोर्ट लावून बँडेज बांधून काढले व तत्काळ मला एक्स-रे रूम मध्ये वळवण्यात आले. एवढे सगळे होत असताना देखील मी टकटक सगळ्यांच्याकडे पाहत होतो. तो पर्यंत एका डॉक्टर ने झायलोकीन टचाटचा माझ्या डोक्यात टोचून जेथे जखम झाली होती तेथे पाच टाके घातले. तो पर्यंत प्रसन्नदा माझे ऍडमिशन करून केसपेपर घेऊन आले व रूम मोकळी नसल्याने मला सरळ सी विंगच्या पाचव्या मजल्यावर पोहचवले, बेड नंबर १३.
दिलेल्या औषधामुळे मला झोप येऊ लागली होती व हे सर्व होऊ पर्यंत सकाळचे पाच-साडे पाच वाजले होते. प्रसन्नदा नि मी घरी जाऊन कपडे बदलून येतो, काळजी करू नकोस मी आहे. सर्वांना सांगतो असा सल्ला देऊन निघून गेले. दुखणे वाढत होते पण औषधामुळे झोप येत होती. कळत नकळत कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी डॉक्टर देशमुख आले व त्यांनी तपासणी केली व काही औषधे व इंजेक्शन देणेच्या रतीब चालू केला. मित्रांच्यामध्ये बातमी तो पर्यंत पोहचली होती, फोन वाजला तेव्हा मला एकदम नवलच वाटले एवढे सगळे झाले हा कसा काय वाचला, डाव्या खिश्यातून बाहेर काढल्यावर तर चाट पडलो, जसा होता तसाच एकही स्क्रॅच देखील नाही, मी आनंदलो व ज्या ज्या मित्रांचे फोन येत गेले त्यांना उत्तर देत गेलो, जवळ जवळ मित्रांच्यामध्ये सर्वांना समजले होतेच. देश परदेशातून जेथे जेथे बातमी पोहचली तेथून फोन येऊन गेले. जेथे पोहचवणे गरजेचे होते तेथे हलकीच थाप मारली पोट दुखत आहे म्हणून ऍडमिट आहे काळजी नको. उगाच त्यांची पळापळ नको व आता जो त्रास होणार होता / होत आहे तो झाला आहे आता सांगून काय फायदा असा विचार केला व हळूहळू ठीक झाल्यावर व्यवस्थित सांगू हा निर्णय घेतला. पण दुपार पर्यंत ऑपरेशन व इत्यादी गोष्टी कळल्यावर कुणालातरी बोलवून घेणे गरजेचे झाले म्हणून घरी आईला अजून थोडी थाप मारली की थोडे पायाला देखील लागले आहे व कुणाला तरी पाठव, बंडूला पाठव त्याला पुणे माहीत आहे माझ्या बरोबर आला होता माझ्या मित्रांना देखील ओळखतो.
सकाळपासून औषधाचा / इंजेक्शनचा ढोस चालू होता तो दुपार पर्यंत वाढला व मला सांगण्यात आले की रात्री तुमचे ऑपरेशन होईल ८ वाजता चालू. तुम्ही तयार राहा काही काही खाऊ नका पिऊ नका. बरोबर संध्याकाळी ७. ३० मला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जाण्यात आले व कंबरे खालील भूल देण्यात आली. ऑपरेशन टेबल वर मी एकदम येशू ख्रिस्त स्टाइल मध्ये पडलो होतो, डाव्या हातात सलाईन / इंजेक्शन व उजव्या हातामध्ये रक्तदाब व इत्यादी यंत्रे. छाती वर कुठल्याश्या मॉनिटर मधून बाहेर काढलेली -१० रंग बेरंगी वायरी ज्या माझ्या शरीराला जोडलेल्या होत्या. कंबरेखालील भाग सुन्न होता पण मी शुद्धीत होतो, डॉक्टर लोक माझ्या पायाशी जी कुस्ती खेळत होते ते मला समजत होते, ठोकाठोकी, तोडातोडी, ड्रिलिंग, कापाकापी, मी सगळ्याची मजा घेत होतो. पेन किलर दिल्यामुळे जास्त त्रास होत नव्हता पण त्यामुळे हलकी हलकी गुंगी येत होती. ३-४ तासाने ऑपरेशन संपले व मला रेस्ट रूम मध्ये पोहचवला गेला. नंतर कळले की पायावर १३ टाके घातले गेले, एक मस्त पैकी स्टीलचा रॉड घातला गेला आहे व महिन्याभराची कमीत कमी सक्तीची विश्रांती घेणे आवश्यक आहे.
०४/०१/२०१० वेळ दुपारचे १. ३०
आता मी व्यवस्थित आहे आजच पायाचे ड्रेसिंग चेंज झाले, आजच थोडे चाललो आधार घेऊन. प्रगती उत्तम आहे लवकरच पूर्णं बरा होईन हि अपेक्षा. जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला. नाही तर येवढ्या मोठ्या अपघातातून मी वाचलो कसा हा प्रश्न जर कोणी मला विचारले तर मी वर बोट करेन. पुण्यात असलेल्या मित्रांनी प्रचंड मदत केली प्रसन्नदा, मोडक ह्यांनी तर अक्षरशः रात्री जागवल्या माझ्यासाठी, बिपीन कार्यकर्ते, परिकथेतील राजकुमार, धमाल मुलगा व कुटुंब, पुण्याचे पेशवे, छोटा डॉन, टिंग्या, डॉ. दाढे ह्यांनी भेटून तर निखिल देशपांडे, मस्त कलंदर, मनिष, सुहास, व इतर अनेक मित्र मैत्रिणींनी फोनवरून मला मानसिक आधार दिला त्यांचे आभार कसे व्यक्त करावेत तेच कळत नाही आहे. देवाचे अनेकानेक आभार आहेत की त्यांने मला हे सुंदर जग पाहण्यासाठी व ह्याचा परिपुर्ण आनंद घेण्यासाठी अजून एक मोका दिला... थॅक्स गॉड !
विभाग:
कविता / विडंबन,
प्रवास,
हास्य,
Love,
news,
technology
सोमवार, २८ डिसेंबर, २००९
राजापुर गुंफा (पाचगणी)
पाचगणी च्या टेबल लॅंड वर मनसोक्त फिरून झाले होते, बाइक चालू करून परत खाली उतरू लागलो. पाचगणी बस स्टॅंड च्या बरोबर मागील बाजूस एक चौक आहे एक रस्ता टेबल लॅंड कडे जातो व एक राजापुराकडे व बाकीचे दोन्ही रस्ते मुख्य महाबळेश्वर रोडला मिळतात निमुळता गल्लीवजा तो रोड तेथेच चौकामध्ये एक हिरवट रंगाचा अक्षरे उडालेला सरकारी बोर्ड उभा आहे राजापुराच्या गुंफा. सकाळचे १०. ३० / ११ वाजले होते व अजून खूप वेळ आहे आपल्या जवळ असा मनात हिशोब चालू होता व तो बोर्ड मला सारखा सारखा खुणावतं होता. एकाला विचारले बाबा रे किती लांब आहे व पाहण्यासारखे आहे का काही तेथे? तर तो म्हणाला ५-६ किमी आहे काही गुंफा आहेत बाकी नाही कशाला जाता तिकडे कोणी जात पण नाही, ह्या सीझन मध्ये तर कोणी गेलेले मी पाहिलेच नाही तिकडे बघा तुमची इच्छा असेल तर जा. सुरवातीलाच असा निराशवादी सल्ला मिळेल असे वाटले नव्हते, मी परत महाबळेश्वर रोड कडे जाण्यासाठी वळलो पण मनात काही आले म्हणून जशी वळवली होती बाइक तशीच पुन्हा वळवून सरळ राजापूर रस्त्यावर चालू लागलो.
उतरणीचे, म्हणजे मी जो घाट पाचगणी ला येताना चढलो होतो त्याच्या अगदी उलट बाजूने मी (कोंकणाच्या दिशेने) घाट उतरत होतो. ५-६ किमी झाले पण गुंफा असतील असे एखादे ही ठिकाण नजरेस पडेना शेवटी एका गावात जाऊन बाइक थांबवली व त्यांना रस्ता विचारला. त्यांनी हा रस्ता सोडू नका असा सल्ला दिला व म्हणाले आहे थोडे अजून लांब. पण गाडी हळू चालवा कारण नवीन रस्त्याचे काम चालू आहे बारीक खडी टाकली आहे पूर्णं रस्त्यावर ब्रेक मारला जोरात तर सरळ घाटातून खाली जाल व कपाळमोक्ष ठरलेला. त्यांचा सल्ला मी महत्त्वाचा मानला व बाइकचा स्पीड ३०-४० येवढाच ठेवला व हळू हळू घाटवजा तो छोटा रस्ता मी खाली उतरू लागलो. त्या बारीक खडीमुळे एकदम खतरनाक असा रस्ता झाला आहे तेथे जरा ही निष्काळजीपणा दाखवला तर पडण्याचे चान्स जास्तच. १३-१४ किमी नंतर थोड्यावेळाने एका गावात मला भिंतीवर लिहिलेले नाव दिसले राजापूर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे. हुश्श! पोहचलो एकदाचे.
गावातील एका तरुणाला गुंफाचा पत्ता विचारला त्याने समोरच असलेल्या घळीकडे बोट दाखवले व म्हणाला बाइक येथेच बाजूला उभी करून जा, पूर्णं निसरडा रस्ता आहे तेव्हा पाय ठेवताना जपून ठेवा व आधार घेत उतरा खाली. त्याने दिलेला सल्ला व बाइक उभी करायला जागा दिल्या बद्दल मी त्याचे आभार मानले व आपली बॅग पाठीवर सांभाळतं मी खाली उतरण्यासाठी सज्ज झालो.
आता कुठेतरी डोंगर-कपारीतून उतरावे लागेल आपण एकटेच आलो आहोत काही झाले तर, कुठेतरी पडलो तर? असे नकोसे वाटणारे काही विचार मनात आले पण आता येथे पर्यंत आलोच आहोत तर पाहून जाऊ गुंफा हा विचार करून मी त्या घळीकडे चालू लागलो, समोर पाहतो काय एकदम आश्चर्य, एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या, पूर्णं गुंफा पर्यंत जाण्यासाठी (स्थानिक ग्रामपंचायतीने ही सुविधा निर्माण केली आहे. ).
वरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. तुम्ही एक ५०-६० पायऱ्या उतरलात की तुम्हाला समोर अप्रतिम सृष्टी-सौंदर्य नजरेस पडते ते खाली दरी कडे पाहताना. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती कुठल्याश्यातरी साधूने ह्यावर कब्जा करून ठेवला होता ते निर्वाण प्राप्त झाले आता तेथे गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजे साठी ठेवलेली आहेत, त्याना निरखून पाहताना लक्ष्यात येते की ते भिंती शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील भींती शिल्पे व बाहेर असलेली भींती शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत.
गुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास आहे, तेथे असलेली विष्णु मुर्ती व भींती शिल्पे त्याकडेच इशारा करतात की ह्या गुंफा पांडवकालीन असाव्यात, तीन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाली आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे असे माझे व्यक्तीगत मत आहे.
फोटो अल्बमचा दुवा
************
************
उतरणीचे, म्हणजे मी जो घाट पाचगणी ला येताना चढलो होतो त्याच्या अगदी उलट बाजूने मी (कोंकणाच्या दिशेने) घाट उतरत होतो. ५-६ किमी झाले पण गुंफा असतील असे एखादे ही ठिकाण नजरेस पडेना शेवटी एका गावात जाऊन बाइक थांबवली व त्यांना रस्ता विचारला. त्यांनी हा रस्ता सोडू नका असा सल्ला दिला व म्हणाले आहे थोडे अजून लांब. पण गाडी हळू चालवा कारण नवीन रस्त्याचे काम चालू आहे बारीक खडी टाकली आहे पूर्णं रस्त्यावर ब्रेक मारला जोरात तर सरळ घाटातून खाली जाल व कपाळमोक्ष ठरलेला. त्यांचा सल्ला मी महत्त्वाचा मानला व बाइकचा स्पीड ३०-४० येवढाच ठेवला व हळू हळू घाटवजा तो छोटा रस्ता मी खाली उतरू लागलो. त्या बारीक खडीमुळे एकदम खतरनाक असा रस्ता झाला आहे तेथे जरा ही निष्काळजीपणा दाखवला तर पडण्याचे चान्स जास्तच. १३-१४ किमी नंतर थोड्यावेळाने एका गावात मला भिंतीवर लिहिलेले नाव दिसले राजापूर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे. हुश्श! पोहचलो एकदाचे.
गावातील एका तरुणाला गुंफाचा पत्ता विचारला त्याने समोरच असलेल्या घळीकडे बोट दाखवले व म्हणाला बाइक येथेच बाजूला उभी करून जा, पूर्णं निसरडा रस्ता आहे तेव्हा पाय ठेवताना जपून ठेवा व आधार घेत उतरा खाली. त्याने दिलेला सल्ला व बाइक उभी करायला जागा दिल्या बद्दल मी त्याचे आभार मानले व आपली बॅग पाठीवर सांभाळतं मी खाली उतरण्यासाठी सज्ज झालो.
आता कुठेतरी डोंगर-कपारीतून उतरावे लागेल आपण एकटेच आलो आहोत काही झाले तर, कुठेतरी पडलो तर? असे नकोसे वाटणारे काही विचार मनात आले पण आता येथे पर्यंत आलोच आहोत तर पाहून जाऊ गुंफा हा विचार करून मी त्या घळीकडे चालू लागलो, समोर पाहतो काय एकदम आश्चर्य, एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या, पूर्णं गुंफा पर्यंत जाण्यासाठी (स्थानिक ग्रामपंचायतीने ही सुविधा निर्माण केली आहे. ).
वरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. तुम्ही एक ५०-६० पायऱ्या उतरलात की तुम्हाला समोर अप्रतिम सृष्टी-सौंदर्य नजरेस पडते ते खाली दरी कडे पाहताना. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती कुठल्याश्यातरी साधूने ह्यावर कब्जा करून ठेवला होता ते निर्वाण प्राप्त झाले आता तेथे गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजे साठी ठेवलेली आहेत, त्याना निरखून पाहताना लक्ष्यात येते की ते भिंती शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील भींती शिल्पे व बाहेर असलेली भींती शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत.
गुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास आहे, तेथे असलेली विष्णु मुर्ती व भींती शिल्पे त्याकडेच इशारा करतात की ह्या गुंफा पांडवकालीन असाव्यात, तीन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाली आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे असे माझे व्यक्तीगत मत आहे.
फोटो अल्बमचा दुवा
************
************
मंगळवार, २२ डिसेंबर, २००९
सोमवार, २१ डिसेंबर, २००९
म्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष
शनीवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो, पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो, पुणे तर घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खुप वेळ हातात आहे असे वाटत होते फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला व एक कॉल केला व त्यांना विचारले येथे आहे का आसपास काही जागा बघण्यासारखी तर त्यांनी मला म्हसवे हे गाव सांगितले व म्हणाले जाऊन बघ बघण्यासारखं आहे तेथे. पाचवड मधून उजव्या हाताला वळालो चांगले दहा एक किलोमिटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या शेवटी एकाला थांबला व विचारले ते मोठे वडाचे झाड कुठे आहे तर तो म्हणाला उलट आला आहात सरळ परत पाचवडला जा व तेथून डाव्याबाजूने सरळ जाऊन पहीला उजवा कट तेथून दोन-तीन किलोमीटर नंतर म्हसवेचा कट. नेहमी प्रमाणेच कप्पाळ व हाताची गाठभेट घातली वर बाईक सरळ परत वळवली.
विराटगडाच्या पायथ्याशी हे हे म्हसवे गाव आहे जे जावळी तालुक्यामध्ये येते सातारा जिल्हात आहे. म्हसवे गावाच्या बाहेर एका जागेला कंपाउड घातलेले दिसते व तेथे एक भला मोठा सरकारी बोर्ड आहे ज्यावर वटवृक्षाची माहीती लिहलेली आहे व सरकारी कृपेमुळे तो बोर्ड एकदम सुव्यवस्थीत (?) आहे फक्त अक्षरे उडाली आहेत, रंग उडालेला आहे त्यामुळे काय लिहले आहे ह्यांची माहीती घेण्यासाठी कुटलिपी वाचक असा कोणी मिपाकर आहे का हे शोधावे लागेल असे लक्ष्यात आल्यावर सर्वात आधी त्या बोर्डचाच फोटो काढून घेतला. एका गावकराकडून कळालेली माहीती अशी,
म्हसवे गावात असलेला हा वटवृक्ष पुरातनकाळापासून आहे ह्याने जवळजवळ ६ एकर जागा व्यापली आहे एकाच वटवृक्षाच्या पारंब्यातून हे भले मोठे वटवृक्षांचे जंगल उभे राहीले आहे, जो मुळ वृक्ष होता तो काही वर्षापुर्वी पडला पण त्यांच्या पारंब्यातून जो वृक्ष तयार झाला होता त्याने आपला डोलारा संभाळून ठेवला आहे, सन १८८०-८५ च्या आसपास एका ली वॉर्नर या ब्रिटिश अधिका-याने ह्याचा सर्वात आधी उल्लेख केला आहे. आता सरकार ने हे संरक्षित स्थळ म्हणून घोषीत केले असल्या कारणाने त्या जागेत प्रवेश निषेध आहे व कोणी येत जात नसल्यामुळे प्रचंड झाडी वाढली आहे त्यामुळे आत घुसण्याचा प्रयत्न केला नाही व जो गावकरी होता तो देखील इच्छूक दिसत नव्हता त्याचे कारण त्यांने आर्थिक दंड आहे असे सांगितले. बाहेरुन चक्कर मारल्यावर लक्ष्यात आले की खरोखर सरकारने किती प्रामाणिकपणे हा वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्यासाठी आत विहीर खोदली आहे, वट वृक्षाला देखील बाहेरुन पाणी लागते हा माझ्यासाठी नवीनच बातमी होती अहो जो वृक्ष येथे शेकडो वर्षापासून दिमाखात उभा आहे त्याच्यासाठी पाणी ? म्हणजे सुर्याला आपली टॉर्च देऊन म्हणावे अंधारात जपून रे. हा असा सरकारी खेळ. असो, तो आपला विषय नाही. जास्त माहीती घेतल्यावर असे कळाले की हा अशिया खंडातील दुस-यानंबरचा सर्वात मोठा वटवृक्ष आहे, ह्यापेक्षा थोडा मोठा वृक्ष बंगाल मध्ये आहे ( कलकत्ता मध्ये - गुगल सेवा) . तसेच ह्यापेक्षा लहान (तीन एकर मध्ये पसरलेला) वृक्ष हा म्हसवे गावातच आहे विराटवडाच्या पायथ्याजवळ. त्या सरकारी बोर्ड प्रमाणे हा भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे पण कलकत्तामधील ह्यापेक्षा थोडा मोठा आहे हा वैचारीक गोंधळ तिकडेपण ( त्या खात्यामध्ये) आहे हे पाहून थोडे हसू आले. खाली फोटो देत आहे.



विराटगडाच्या पायथ्याशी हे हे म्हसवे गाव आहे जे जावळी तालुक्यामध्ये येते सातारा जिल्हात आहे. म्हसवे गावाच्या बाहेर एका जागेला कंपाउड घातलेले दिसते व तेथे एक भला मोठा सरकारी बोर्ड आहे ज्यावर वटवृक्षाची माहीती लिहलेली आहे व सरकारी कृपेमुळे तो बोर्ड एकदम सुव्यवस्थीत (?) आहे फक्त अक्षरे उडाली आहेत, रंग उडालेला आहे त्यामुळे काय लिहले आहे ह्यांची माहीती घेण्यासाठी कुटलिपी वाचक असा कोणी मिपाकर आहे का हे शोधावे लागेल असे लक्ष्यात आल्यावर सर्वात आधी त्या बोर्डचाच फोटो काढून घेतला. एका गावकराकडून कळालेली माहीती अशी,
म्हसवे गावात असलेला हा वटवृक्ष पुरातनकाळापासून आहे ह्याने जवळजवळ ६ एकर जागा व्यापली आहे एकाच वटवृक्षाच्या पारंब्यातून हे भले मोठे वटवृक्षांचे जंगल उभे राहीले आहे, जो मुळ वृक्ष होता तो काही वर्षापुर्वी पडला पण त्यांच्या पारंब्यातून जो वृक्ष तयार झाला होता त्याने आपला डोलारा संभाळून ठेवला आहे, सन १८८०-८५ च्या आसपास एका ली वॉर्नर या ब्रिटिश अधिका-याने ह्याचा सर्वात आधी उल्लेख केला आहे. आता सरकार ने हे संरक्षित स्थळ म्हणून घोषीत केले असल्या कारणाने त्या जागेत प्रवेश निषेध आहे व कोणी येत जात नसल्यामुळे प्रचंड झाडी वाढली आहे त्यामुळे आत घुसण्याचा प्रयत्न केला नाही व जो गावकरी होता तो देखील इच्छूक दिसत नव्हता त्याचे कारण त्यांने आर्थिक दंड आहे असे सांगितले. बाहेरुन चक्कर मारल्यावर लक्ष्यात आले की खरोखर सरकारने किती प्रामाणिकपणे हा वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्यासाठी आत विहीर खोदली आहे, वट वृक्षाला देखील बाहेरुन पाणी लागते हा माझ्यासाठी नवीनच बातमी होती अहो जो वृक्ष येथे शेकडो वर्षापासून दिमाखात उभा आहे त्याच्यासाठी पाणी ? म्हणजे सुर्याला आपली टॉर्च देऊन म्हणावे अंधारात जपून रे. हा असा सरकारी खेळ. असो, तो आपला विषय नाही. जास्त माहीती घेतल्यावर असे कळाले की हा अशिया खंडातील दुस-यानंबरचा सर्वात मोठा वटवृक्ष आहे, ह्यापेक्षा थोडा मोठा वृक्ष बंगाल मध्ये आहे ( कलकत्ता मध्ये - गुगल सेवा) . तसेच ह्यापेक्षा लहान (तीन एकर मध्ये पसरलेला) वृक्ष हा म्हसवे गावातच आहे विराटवडाच्या पायथ्याजवळ. त्या सरकारी बोर्ड प्रमाणे हा भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे पण कलकत्तामधील ह्यापेक्षा थोडा मोठा आहे हा वैचारीक गोंधळ तिकडेपण ( त्या खात्यामध्ये) आहे हे पाहून थोडे हसू आले. खाली फोटो देत आहे.



![]() |
| म्हसवे |
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)





